संपादकीय : द बंगाल फाईल्स !

बंगालमधील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ते दुसरे काश्मीर होणार, यात शंका नाही. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

Bengal-Bhangar Violence : हिंसाचारामागे दर्गाचा प्रमुख अब्बास सिद्दीकी आणि त्याचा इंडियन सेक्युलर फ्रंट पक्षाचा आमदार असणारा भाऊ नौशाद सिद्दीकी यांचा हात !

मुर्शिदाबाद नंतर दक्षिण २४ परगणा येथील भांगरमध्ये मुसलमानांचा हिंसाचार

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये (बंगाल) सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर धर्मांध मुसलमानांचा गोळीबार  

अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !

Anti-Waqf Act Protests In Tripura : त्रिपुरामध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करतांना धर्मांध मुसलमानांचे पोलिसांवर आक्रमण

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असतांना त्याचा दुरुपयोग करत हिंसाचार करणार्‍या मुसलमानांना आता देशात कुठेही आंदोलन करण्याची अनुमती देऊ नये, अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली पाहिजे !

Murshidabad Violence : हिंदु पिता आणि पुत्र यांची केली हत्या !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुसलमानांचा पुन्हा हिंसाचार
१० पोलीस घायाळ

Kolkata HC Granted Permission To Ram Navami Rally : हावडा (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला कोलकाता उच्च न्यायालयाकडून सशर्त अनुमती !

मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास अनुमती नाही
पोलिसांनी नाकारली होती अनुमती

Ram Temple In WB : बंगालमध्ये अयोध्येप्रमाणे भव्य श्रीराममंदिर उभारणार ! – सुवेंदू अधिकारी, भाजप

अधिकारी म्हणाले, ‘‘श्रीरामनवमीच्या दिवशी नंदीग्राममध्ये श्रीराममंदिराची पायाभरणी केली जाईल. हे मंदिर अंदाजे १.५ एकर भूमीवर बांधले जाईल. हे मंदिर बंगालमधील सर्वांत मोठे श्रीराममंदिर असेल.’’

संपादकीय : वक्फ विधेयकापूर्वीच…!

वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणार्‍यांना भारतात जंगलराज आणायचे आहे, हे निश्चित !

Mamata Banerjee On Bengal Riots : (म्हणे) ‘बंगालमध्ये दंगली भडकवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न !’

बंगाल सरकार अल्पसंख्यांकांच्या पाठीशी आहे, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे रमझान ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

नागपूर दंगलीमागे बांगलादेश आणि मालेगाव येथील संबंध ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

२६ मार्च या दिवशी अंतिम आठवडा चर्चेला विधान परिषदेत उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी वरील वक्तव्य केले.