Myanmar Rohingya Killed : म्यानमारमध्ये झालेल्या हवाई आक्रमणात २५ रोहिंग्या मुसलमान ठार !

संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता !

Myanmar : म्यानमारमधील सशस्त्र विद्रोहींच्या गटांनी चिनी सीमेच्या आणखी एका चौकीवर घेतले नियंत्रण !

म्यानमारचे सैन्य शासक आणि चिनी राष्ट्राध्यक्ष चिंतित !

चीनने खेळलेल्या डावामुळे म्यानमारचे लवकरच तुकडे होण्याचे संकेत !

विस्तारवादी चीनचे डावपेच लक्षात घेऊन भारताने सुद्धसज्ज होणे आवश्यक !

म्यानमारमध्ये सैन्याने लढाऊ विमानातून जमावावर केलेल्या बाँबफेकीमुळे १०० जणांचा मृत्यू

११ एप्रिल या दिवशी ही घटना घडली. जवळपास २० मिनिटे हे आक्रमण चालू होते. मरणार्‍यांमध्ये लहान मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.

म्यानमारमध्ये सैन्याने कचीन समुदायावर केलेल्या हवाई आक्रमणात ६० पेक्षा अधिक जण ठार

म्यानमारमधील सैन्याने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ६० जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. कचीन या मूळनिवासी अल्पसंख्य समुदायाच्या प्रमुख राजकीय संघटनेच्या वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या लोकांवर हे आक्रमण करण्यात आले.

म्यानमारमध्ये चिनी आस्थापनांना आग लावल्यामुळे सैन्याने केलेल्या गोळीबारात ५१ आंदोलक ठार

आतापर्यंत या आंदोलनामध्ये १२५ हून अधिक आंदोलक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. चिनी दूतावासाने या घटनेची गंभीर नोंद घेत त्यांच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे.

म्यानमारमध्ये सैन्याच्या गोळीबारात १८ आंदोलक ठार

सैन्याने यांगून, दावेई, मंडाले, मायैक, बागो आणि पोकोकू या शहरांमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला.

म्यानमारमध्ये सैन्याच्या बंडखोरीवरून नागरिकांचे चिनी दूतावासासमोर आंदोलन

म्यानमारमध्ये सैन्याकडून करण्यात आलेल्या बंडखोरीच्या विरोधात सहस्रो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदेलन चालू केले आहे. येथील नागरिक सैन्य हुकूमशाह ‘कमांडर इन चीफ जनरल’ मिन आँग हलेइंग यांच्याविरोधात मोर्चे काढत आहेत.

म्यानमारमध्ये सैन्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

म्यानमारमधील सद्यःस्थितीवर हाच निर्णय योग्य असून त्यामुळेच देशाचे भवितव्य सुरक्षित हाती रहाणार आहे’ – म्यानमारचे सैन्यदलप्रमुख जनरल मिन आँग ह्लेइंग

म्यानमारमध्ये सैन्याकडून सत्तापालट !

म्यानमारचे राष्ट्रपती विन म्यिंट, सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना सैन्याकडून अटक करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.