DMK Minister Threatens PM : (म्हणे) ‘मी मंत्री नसतो, तर पंतप्रधान मोदी यांचे तुकडे केले असते !’ – द्रमुक सरकारचे मंत्री टी.एम्. अंबरसन

या उलट जर भाजपच्या एखाद्या मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात असे विधान चुकून जरी केले असते, तर याच लोकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आकांडतांडव केला असता ! या विधानाचा विरोधी पक्षांतील एकाही राजकारण्याने निषेध केलेला नाही !

विनय केळकर आणि किरण कांबळे हे दोन खोटे साक्षीदार ‘सीबीआय’ने उभे केले ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात साक्षीदार विनय केळकर आणि किरण कांबळे यांनी मुख्य संशयित शरद कळसकर अन् सचिन अंदुरे यांनी ओळखले आहे, असा दावा ‘सीबीआय’ने केला आहे.

New Zealand On Nijjar Case : निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा पुरावा काय ?

न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांचा कॅनडाच्या आरोपावर प्रश्‍न !

Assam Hindu Girl Murder : आसाममध्ये मुसलमान तरुणाकडून हिंदु मुलीचे अपहरण, बलात्कार आणि निर्घृण हत्या !

कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे देशभरात वारंवार घडणार्‍या घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

शफीक अन्सारीकडून हिंदु प्रेयसीची बलात्कार करून हत्या !

कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे सत्य जाणा आणि हे प्रकार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

Ankit Saxena Murder Case : अकबर अली, शहनाज बेगम आणि महंमद सलीम यांना जन्मठेपेची शिक्षा !

‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्‍या हिंदूंना उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ? यावरून त्यांचा ढोंगी निधर्मीवाद, म्हणजे हिंदुद्वेष दिसून येतो !

पंचनाम्यात खाडाखोड असणे यांसह न्यायालयातील जबाब आणि प्रत्यक्ष पंचनामा यांत अनेक तफावती ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

पंचनाम्यात अनेक नावे अपूर्ण आणि अर्धवट आहेत. पहिल्या पंचनाम्यात पंचांच्या नावाचा उल्लेख नाही. पंचनाम्यासाठी पोलिसांनी कोणती साधनसामुग्री घेतली ते पंचनाम्यात नमूद नाही यांसह अनेक गोष्टी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्‍याची चोरीच्या उद्देशाने हत्या

बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !

संपादकीय : अमेरिकेत भारतीय असुरक्षित !

भारतीय विद्यार्थ्यांवर विदेशात होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेवर दबाव आणावा !

‘यूएपीए’च्या प्रक्रियेतील अनेक गोष्टींचे पालन केलेले नसल्याने तो कायदा संशयितांना लावणे पूर्णत: चुकीचे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

संशयितांवर ‘यूएपीए’ कायदा लावण्यात आला आहे; मात्र तो लावतांना ज्या अनेक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, ते करण्यात आलेले नाही. हे कलम लावतांना संपूर्ण दोषारोपपत्रात कुठेही हा गुन्हा शासनाच्या विरोधात होता, तसेच यातून देशविरोधी कारवाया होतील, असे काहीच सिद्ध होत नाही.