PM Modi In Tamilnadu : तमिळ भाषेचा अभिमान असणार्‍यांनी किमान स्वाक्षरी तरी तमिळ भाषेत करावी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तमिळ भाषा आणि वारसा जगभरात पोचावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही केले सुतोवाच !

इंग्रजी भाषेतील मोठ्या (कॅपिटल) आणि लहान (स्मॉल) अक्षरांच्या निर्मितीमागील सूक्ष्मातील प्रक्रिया !

‘इंग्रजी भाषेत मोठी (कॅपिटल) (A, B, C….) आणि लहान (स्मॉल) (a,b, c…. ) अशी दोन्ही अक्षरे का असतात ? इंग्रजी वाक्याचा आरंभ नेहमी ‘कॅपिटल’ अक्षराने का केला जातो ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. 

‘शब्दांवरील आडव्या रेषेची व्याख्या, तिची निर्मिती आणि महत्त्व’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

‘सनातन परंपरेत संस्कृत, मराठी आणि हिंदी या भाषांतील शब्दांवर नेहमी आडवी रेष दिली जाते. ‘शब्दांवरील रेषेची व्याख्या काय आहे ? ती का देतात ? तिची निर्मिती कुणी आणि कशी केली ? तिचे महत्त्व काय ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

Tamil Nadu CM’s Statement : मी प्रतिज्ञा करतो की, हिंदी लादण्यास विरोध करीन !

राजकारणाच्या नावाखाली भाषेच्या आधारे देशात फुटीरतेची बिजे पेरणारे एका राज्याचे मुख्यमंत्री असणे, हे देशाच्या लोकशाहीला कलंकच म्हटले पाहिजे. राष्ट्रहितार्थ केंद्र सरकारने अशांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

मुंबई : मान्यवरांना मराठी भाषा पुरस्कार प्रदान, नवीन ५१ पुस्तकांचे प्रकाशन !

मराठी भाषेचा प्रसार वाढवायला हवा. मराठीला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यावर मराठी भाषेविषयीचे आपले दायित्व वाढले आहे. अर्थसंकल्पामध्ये मराठी भाषेला निधी अल्प पडू देणार नाही.

Telugu Compulsory In Schools : तेलंगाणामध्ये सर्व शाळांना तेलुगू भाषा शिकवणे अनिवार्य ! – काँग्रेस सरकारचा आदेश

तेलंगाणा सरकारने तेलुगु भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा शेजारील राज्य तमिळनाडू राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करत आहे; कारण या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादण्याचा दावा होत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर अणि भाषाशुद्धी !

हिंदू भाषांवरील परकीय भाषांचे वर्चस्व हटवून शुद्ध भाषांचा वापर करण्याचा संकल्प भारतियांनी करावाच !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ५ महिन्यानंतरही मार्गदर्शक सूचना नाही !

मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्यामुळे याविषयीच्या प्रशासकीय कार्यवाहीला अद्याप राज्यात प्रारंभच झालेला नाही. याविषयी नेमके काय करावे ?, याविषयी राज्याच्या मराठी भाषा विभागापुढे संभ्रम निर्माण झाला आहे.

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

संस्कृत भाषा पृथ्वीवर ऋषिमुनींच्या माध्यमातून अवतरित झाली आहे. पृथ्वीवरील आणि देवलोकांतील संस्कृत भाषा यांत भिन्नता आहे.

भाषा, लिपी आणि बरेच काही…

समाज, संस्कृती आणि संवाद यांची प्रवाही वाहक म्हणजे भाषा. भाषेच्या लिखित स्वरूपाला प्रत्यक्षात आणण्याचे साधन म्हणजे लिपी. भाषा आणि लिपी वेगळी हे पूर्णपणे ज्ञात असूनही ‘रोमी कोकणी’ला मराठीसह राजभाषेचा अधिकृत दर्जा देण्याची …