पू. (श्रीमती) निर्मला दाते यांच्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या नामजपादी उपायांचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींच्या डोक्यापासून काही अंतरावर काही वेळ हात धरला, तेव्हा पू. आजींच्या चरणांची आपोआप हालचाल झाली. त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांच्या हातातून प्रक्षेपित होत असलेली ईश्वरी ऊर्जा काही क्षणांतच पू. आजींच्या चरणापर्यंत पोचली. त्यामुळे पू. आजींच्या चरणांची हालचाल झाली’, असे मला जाणवले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

आश्रमात पुष्कळ साधक आहेत. येथील सर्व साधकांना पाहून आणि काही साधकांना प्रत्यक्ष भेटून माझे मन प्रसन्न झाले.’

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करणार्‍या वयस्कर साधकांविषयी जाणवलेली सूत्रे !

‘देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करणारे काही साधक वयस्कर आहेत, तरीही ते तरुणांना लाजवेल, अशी उत्साहाने आणि मनापासून सेवा करतात. 

धर्माभिमान असलेला ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर (वय १३ वर्षे) !

सोहमने ‘त्याचे ध्येय आणि व्यष्टी साधनेचे करायचे प्रयत्न’ एका कागदावर लिहिले. तो अभ्यास करतो, त्या ठिकाणी त्याने तो कागद भिंतीवर लावला आहे. त्या कागदाच्या बाजूला त्याने परात्पर गुरुदेवांचे छायाचित्रही लावले आहे. तो त्या छायाचित्राकडे पाहून सतत परात्पर गुरुदेवांचे स्मरण करतो.’

‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, या नामविस्ताराला श्रीराम सेनेचा पाठिंबा !

कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांनी आंदोलन छेडले असून या मागणीसाठी १७ मार्चला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला.

अध्यात्मजीवनाचा प्रवासी

‘सद्गुरूंवर निष्ठा असल्याशिवाय अध्यात्मजीवनात प्रवेशच नाही. अध्यात्मजीवन हा आत्म्याच्या प्रकाशात चालायचा मार्ग आहे. तो मार्ग निष्ठेशिवाय गवसण्याची सुतराम शक्यता नाही…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधकांच्या मनात आलेल्या पूर्वसूचनांचा अभ्यास कसा करावा ?’ याविषयी केलेले मार्गदर्शन !

काही दिवसांपासून किंवा काही मासांपासून असे होते की, ‘माझ्या मनात एखादा विचार येतो…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकाला गत प्रसंगाची आठवण होऊन ‘संतपित्याचे अंत्यदर्शन आणि त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊ न शकणे’, या दुःखातून अलगद बाहेर येता येणे

उच्च न्यायालयाने जामीन संमत करतांना ‘खटला संपेपर्यंत पुणे जिल्ह्याच्या बाहेर जायचे नाही’, अशी अट घातल्याने साधकाला ३ वर्षे पुण्यातच रहावे लागणे…

मरण – एक आनंदसोहळा !

समाजात ‘मृत्यू’ म्हणजे एक भीतीदायक गोष्ट असल्यासारखे त्याच्याकडे पाहिले जाते. मृत्यू या संकल्पनेचा मनावर भयानक पगडा असलेले लोक जिवंतपणीच मृत्यूच्या भयाच्या सावटाखाली प्रतिदिन वावरत असतात…

मनुष्याच्या देहातील सप्तचक्रे आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये यांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नांची सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेली ज्ञानमय उत्तरे !

‘मनुष्याच्या देहाचे स्थूलदेह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह असे प्रकार आहेत. यांपैकी कोणत्या देहात सप्तचक्रे आणि त्याच्याशी संबंधित इडा, पिंगला अन् सुषुम्ना नाड्या असतात ?…