‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी महायुती सरकारचे कठोर पाऊल !

बनावट (खोट्या) कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचा बनाव करणार्‍या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांवर लगाम घालण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये महत्त्वपूर्ण…

संपादकीय : घुसखोरीची समस्या गंभीर !

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना ओळखपत्रे मिळवून देण्यासह पैशांचे साहाय्य करणार्‍या स्थानिक धर्मांधांनाही देशातून हाकला !

Amit Shah Blames Mamta Govt : बंगालमधील ममता सरकार बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी भूमी देत नाही !

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतके मोठे सूत्र असतांना केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?

जम्मू आणि काश्मीर येथे पसरणारे ‘रोहिंग्या मुसलमानांचे जाळे’ किती धोकादायक आहे ?

१५ वर्षांपूर्वी जम्मूमध्ये २०० रोहिंग्या मुसलमान होते. सध्या ११,००० पेक्षा अधिक रोहिंग्या असल्याचे अनुमान आहे. त्यांच्या वस्त्या लष्करी छावण्या, रेल्वेस्थानक, पोलीस वसाहत इत्यादी संवेदनशील भागांजवळही आहेत. मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर अनेक गुन्हे यांमध्ये रोहिंग्यांचा सहभाग असल्याचे आरोप होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्यांच्या वाढत्या संख्येचा अपलाभ पाकिस्तान घेऊ शकतो.

बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांचे संकट !

‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत’, हेच आर्थिक ब्रह्मास्त्र आपल्याला वाचवू शकेल, हे कार्य कठीण आहे; पण आपल्या श्रद्धेच्या रक्षणासाठी, आपल्या मुलाबाळांचे भविष्य वाचवण्यासाठी जर आपण एकत्र आलो, कार्यरत झालो, तर हे अशक्य नाही.

JNU Report On Delhi Muslim Population : देहलीत बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांमुळे मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ

देहलीच नाही, तर संपूर्ण देशात ही स्थिती होत आहे. जर आताच काही केले नाही, तर भारताचा उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्याखेरीज रहाणार नाही.

बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी जनआंदोलन आवश्यक !

जनतेने एकमुखाने मागणी केल्यास सरकारला बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येकडे लक्ष देणे भागच पडेल हे निश्चित !

आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्‍या रोहिंग्‍यांना बाहेर कोण काढणार ? – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि

असे संतांना सांगावे लागणे दुर्दैवी ! प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृती करणे आवश्‍यक !

संपादकीय : घुसखोरांवर उपाय हवा !

घुसखोरीची समस्या मुळापासून हटवण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !

बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची सांगली जिल्ह्यात शोधमोहीम राबवा ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

अशी मागणी का करावी लागते ?