हिंदूंची मंदिरे सरकारच्या जोखडातून मुक्त करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
हिंदूंनो, धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवणार्या मंदिर संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी संघटित व्हा !
हिंदूंनो, धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवणार्या मंदिर संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी संघटित व्हा !
याचा अर्थ जर राजकीय इच्छाशक्ती असेल, तर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्यावर राज्यव्यवस्था स्थगिती आणू शकते, हेच खरे !
‘तुम्ही मंचावर कोणत्या प्रकारची सजावट केली आहे ? हा महाविद्यालयातील उत्सव आहे का ? हे करण्यासाठी तुम्ही भक्तांकडून पैसे घेतले आहेत का ? हा मंदिराचा उत्सव आहे. मंदिरात चित्रपटगीते नव्हे, तर भक्तीगीते लावायला हवी होती, अशा शब्दांत न्यायालयाने मंडळाला फटकारले.
कृष्णामाई मंदिरात वारंवार चोरी होत असूनही येथे सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले गेले नाहीत ? यातून प्रशासनाला हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण व्हावे, असे वाटत नाही, असे हिंदूंनी समजायचे का ?
केवळ आर्थिक प्राप्तीसाठी नवीन मंदिरे उभारण्यापेक्षा मोठी परंपरा असलेल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे, हे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन मन्मथधाम संस्थान, कपिलधार येथील सद्गुरु डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य यांनी केले.
पोशाख हिंदु कारागिरांनीच बनवण्याची हिंदु नेते दिनेश शर्मा फलाहारी यांची मागणी
योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेतेच हिंदुत्वासाठी खर्या अर्थाने कृती करत आहेत. त्यामुळे हिंदूंना अशा प्रकारच्या शासनकर्त्यांची आवश्यकता आहे, हेच लक्षात येते !
गृहयुद्ध कुणामुळे होऊ शकते, हे सर्वश्रुत आहे. वक्फ कायद्यामध्ये पालट करण्यावरूनच देशात आगडोंब उसळून अनेक ‘शाहीनबाग’ होण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. एकूणच के.के. महंमद यांनी गृहयुद्धाच्या शक्यतेचेच भयावह भविष्य वर्तवले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !
अधिवेशनात जिल्ह्यातील ६ तालुक्यांतून, तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा (दोंडाईचा) येथूनही जवळपास ९० हून अधिक मंदिरांचे १५० हून अधिक विश्वस्त, अर्चक, पुरोहित, सेवेकरी उपस्थित होते.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न करता निर्णय देणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी. अशा दोषी अधिकार्यांना शिक्षा होण्यासाठी ‘ॲन्टी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ची आवश्यकता आहे, असे मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.