ईशान्य भारतातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन !

गौहत्ती ते न्यू जलपाईगुडी (बंगाल) असा या रेल्वेगाडीचा मार्ग आहे. हे अंतर ४११ कि.मी. इतके असून ते कापण्यासाठी अवघे ५ घंटे लागणार आहेत. देशातील ही ९वी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आहे.

आसाममध्‍ये चारचाकीत ४ मुसलमानांकडून अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार !

अशा वासनांधांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्‍याची मागणी केल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

आसाममध्ये चारचाकी गाडीत ४ मुसलमानांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसेन आणि मोमिनूर रहमान अशी बलात्कार करणार्‍यांची नावे आहेत.

भूतबाधा काढण्यासाठी घरी आलेल्या उस्मानकडून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न !

आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील बोरालीमारी येथे एका महिलेने उस्मान अली याचे लिंग कापल्याची घटना ८ मे या दिवशी घडली.

आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या  प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक !

पी.एफ्.आय.वर केवळ बंदी घालणे पुरेसे नसून त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सुरक्षायंत्रणांना कसोशीने प्रयत्न करावे लागतील, हेच यातून दिसून येते !

आसाम विधानसभेत गदारोळ : ३ आमदार निलंबित

राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कामकाज स्थगन प्रस्तावाच्या सूत्रावरून आसाम विधानसभेत गदारोळ झाला. सभापती विश्‍वजित डेमरी यांनी सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब केले.

आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या कुत्र्यांविषयीच्या विधानावरून आसामच्या विधानसभेत गदारोळ !

बच्चू कडू म्हणाले की, मला आसाम नव्हे, तर नागालँडचे नाव घ्यायचे होते. माझ्या वक्तव्यामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी क्षमा मागतो.

आसाममध्ये बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या आदेशानंतर आसाम पोलिसांनी राज्यभरात बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक केली आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शाहरूख खान यांना ओळखत नाही’ असे विधान केल्यावर खान यांच्याकडून मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना दूरभाष !

पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी अभिनेते शाहरूख खान यांचा आगामी ‘पठाण’ चित्रपट पहाण्यास स्पष्ट नकार दिला.

आसाममध्ये बजरंग दलाच्या १६ वर्षांच्या कार्यकर्त्याची मुसलमानांकडून हत्या !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! आसाम इस्लामी देशांत नाही, याची जाणीव धर्मांधांना करून देण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !