बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांचे संकट !

‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत’, हेच आर्थिक ब्रह्मास्त्र आपल्याला वाचवू शकेल, हे कार्य कठीण आहे; पण आपल्या श्रद्धेच्या रक्षणासाठी, आपल्या मुलाबाळांचे भविष्य वाचवण्यासाठी जर आपण एकत्र आलो, कार्यरत झालो, तर हे अशक्य नाही.

JNU Report On Delhi Muslim Population : देहलीत बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांमुळे मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ

देहलीच नाही, तर संपूर्ण देशात ही स्थिती होत आहे. जर आताच काही केले नाही, तर भारताचा उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्याखेरीज रहाणार नाही.

बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी जनआंदोलन आवश्यक !

जनतेने एकमुखाने मागणी केल्यास सरकारला बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येकडे लक्ष देणे भागच पडेल हे निश्चित !

आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्‍या रोहिंग्‍यांना बाहेर कोण काढणार ? – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि

असे संतांना सांगावे लागणे दुर्दैवी ! प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृती करणे आवश्‍यक !

संपादकीय : घुसखोरांवर उपाय हवा !

घुसखोरीची समस्या मुळापासून हटवण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !

बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची सांगली जिल्ह्यात शोधमोहीम राबवा ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

अशी मागणी का करावी लागते ?

Nitesh Rane On Rohingya : समुद्रकिनारी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे वास्तव्य सहन करणार नाही ! – नितेश राणे, मत्स्य आणि बंदरे मंत्री

मत्स्य आणि बंदरे मंत्री झाल्यानंतर नितेश राणे यांनी २४ डिसेंबर या दिवशी या खात्याचा पदभार स्वीकारला. त्या वेळी माध्यमांशी बोलत होते.

जम्मू-काश्मीरमध्ये १० सहस्र घुसखोर रोहिंग्या !

कोणताही इस्लामी देश रोहिंग्यांना स्वीकारण्यास नकार देत असतांना हे मुसलमान भारतात घुसखोरी करत सुखाने रहात आहेत, हे भारतीय प्रशासन आणि सुरक्षायंत्रण यांना लज्जास्पद आहे !

कोल्‍हापूर येथे अवैध व्‍यवसाय करणार्‍या रोहिंग्‍या आणि बांगलादेशी घुसखोरांना शोधून कारवाई करा ! – सकल हिंदु समाज

महाद्वार रस्‍ता, ताराबाई रस्‍ता, लक्ष्मीपुरी या ठिकाणी व्‍यवसाय करणार्‍या फेरीवाल्‍यांमध्‍ये रोहिंग्‍या आणि बांगलादेशी घुसखोर असू शकतात. तरी अशा घुसखोरांना शोधून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी.

Farooq Abdullah : (म्हणे) ‘रोहिंग्या निर्वासितांना पाणी आणि वीज पुरवणे हे आमचे दायित्व !’

बांगलादेशात हिंदूंवर मुसलमानांकडून होत असलेले अत्याचार ठाऊक नसल्याचे म्हणणारे फारूख अब्दुल्ला स्वत:च्या धर्मबांधवांची मात्र काळजी घेतात ! फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांना बहुसंख्य हिंदू असणार्‍या देशात स्वीकारले जाते, हे लज्जास्पद !