तोकड्या कपड्यांमधील भाविकांना सात्त्विक वस्त्र नेसण्यास देऊन प्रवेश ! – कोल्हापूर येथील अंबाबाईच्या मंदिरातील घटना
अंबाबाई मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याच्या निर्णयाचे विविध ठिकाणांतील भाविकांनी स्वागत केले.
अंबाबाई मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याच्या निर्णयाचे विविध ठिकाणांतील भाविकांनी स्वागत केले.
शिरगाव येथील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळणार आहे. दुर्घटनेसंबंधी सत्यशोधन समितीकडून सुपुर्द करण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास करूनच सरकार योग्य ती कारवाई करणार आहे. – राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई
‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’च्या वतीने १२ मे या दिवशी विशाळगडावर प्राचीन अशा श्री वाघजाईदेवी मंदिरात पूर्वीच्या दुभंगलेल्या मूर्तीच्या जागी नवीन पाषाणाच्या पूर्णाकृती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी होम आणि पूजाविधी करण्यात आले.
युद्धजन्य परिस्थितीत भारताला विजय मिळावा, जगभरात भारताविषयी अनुकुलता निर्माण व्हावी आणि देशांतर्गत आतंकवादी वृत्तीच्या लोकांचा मुळासकट नायनाट होऊन आतंकवाद कायमचा संपून रामराज्याची निर्मिती व्हावी यांसाठी उत्तरेश्वर महादेव मंदिरामध्ये महाआरती करून महादेवाला साकडे घातले.
‘ओडिशाचे श्री. अनिल धीर प्रथितयश संशोधक आणि लेखक असून ते ऐतिहासिक संशोधनासाठी ओळखले जातात. त्यांनी ओडिशाच्या १७ जिल्ह्यांतील ३०० वर्षांपूर्वीच्या ६ सहस्र ५०० मंदिरांचा शोध घेतला आणि अन्य बाकी आहेत.
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मीदेवी मंदिर, तसेच जोतिबा मंदिर येथे ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
पाकने डागलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताकडून हवेतच उद्ध्वस्त करण्यात आले. त्यामुळे याही वेळेस श्री तनोटमातेच्या कृपेमुळे जैसलमेरचे रक्षण झाल्याची येथील हिंदूंची आणि सैनिकांचा भाव आहे.
‘या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे’, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
भाविकांनी देवीची नियमित उपासना केल्यास तिचे दैवत्व प्रकट होईल. सनातन धर्माच्या अभिवृद्धीसाठी ग्रामस्थांनी नियमित देवीची उपासना करावी.
रथयात्रेच्या प्रारंभी रिमझिम पाऊस चालू झाला. मुसळधार पाऊस पडण्याची लक्षणे दिसू लागली; मात्र प्रत्यक्षात शोभायात्रा संपेपर्यंत पाऊस आला नाही.