आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय !

यआयटी गुवाहाटीचा २० वर्षीय विद्यार्थी त्याच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांच्या मुलावर रॅगिंग (छळ) केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर लागू होणार समान नागरी कायदा !

आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर समान नागरी कायदा लागू होणार आणि त्यामुळे मुसलमानांना दुसरे लग्न करता येणार नाही, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.

इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा ‘आयआयटी गुवाहाटी’चा विद्यार्थी तौसिफ अली याला अटक

मुसलमान तरुण जिहादी आतंकवादी का बनू इच्छितात ?, हे मुसलमान संघटना, राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष कधी सांगतील का ?

मुसलमानांनी मुलांना शिकण्यासाठी मदरशांऐवजी शाळेत पाठवावे !

मुलांना आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंता (इंजिनिअर) बनावायचे असेल, तर त्यांना मदरशांऐवजी शाळेत पाठवावे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.

Assam Hindu Girl Murder : आसाममध्ये मुसलमान तरुणाकडून हिंदु मुलीचे अपहरण, बलात्कार आणि निर्घृण हत्या !

कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे देशभरात वारंवार घडणार्‍या घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

Dibrugarh Jail Superintendent Arrested : आसामच्या दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक निपेन दास यांना अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

Badruddin Ajmal : (म्हणे) ‘३०० वर्षांतही गुवाहाटीतून मुसलमानांना कुणीही बाहेर काढू शकणार नाही !’ – खासदार बद्रुद्दीन अजमल

घुसखोरांना पाठीशी घालणार्‍या अजमल यांच्यासारख्या लोकांवरही कारवाई करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

Assam Muslim Child Marriage : मी जिवंत असेपर्यंत आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही ! – आसामचे मुख्यमंत्री

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची विधानसभेत गर्जना ! मुसलमान मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही लोकांनी उघडलेले दुकान आम्ही वर्ष २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद केल्याविना आम्ही शांत बसणार नाही !

(म्हणे) ‘मुसलमान केवळ कुराण आणि शरिया यांचेच पालन करणार !’ – समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. एस्.टी. हसन

‘भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत’, असे म्हणणार्‍या ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘बीबीसी’ यांसारख्या हिंदुद्वेषी पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांना आता यावरून भारत सरकारनेच जाब विचारला पाहिजे !

Assam Muslim Marriage Act : आसाममध्ये ‘मुसलमान विवाह आणि घटस्फोट कायदा १९३५’ रहित !

जे आसाममधील भाजप सरकारला जमते, ते भाजप शासित केंद्र आणि अन्य राज्ये यांनाही जमले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !