पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतप्त पडसाद : विविध ठिकाणी निषेध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संतप्त पडसाद उमटत असून २४ एप्रिल या दिवशी विविध ठिकाणी आतंकवाद्यांसह पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.

हिंदु पर्यटकांवर झालेल्या क्रूर आक्रमणाचा ठिकठिकाणी जाहीर निषेध !

पहलगाममधील जिहादी आक्रमण हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

गरजूंना घरकुल आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठीचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपोषण मागे

अशा मागणीसाठी उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथील हिंसाचाराच्या विरोधात वर्धा येथे जनआक्रोश मोर्चा !

‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यात यावे’, अशा मागण्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते आज आळंदीत महिलांचा सन्मान सोहळा !

‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना’ आणि ‘श्रीमंत माऊली प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा २० एप्रिल या दिवशी पार पडणार आहे.

उंचगाव येथील राज्य महामार्गाखाली चालू असलेल्या कामामुळे गांधीनगर ‘नळपाणी योजने’ला अडथळे येऊ नये यांसाठी काळजी घ्या !

उंचगाव पुलाखालून जाणारा रस्ता हुपरी-पट्टणकोडोली, तसेच कर्नाटकात जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक पुलाखालून होते. या पुलाच्या खाली गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावरती येऊन मोठी दुर्गंधी पसरली आहे.

दांडी ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीचा व्यवसाय स्थानिकांनाच मिळावा !

येत्या काही दिवसांत ही प्रवासी होडी वाहतूक चालू होणार आहे; मात्र हा प्रवासी होडी वाहतुकीचा व्यवसाय गावाबाहेरील व्यक्तींना न देता तो स्थानिकांच्या आणि मासेमारांच्या हातातच रहावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपशहरप्रमुख सन्मेश परब यांनी केली आहे.

पवना, इंद्रायणी नदीकाठच्या ५६ गावांत ‘एस्.टी.पी.’ प्रकल्पासाठी ८०० कोटींचा निधी संमत ! – खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना

‘पी.एम्.आर्.डी.ए.’ आणि महापालिका अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतल्यानंतर खासदार बारणे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले

‘शिवाजी चौक तरुण मंडळा’च्या वतीने जोतिबा यात्रेसाठी येणार्‍या भाविकांसाठी अन्नछत्राचा प्रारंभ !

श्री. नंदकुमार वळंजू म्हणाले, जोतिबा यात्रेच्या निमित्ताने येणारा एकही भाविक महाप्रसादापासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. राज्यातून आणि परराज्यातून येणार्‍या प्रत्येक भाविकाची सोय करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

प्रतिपंढरपूर असलेल्या कोल्हापूर-नंदवाळ पायी दिंडीस चांदीचा रथ लोकार्पण !

ह.भ.प.चैतन्य सदगुरु गोपाळ (आण्णा) वासकर महाराज म्हणाले, ‘‘या रथातून ज्ञानेश्वरमाऊली यांचे ज्ञान, त्याग, ऐश्वर्य अनुभवण्यास मिळणार आहे.’’