…,तर मग राहुल गांधींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती का ? – हिंदु जनजागृती समितीचा जातीयद्वेष्ट्यांना प्रश्‍न

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी जातीयद्वेषातून ! – हिंदु जनजागृती समिती

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानिमित्त पू. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना होणारा विरोध योग्य कि अयोग्य ?

जातीच्या पलीकडे जाऊन समाजाला साक्षर आणि निर्व्यसनी बनवण्याचे कार्य करणार्‍यांना होणार्‍या विरोधाविषयी कथित पुरोगामी बोलतील का ?

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा !

संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.

(म्हणे) ‘संत परंपरा जाती निर्मूलनासाठी कार्य करत नाही !’ – शिवाजी राऊत, पुरोगामी विचारवंत

शिवाजी राऊत हेच एका भाषेविषयी द्वेष प्रकट करून समाजामध्ये भाषिक आणि जातीय तेढ निर्माण करत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही !

कुंकवाच्या आडून !

जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणाचीच आवश्यकता भासणार नाही.

साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

याला चित्रपटसृष्टीही कारणीभूत ! काही चित्रपटांमध्ये तर साधू-संत यांना गुंड-माफिया असेही दाखवण्यात आले आहे. सातत्याने दाखवण्यात येणार्‍या अशा नकारात्मक भूमिकांमुळे समाजमनाचीही भगवे कपडे घातलेल्यांविषयी अयोग्य प्रतिमा अगोदरच सिद्ध झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती वाढत आहे.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल, हिंदुत्वनिष्ठ

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय आहे. त्यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्य पंथ चांगले आहेत’.

राष्ट्रवादी काँग्रेसच खरी जातीयवादी आहे, हे समोर आले ! – नितीन शिंदे

‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ अशा संघटनेच्या प्रमुखांना संपवण्याचे षड्यंत्र कसे रचले जाते, याचे हे चांगले उदाहरण आहे. या प्रकरणी पू. गुरुजी यांच्यावर खोटे आरोप करणारे शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी गुरुजींची पाय धरून क्षमा मागणे आवश्यक आहे.’’

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी क्षमा मागावी ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

खर्‍या सूत्रधारांवर कारवाई होण्यासाठी आम्ही राज्यभर मोर्चे काढणार आहोत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल, हिंदुत्वनिष्ठ

‘हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे ध्येय आहे. त्यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्य पंथ चांगले आहेत’, असे समजतात आणि त्यामुळे त्यांचा हिंदु धर्मावरील विश्वास नाहीसा होतो, हे ख्रिस्त्यांचे षड्यंत्र आहे.’