पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
या दाव्यांमध्ये तथ्य असण्याची शक्यताच अधिक आहे. याचे कारण पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळापेक्षा त्याच्याकडे जिहादी युद्धाच्या दृष्टीकोनातूनच पहात आले आहेत. खेळाडूंनी काश्मीरचा राग आळवण्यातूनही हे अनेक वेळा समोर आले आहे. यामुळे आता भारताने पाकसमवेतचे सर्व व्यवहार बंद केले पाहिजेत !