संपादकीय : ‘स्मार्ट’ आणि अभेद्य भारत ?
विषय एवढ्यावर संपत नाही. स्वत:चे घर सुरक्षित करणे हे प्राधान्याचे असते, हे मान्य; परंतु शेजारील घरात असलेल्या आपल्या कुटुंबियांचे काय ?
विषय एवढ्यावर संपत नाही. स्वत:चे घर सुरक्षित करणे हे प्राधान्याचे असते, हे मान्य; परंतु शेजारील घरात असलेल्या आपल्या कुटुंबियांचे काय ?
सर्व राजकीय पक्षांनी ‘बूथ लेव्हल एजंट’ (बी.एल्.ए.) नियुक्त करावे आणि मतदारसूचीच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एस्.आय.आर्.) प्रक्रियेच्या वेळी निवडणूक आयोगाला सहकार्य करावे, असे आवाहन रेड्डी यांनी केले.
बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणार्या तृणमूल काँग्रेसचा बंगालच्या हिंदूंनी या निवडणुकीत तरी लोकशाहीद्वारे दिलेला आश्रय काढून घेतला असावा, अशी आशा आहे.
परदेशात चांगल्या वेतनाच्या नोकरीचे आमीष आणि अनेकदा तस्करी करणार्या टोळ्यांकडून पसरवली जाणारी चुकीची माहिती यामुळे रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक मोठे धोके पत्करण्यास प्रवृत्त होतात.
घुसखोरी आणि मानवी तस्करी यांप्रकरणात ५ रोहिंग्या मुसलमान आणि ३ बांगलादेशी मुसलमान यांच्यासह एकूण ९ आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी ८ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘पूर्वी शिवसेना आहे; म्हणून मुंबई आहे, असे म्हटले जायचे. आता ‘उद्धव ठाकरे आहेत; म्हणून बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत’, असे नवे समीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांचे राज्य असलेल्या मुंबईमध्ये ‘टिस्स’च्या अहवालानुसार बांगलादेशी आणि रोहिंगे यांची संख्या वाढत चालली आहे.’’
अशांनाही फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करणे आता आवश्यक झाले आहे !
शांतीनगर, वडाळा (मुंबई) येथील कांदळवनाच्या भूमीवर रोहिंग्या आणि बांगलादेशी यांचे अतिक्रमणाच्या विरोधात वन विभाग अन् पोलीस विभाग यांच्या संयुक्त माध्यमातून १५ आणि १६ डिसेंबर या २ दिवसांमध्ये…..
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी रोहिंग्यांच्या विरोधात टिपणी केल्याचे प्रकरण
अन्य निवृत्त न्यायाधिशांनी केला होता विरोध
उत्तरप्रदेशात ही स्थिती आहे, तर अन्य राज्यांचीही याहून वेगळी नसणार; मात्र अन्य राज्यांकडून अशी कृती केली जात असल्याचे दिसत नाही, हे लज्जास्पद आहे !