छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी प्रतिमहा ५० सहस्र रुपये देण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश !
मंदिरासह सिंधुदुर्ग गड आणि परिसराचा विकास करण्याची मागणी !
मंदिरासह सिंधुदुर्ग गड आणि परिसराचा विकास करण्याची मागणी !
बंदी घालण्यात आलेल्या ‘ब्लू व्हेल’ खेळावरून मुलाला सुचली जीवघेणी संकल्पना
भारताने कधी अधिकृतपणे ब्रिटीश सरकारकडे क्षमा मागण्याची मागणी केली आहे का ? ब्रिटनच्याच एका खासदाराला सरकारने क्षमा मागावी, असे वाटते, तसे भारतातील किती खासदारांना वाटते आणि त्यातील किती जणांनी आतापर्यंत मागणी केली होती ?
सपा कि साप ? महाराष्ट्रात समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्र पेटवण्याचा हा कट होता का ?, असा संशय येतो; कारण आता समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी मुक्ताफळे उधळली आहेत.
राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकर्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट २ सहस्र ५५५ कोटी विमा हानीभरपाई जमा होणार आहे.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतके मोठे सूत्र असतांना केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर कथित बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा नोंदवला, पुढे खटला चालू झाला. त्यानंतर त्यांच्या संप्रदायाला ओहोटी लागली. तरीही त्यांचे अनेक भक्त ‘अखिल भारतीय श्री योग वेदांत सेवा समिती’ आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत आहेत.
भारत, बांगलादेश, म्यानमार, थायलंड आणि चीन यांना बसले धक्के २३ जणांचा मृत्यू, तर ८० जण कोसळलेल्या इमारतीखाली दबले थायलंडमध्ये आणीबाणी घोषित नेपिता (म्यानमार) – भारताच्या शेजारील देश म्यानमार आणि थायलंड या देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.७ इतकी होती. याची तीव्रता बांगलादेश, चीन आणि भारताची राजधानी देहलीपर्यंत … Read more
जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या केलॉग महाविद्यालयामध्ये भाषणाच्या वेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विद्यार्थ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
सध्या बिहारमध्ये गुन्हेगार असल्याविना कोणतीही व्यक्ती राजकारणात येऊ शकत नाही किंवा टिकून राहू शकत नाही, अशीच सध्याची स्थिती आहे !