आसाममध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या घरांची जाळपोळ, तसेच मंदिर आणि मूर्ती यांची तोडफोड
येथील बराक खोर्यामधील दोहलिया भाग १ मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या काही घरांना आगी लावण्यासह मंदिरांची तोडफोड आणि मूर्तींचे भंजन केल्याची घटना समोर आली आहे.
येथील बराक खोर्यामधील दोहलिया भाग १ मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या काही घरांना आगी लावण्यासह मंदिरांची तोडफोड आणि मूर्तींचे भंजन केल्याची घटना समोर आली आहे.
बॉम्बस्फोटांच्या प्रकरणाचा निकाल १० वर्षांनी लागणे हा न्याय म्हणता येईल का ?
मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स भागातील अवैध कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह नौदलाच्या पथकाला १७ जानेवारी या दिवशी आढळला. नौदलाचे पथक २०० फूट खोल गेल्यानंतर हा मृतदेह आढळला.
आसाममधील एआययूडीएफ् (ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) पक्षाचे प्रमुख बद्रूद्दीन अजमल यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला शिवीगाळ करत डोके फोडण्याची धमकी दिली. याविषयी पत्रकाराने पोलिसांत तक्रारही केल्यानंतर अजमल यांनी क्षमायाचना केली आहे.
येथील कार्बी-आंग्लांग जिल्ह्यात १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्या नागालॅण्ड येथील एका चर्चच्या ६० वर्षीय पाद्य्राला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रसंगाचे चित्रीकरण करून सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणार्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
येथील खेरोनी या जंगलक्षेत्रातील गावात उल्फा बंडखोरांनी १ नोव्हेंबरला रात्री ५ जणांची गोळ्या झाडून हत्या केली. हे ५ जण रहात असलेल्या वस्तीत रात्री ८ वाजण्याच्या सुमारास काही सशस्त्र उल्फा बंडखोर आले.
वर्ष १९९४ मध्ये आसाममध्ये झालेल्या बनावट चकमकीच्या प्रकरणी सैन्य न्यायालयाने ७ सैन्याधिकार्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या चकमकीत ५ युवक ठार झाले होते.
आसाममध्ये किती घुसखोरांनी प्रवेश केला आहे, तसेच मुळचे भारतीय कोण आहेत, याची माहिती देणारे ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन’ (राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका) ३० जुलैला प्रसिद्ध करण्यात आले. यानुसार एकूण ३ कोटी २९ लाख अर्जांमधून……
आसाममध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांतील साडेचार लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. सध्या येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक साहाय्यता कार्य करत आहे.
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी संघटनेचा त्याग केला आहे. ‘वर्ष २०१९ च्या निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहोत’, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.