Myanmar Rohingyas : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या संघटनेने १ सहस्र ६०० हिंदूंना ठेवले ओलीस !
भारत सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी म्यानमार सरकारकडे आवाज उठवला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
भारत सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी म्यानमार सरकारकडे आवाज उठवला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
भाईंदर येथे घुसखोर रोहिंगे सापडणे, हे महाराष्ट्रच नव्हे, तर भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीन धोकादायक आहे !
हे नागरिक अमली पदार्थांची तस्करी, वेश्याव्यवसाय, चोर्या आदी समाजविघातक कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्याला आढळून आले आहे.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केले स्पष्ट !
बांगलादेशामध्ये अनुमाने ८ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून गेल्या काही वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या वर्तणुकीवरूनच बांगलादेश आता आणखी रोहिंग्याना प्रवेश देऊ पहात नाही, हे स्पष्ट आहे.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असा त्याग करणार्यांमुळेच देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याखेरीज रहाणार नाही !
अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करणे आवश्यक आहे !
एका इस्लामी देशातील लोक त्यांचे धर्मबांधव असणार्या रोहिंग्या मुसलमानांना हाकलू लावतात; मात्र भारतात घुसखोरी करणार्या रोहिंग्यांना खोटी ओळखपत्रे देऊन त्यांना भारतात सामावून घेतले जाते, हे लज्जास्पद !
बालमुकुंद आचार्य यांनी अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा दिला आदेश !
यामध्ये ११२ रोहिंग्या मुसलमान आणि ३१९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे.