विधान परिषदेतील ९ आमदारांना निरोप !

विधान परिषदेतील ९ आमदारांना निरोप !

विधान परिषदेतील ठाकरे गटाचे प्रमुख तथा आमदार उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे या दिवशी संपत आहे. त्यानिमित्त २४ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या सभागृहात निरोप देण्यात आला.

मालवण येथे नगरसेवकांनी अतिक्रमण रोखले : काही काळ तणाव

मालवण येथे नगरसेवकांनी अतिक्रमण रोखले : काही काळ तणाव

मालवण शहरातील अतिक्रमणाकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

संपादकीय : मुसलमानांच्या मतांची दिशा आणि हिंदूंची दशा !

संपादकीय : मुसलमानांच्या मतांची दिशा आणि हिंदूंची दशा !

हिंदूंमधील मतदानाच्या उदासीनतेविषयी हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि हिंदु समाज या दोघांनीही चिंतन करणे आवश्यक !

देवाच्या मनात असेल, तर आमचा महापौर होईल ! – उद्धव ठाकरे

देवाच्या मनात असेल, तर आमचा महापौर होईल ! – उद्धव ठाकरे

आम्हाला अपेक्षित आकडा गाठता आलेला नाही. त्यांनी गद्दारी केली. त्यांनी हे पाप कले. त्यांना मुंबईकर, मराठी माणूस क्षमा करणार नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

मुंबईत ठाकरे गटाच्या मुसलमान उमेदवाराकडून ‘जय श्रीराम’ गाण्याची विटंबना !

मुंबईत ठाकरे गटाच्या मुसलमान उमेदवाराकडून ‘जय श्रीराम’ गाण्याची विटंबना !

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली; पण त्यांच्या पुढील पिढीकडून तुष्टीकरणाचे राजकारण आणि मुसलमानांचा लांगूलचालन केले जात आहे.

मतदानाची शाई नव्हे, लोकशाही पुसली जात आहे ! – उद्धव ठाकरे

मतदानाची शाई नव्हे, लोकशाही पुसली जात आहे ! – उद्धव ठाकरे

पत्रकार परिषदेविषयी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.

सिंचन घोटाळ्याचे पुरावे खरे असतील, तर  अजित पवार यांना बाहेर काढा ! – उद्धव ठाकरे

सिंचन घोटाळ्याचे पुरावे खरे असतील, तर अजित पवार यांना बाहेर काढा ! – उद्धव ठाकरे

मुंबई गुजरातला जोडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

(म्हणे) ‘सध्याचे राजकारण पहाता ‘देवता आहेत का ?’ असा प्रश्न पडतो !’

(म्हणे) ‘सध्याचे राजकारण पहाता ‘देवता आहेत का ?’ असा प्रश्न पडतो !’

सध्या महाराष्ट्र आणि देशात ज्या प्रकारचे राजकारण चालू आहे, ते पहाता मला खरच प्रश्न पडतो की, देवीदेवता आहेत का ? आणि आहेत, तर ते केवळ हे पहात का बसले आहेत ? अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्त्वहीन राजकारणाविषयी हिंदूंच्या देवतांना उत्तरदायी ठरवले.

…तर मुंबईचे ‘महंमद लँड’ होईल ! – नितेश राणे, मत्स्योत्पादन आणि बंदरे विकास मंत्री

…तर मुंबईचे ‘महंमद लँड’ होईल ! – नितेश राणे, मत्स्योत्पादन आणि बंदरे विकास मंत्री

ते पुढे म्हणाले, ‘‘पूर्वी शिवसेना आहे; म्हणून मुंबई आहे, असे म्हटले जायचे. आता ‘उद्धव ठाकरे आहेत; म्हणून बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत’, असे नवे समीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांचे राज्य असलेल्या मुंबईमध्ये ‘टिस्स’च्या अहवालानुसार बांगलादेशी आणि रोहिंगे यांची संख्या वाढत चालली आहे.’’

Waris Pathan : (म्हणे) ‘मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद का होऊ शकत नाही ?’

Waris Pathan : (म्हणे) ‘मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद का होऊ शकत नाही ?’

धर्मांधांच्या या कृत्यांविषयी वारिस पठाण मूग गिळून गप्प का ? हिंदूंवर धर्मांधांकडून वरील आघात होत असतांना पठाण यांना राज्यघटना का आठवत नाही ?