काँग्रेसच्या कुठल्याच सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही ? यामागील वास्तविक सत्य !
सावरकरद्वेष्ट्यांनी आधी गांधी, नेहरू पूर्ण वाचावेत आणि मगच आरोप करावेत अन् स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटही बघावा, सगळा संभ्रम दूर होईल.
सावरकरद्वेष्ट्यांनी आधी गांधी, नेहरू पूर्ण वाचावेत आणि मगच आरोप करावेत अन् स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटही बघावा, सगळा संभ्रम दूर होईल.
भारतात हिंदूंच्या देवता, धर्म, मंदिर आदींवर विविध माध्यमांतून अवमान केला जात असतांना कधीच कुणाला शिक्षा होत नाही, हे लज्जास्पद !
‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या हिंदूंना उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ? यावरून त्यांचा ढोंगी निधर्मीवाद, म्हणजे हिंदुद्वेष दिसून येतो !
राजा प्रजाहितदक्ष असला की, जनतेचे रक्षण होते. अशा वेळी प्रजाहितदक्ष चक्रवर्ती राजांचा पुरातन काळ आठवल्याविना रहात नाही. अशा वेळी भारत लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरु होईल, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होईल, अशी आशा बाळगूया !’
अशक्तपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, न्यूमोनिया यांसह अनेक आजारांनी ते ग्रस्त आहेत. त्यांच्या हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा अल्प होत आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यांचा तुरुंगातच वेदनादायी मृत्यू होण्याची भीती आहे.
विदेशांत मृत्यूदंड देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची भारतात चर्चा होत असतांना भारतात दोषींना देण्यात येणारी मृत्यूदंडाची शिक्षा कशी कार्यान्वित होईल ?, याचीही चर्चा होणे आवश्यक !
चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्या संतोष आबा भोईटे यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १२ वर्षे सश्रम कारावास आणि २० सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
कॅनडाचे म्हणणे आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे असले, तरी याचा अर्थ ‘मुत्सद्दींना धमकावले पाहिजे’ असा नाही.
शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी न्यायालयाने कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या राठोड या शिक्षकाला ३ वर्षे साधा कारावास आणि २ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका महिलेला जमावाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या कपड्यांवर काही अरबी शब्द लिहिलेले होते. इस्लामी कट्टरवाद्यांना हे शब्द कुराणातील आयते असल्याचे वाटले.