खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !
अशा भोंदूबाबांमुळे हिंदु धर्मातील संतांची अपकीर्ती होते, हे लक्षात घेऊन अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
अशा भोंदूबाबांमुळे हिंदु धर्मातील संतांची अपकीर्ती होते, हे लक्षात घेऊन अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा नाटकाच्या निर्मात्याला आदेश
हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्या लढ्याला मोठे यश !
विकास लवांडे हे सकाळी प्रवचनाला जात असतांना संग्राम भंडारे आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना अडवले. या वेळी लवांडे यांनी हिंदु संतांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करत त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. या घटनेनंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘युगकार्य’ आहे’, हे ज्यांना समजले ते, म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय !
वारकरी संप्रदाय कुणाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बांधील नाही; पण खोट्या अपप्रचाराला कुणी फसू पडू नये; म्हणून पंढरीरायाच्या कृपाप्रसादाने अन् संतश्रेष्ठ ज्ञानोबा-जगद्गुरु संत तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने केलेला हा प्रयत्न…!
‘मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वारकर्यांमध्ये फूट पाडणारे एक मोठे वक्तव्य केले. अर्थात् वारकरी सूज्ञ असल्याने पवारांच्या या वक्तव्याला ते भुलले नाहीत; परंतु स्वतःचा कार्यभाग साधल्याविना विषय सोडतील, तर ते पवार कसले ?
या निवेदनात म्हटले आहे की, विकास लवांडे यांनी जाणीवपूर्वक वारकरी संतांची अपकीर्ती करण्याच्या हेतूने अशी विधाने केली आहेत. हे विधान केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान करणारे आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’ या नियतकालिकामधील २१ फेब्रुवारी २०२६ या दिवशी ‘हिंदूंचे शोषण रोखणार्यांना हिंदुत्ववाद्यांचा विरोध का ?’, या विषयावर उत्तम जोगदंड यांचा लेख छापून आला आहे. या लेखात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला शोषणरोधी चळवळ म्हणून चित्रित करून हिंदुत्वनिष्ठांना दोषी ठरवण्यात आले आहे.
अनेकांना वाटेल की, ६० वर्षांपूर्वीचा हा घटनाक्रम सांगायचे प्रयोजन काय ? तर हा प्रश्नच सयुक्तिक नाही. १०० कोटी हिंदूंच्या देशात स्वातंत्र्याला ८ दशके होत आली, तरी हिंदूंसाठी प्राणप्रिय असलेल्या गोमातेचे राजसत्तेकडून रक्षण होत नाही, ही शोकांतिका आहे.
पुरोगामित्वाच्या नावाखाली वारंवार हिंदु धर्मातील प्रतिकांचेच विडंबन का केले जाते ? अन्य धर्मियांतील अंधश्रद्धेवर भाष्य करण्याचे धाडस प्रशासन का दाखवत नाही ? केवळ विज्ञापन मागे घेऊन चालणार नाही, तर हिंदूंच्या भावना दुखावणार्या उत्तरदायी अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी.