राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा जामीन रहित करावा !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील अवमानकारक वक्तव्य प्रकरण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील अवमानकारक वक्तव्य प्रकरण
भगवान श्रीरामांच्या सहित सर्व गोष्टी काल्पनिक आहेत, असे विधान करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समस्त हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्या. राहुल गांधी यांनी तात्काळ क्षमा मागावी- मिलिंद परांडे, विश्व हिंदु परिषद
आपण ‘रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेविरुद्ध जागतिक मोहीम चालू केली पाहिजे आणि तिच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे.- असदुद्दीन ओवैसी
‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती’ दादर, ‘कलांगण’ मुंबई आणि ‘नृत्यश्री’ मिरज या तीन संस्थांच्या सहयोगाने ‘आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशन’ यांच्या वतीने १ मे या दिवशी ‘तेजोमय तेजोनिधी’ हा कार्यक्रम आयोजित केल होता.
कुठे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर कुठे भारताचे मूल्य एका झटक्यात शून्यावर आणणारे राहुल गांधी !
या प्रकरणात राहुल गांधी यांच्या हात-पायात बेड्या घालून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा करून त्यांना कोलू ओढायला सांगितले पाहिजे. तेव्हाच त्यांचे डोके ठिकाणावर येईल !
हे गांधी (राहुल गांधी) सुटीसाठी थायलंडला जातात. ते गांधी गायीची पूजा करायचे. हे गांधी गोमांस भक्षण करतात.
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन भारत आणि भारतीय लोकशाही यांची अपकीर्ती केली. हे निंदनीय आहे.
हा अर्ज विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी ७ एप्रिलला संमत केला. पुढील सुनावणी २५ एप्रिलला आहे.
सुशांत सिन्हा यांनी त्यांच्या ‘यू ट्यूब वाहिनी’वर खासदार संबित पात्रा यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी संबित पात्रा यांनी परकीय शक्तींकडून भारताला हानी पोचवण्यासाठी होत असलेल्या षड्यंत्रावर प्रकाश टाकला. याविषयी या लेखात पाहूया.