2008 Jaipur Blasts : जयपूर येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी ४ जिहादी आतंकवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा
असा आतंकवाद केवळ फाशी देऊन थांबणार नाही, तर त्यासाठी जिहाद शिकवणार्यांवरही आणि त्या संदर्भातील साहित्यावरही कारवाई झाली पाहिजे !