राहुल गांधी यांची खासदारकी रहित करा !
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत हिंदूंना हिंसाचारी ठरवल्याने देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
श्रीरामनवमी, नवरात्री, आदी हिंदु सणांच्या वेळी दगडफेक करणारे, हिंदूंना ठार मारणारे, देवतांच्या मूर्ती फोडणारे कोण होते ? यावर राहुल गांधी कधी का बोलत नाहीत ?
राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला केल्याने त्यांच्यावर निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी’, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्यामार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले.
महाराष्ट्रात सध्या पंढरपूर येथे वारी प्रस्थान करत आहे. या वारीत राहुल गांधी सहभागी होणार आहेत, असे समजते.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण, असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
राहुल गांधींची मानसिकता पहाता त्यांच्यामध्ये हिंदूंविषयी किती द्वेष पसरला आहे, हे यातून लक्षात येते. राहुल यांना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ वा त्याची व्याख्या तरी ठाऊक आहे का ?
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे राष्ट्रपतींच्या असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले.
संसदेतील विरोधीपक्षनेता आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.