नागपूर येथील २०० वर्षे पुरातन शिवमंदिर कोसळले !
शहरात पडणार्या मुसळधार पावसामुळे भालदारपुरा भागातील २०० वर्षे पुरातन शिवमंदिराचा काही भाग शेजारी असलेल्या ३ घरांवर कोसळला. नागपूर विद्यापिठाच्या परीक्षा रहित !
शहरात पडणार्या मुसळधार पावसामुळे भालदारपुरा भागातील २०० वर्षे पुरातन शिवमंदिराचा काही भाग शेजारी असलेल्या ३ घरांवर कोसळला. नागपूर विद्यापिठाच्या परीक्षा रहित !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात संत-महंत, पुजारी यांच्या हत्या होणे, हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन केले जात नसल्यामुळे यात्रांमध्ये अशा दुर्घटना घडतात ! भाविकांना दर्शन सुलभतेने मिळण्यासाठी मंदिर प्रशासनानेच उपाययोजना काढल्यास भाविकांना देवाच्या दारात जीव गमवावा लागणार नाही !
या मंदिरावर अनेक प्रतीक चिन्हे आणि शिलालेखही आहेत. येथे यज्ञवेदीही सापडल्या आहेत. यावरून ‘येथे नियमित यज्ञ आणि अनुष्ठान करण्यात येत असावे’, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
मूर्ती भारतात आणण्याचे प्रयत्न चालू !
२ कोटी ६० लाख लोकसंख्या असणार्या या देशाच्या राजधानीतील हे पहिले हिंदु मंदिर आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकासाठी वेळ महत्त्वाची असते. यामध्ये कोणताही भेदभाव होता कामा नये.
उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगी निवासिनी जगदंबेच्या मुख्य मंदिरातील मूर्ती संवर्धनाचे कार्य हे पूर्णतः कायदेशीर गोष्टी पार पाडून, शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसारच हाती घेण्यात आले आहे
चोरट्यांनी वायफणा येथील श्रीकृष्ण मंदिरातील पुजारी किशन जमजळ यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांच्याकडील रक्कम आणि मंदिरातील दानपेटी चोरून पलायन केले.
‘सरकार अधिसूचना देऊन त्या आधारे ठराव करून विशिष्ट मंदिरे कधीही कह्यात घेऊ शकते. त्यामुळे आपल्या मंदिरांवर ही टांगती तलवार आहेच. मोठ्या प्रमाणात निधी येणारी मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत आणि हे पैसे इतर कामांसाठी वापरले जात आहेत.