Myanmar Earthquake : म्यानमार येथील भूकंपामध्ये ठार झालेल्यांचा आकडा २ सहस्रांवर पोचला
या दुर्घटनेनंतर ३१ मार्च या दिवशी ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे.
या दुर्घटनेनंतर ३१ मार्च या दिवशी ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे.
या भूकंपामुळे ३० लाख नागरिक विस्थापित झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. भारताने दोन्ही देशांमध्ये साहाय्य म्हणून साहित्य पाठवणे चालू केले आहे.
भारत, बांगलादेश, म्यानमार, थायलंड आणि चीन यांना बसले धक्के २३ जणांचा मृत्यू, तर ८० जण कोसळलेल्या इमारतीखाली दबले थायलंडमध्ये आणीबाणी घोषित नेपिता (म्यानमार) – भारताच्या शेजारील देश म्यानमार आणि थायलंड या देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.७ इतकी होती. याची तीव्रता बांगलादेश, चीन आणि भारताची राजधानी देहलीपर्यंत … Read more
या प्रकरणी येथील मिलिशिया गट आणि म्यानमार सैन्य यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
भारतातील हिंदूंचे रक्षण केले जात नाही, तेथे विदेशातील हिंदूंचे रक्षण कधीतरी होईल का ?
भारत सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी म्यानमार सरकारकडे आवाज उठवला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
आँग सान स्यू की यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांच्या घरी त्या नजरकैदेत असतील, असे म्यानमारच्या सैन्यदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता !
म्यानमारचे सैन्य शासक आणि चिनी राष्ट्राध्यक्ष चिंतित !
विस्तारवादी चीनचे डावपेच लक्षात घेऊन भारताने सुद्धसज्ज होणे आवश्यक !