हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही ! – गजानन काळे, प्रवक्ते, मनसे

महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. महाराष्ट्र शासनाने नुकताच काढलेल्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांनी त्रिभाषा सूत्र राबवायचे आदेश दिले आहेत.

Maharashtra ‘Hindi’ Mandatory : ‘हिंदी’ ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य !

‘भाषाविषयक धोरण’ या शीर्षकाखालील उपपरिच्छेदामध्ये हे सूत्र नमूद करण्यात आले असून शासनाने हा निर्णय घोषित केला आहे.

Marathi Vishwa Sahitya Sammelan : नाशिक येथे २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत ‘विश्व मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रांगणात हे संमेलन होईल. खानदेशी साहित्याला या संमेलनात वाव देण्यात येणार आहे.

Kamal Haasan On Tamil Language : (म्हणे) ‘कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला !’

सर्व भाषांची जननी संस्कृत आहे. हे लक्षात घेऊन त्याच्या संवर्धनासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत !

रेडिओ स्टेशनवरून मराठी भावगीते आणि भक्तीगीते नियमित प्रसारित करा !

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची सूचना

हिंदी भाषा का मिंधी आणि शिकण्याला अघोषित बंदी ?

विरोध करायचा असेल, तर तो इंग्रजी जी खरे तर विदेशी भाषा आहे, तिला केला पाहिजे. हिंदीला विरोधासाठी विरोध करण्याचे टाळावे !

PM Modi In Tamilnadu : तमिळ भाषेचा अभिमान असणार्‍यांनी किमान स्वाक्षरी तरी तमिळ भाषेत करावी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तमिळ भाषा आणि वारसा जगभरात पोचावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही केले सुतोवाच !

इंग्रजी भाषेतील मोठ्या (कॅपिटल) आणि लहान (स्मॉल) अक्षरांच्या निर्मितीमागील सूक्ष्मातील प्रक्रिया !

‘इंग्रजी भाषेत मोठी (कॅपिटल) (A, B, C….) आणि लहान (स्मॉल) (a,b, c…. ) अशी दोन्ही अक्षरे का असतात ? इंग्रजी वाक्याचा आरंभ नेहमी ‘कॅपिटल’ अक्षराने का केला जातो ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. 

‘शब्दांवरील आडव्या रेषेची व्याख्या, तिची निर्मिती आणि महत्त्व’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

‘सनातन परंपरेत संस्कृत, मराठी आणि हिंदी या भाषांतील शब्दांवर नेहमी आडवी रेष दिली जाते. ‘शब्दांवरील रेषेची व्याख्या काय आहे ? ती का देतात ? तिची निर्मिती कुणी आणि कशी केली ? तिचे महत्त्व काय ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

Tamil Nadu CM’s Statement : मी प्रतिज्ञा करतो की, हिंदी लादण्यास विरोध करीन !

राजकारणाच्या नावाखाली भाषेच्या आधारे देशात फुटीरतेची बिजे पेरणारे एका राज्याचे मुख्यमंत्री असणे, हे देशाच्या लोकशाहीला कलंकच म्हटले पाहिजे. राष्ट्रहितार्थ केंद्र सरकारने अशांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !