Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.
सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.
अनुपस्थितीनंतर ठाकरे गटाने संबंधित खासदारांना तातडीने ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्याची प्रक्रिया चालू केली आहे.
विधान परिषदेतील ठाकरे गटाचे प्रमुख तथा आमदार उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे या दिवशी संपत आहे. त्यानिमित्त २४ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या सभागृहात निरोप देण्यात आला.
मालवण शहरातील अतिक्रमणाकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
हिंदूंमधील मतदानाच्या उदासीनतेविषयी हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि हिंदु समाज या दोघांनीही चिंतन करणे आवश्यक !
आम्हाला अपेक्षित आकडा गाठता आलेला नाही. त्यांनी गद्दारी केली. त्यांनी हे पाप कले. त्यांना मुंबईकर, मराठी माणूस क्षमा करणार नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली; पण त्यांच्या पुढील पिढीकडून तुष्टीकरणाचे राजकारण आणि मुसलमानांचा लांगूलचालन केले जात आहे.
पत्रकार परिषदेविषयी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.
मुंबई गुजरातला जोडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
सध्या महाराष्ट्र आणि देशात ज्या प्रकारचे राजकारण चालू आहे, ते पहाता मला खरच प्रश्न पडतो की, देवीदेवता आहेत का ? आणि आहेत, तर ते केवळ हे पहात का बसले आहेत ? अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्त्वहीन राजकारणाविषयी हिंदूंच्या देवतांना उत्तरदायी ठरवले.