संपादकीय : द बंगाल फाईल्स !
बंगालमधील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ते दुसरे काश्मीर होणार, यात शंका नाही. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !
बंगालमधील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ते दुसरे काश्मीर होणार, यात शंका नाही. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !
मुर्शिदाबाद नंतर दक्षिण २४ परगणा येथील भांगरमध्ये मुसलमानांचा हिंसाचार
अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असतांना त्याचा दुरुपयोग करत हिंसाचार करणार्या मुसलमानांना आता देशात कुठेही आंदोलन करण्याची अनुमती देऊ नये, अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली पाहिजे !
मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुसलमानांचा पुन्हा हिंसाचार
१० पोलीस घायाळ
मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास अनुमती नाही
पोलिसांनी नाकारली होती अनुमती
अधिकारी म्हणाले, ‘‘श्रीरामनवमीच्या दिवशी नंदीग्राममध्ये श्रीराममंदिराची पायाभरणी केली जाईल. हे मंदिर अंदाजे १.५ एकर भूमीवर बांधले जाईल. हे मंदिर बंगालमधील सर्वांत मोठे श्रीराममंदिर असेल.’’
वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणार्यांना भारतात जंगलराज आणायचे आहे, हे निश्चित !
बंगाल सरकार अल्पसंख्यांकांच्या पाठीशी आहे, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे रमझान ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
२६ मार्च या दिवशी अंतिम आठवडा चर्चेला विधान परिषदेत उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी वरील वक्तव्य केले.