Nitesh Rane On Fisheries : येत्या काही वर्षांत महाराष्ट्र मासेमारीत पहिल्या ३ क्रमांकामध्ये येईल ! – नीतेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री

या वेळी राज्यातील प्रमुख मासेमारांनी मंत्रालयात येऊन या निर्णयाविषयी नीतेश राणे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

Fisheries Get Agriculture Status : मासेमारीला कृषीचा दर्जा, शेतकर्‍यांप्रमाणे मासेमारांनाही सर्व लाभ  मिळणार !

राज्यशासनाचा ऐतिहासिक निर्णय ! राज्यातील ४ लाख ८३ सहस्र मासेमारांना शासनाच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे. यामध्ये खार्‍या आणि गोड्या पाण्यातील मासेमारांना याचा लाभ होणार आहे.

धारबांदोडा येथील वरद सामंत यांच्या शेतीला भेट देऊन प्रशासकीय अधिकार्‍यांकडून कृषी पद्धतींचा अभ्यास

राज्यातील कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेत लक्षणीय योगदान देते, रोजगार प्रदान करते, उत्पन्न निर्माण करते आणि विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देते, असे धारबांदोडा येथील एक तरुण शेतकरी श्री. वरद सामंत यांनी सांगितले.

राज्यातील ६४ लाख शेतकर्‍यांना मिळणार २ सहस्र ५५५ कोटी रुपयांची विमा हानीभरपाई ! – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट २ सहस्र ५५५ कोटी विमा हानीभरपाई जमा होणार आहे.

गोव्याचे कृषी धोरण घोषित शेतभूमींचे रूपांतर होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्य सरकारने ‘अमृतकाल कृषी धोरण-२०२५’ ११ फेब्रुवारी या दिवशी घोषित केले.

‘आंतरराष्ट्रीय कृषी बँकिंग को-ऑपरेशन आणि प्रशिक्षण केंद्रा’च्या निमंत्रण पत्रिकेतून अर्धे जम्मू-काश्मीर गायब !

हा उघडउघड राष्ट्रद्रोहच आहे. असे करणार्‍यांवर राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई व्हायला हवी !

केंद्रीय अर्थसंकल्‍पातून महाराष्‍ट्राला झालेले लाभ !

सरकारी शाळांमध्‍ये ५ लाख अटल टिंकरिंग लॅब स्‍थापन करणे, शाळा-आरोग्‍य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्‍ये पुस्‍तके उपलब्‍ध करून देणे याचा लाभ राज्‍यातील युवकांना होणार आहे.

विमा प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास शेतकर्‍यांनी तक्रार द्यावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळते; मात्र फळपिकांचे अपेक्षित उत्पन्न न झाल्यास हानीही मोठी होते.

काँग्रेसशासित कर्नाटकातील कृषी मंत्र्यांवर घोटाळ्याचा आरोप : अधिकार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’, असे समीकरणच झाले आहे. आता या आरोपातही तथ्य आढळ्यास आश्चर्य वाटू नये आणि संबंधित मंत्र्यावर कारवाई झाली नाही, तरी जनतेने त्याचे वैफल्य वाटून घेऊ नये !

‘पी.एम्. किसान सन्मान’ योजनेत राज्यात २० लाख ५० सहस्र लाभार्थींची वाढ ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

‘केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘पी.एम्. किसान सन्मान’ योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रतिवर्षी ६ सहस्र रुपये, तर यावर्षीपासून राज्यशासनाने चालू केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेतून ६ सहस्र रुपये, असे एकूण १२ सहस्र रुपये शेतकर्‍यांना दिले जातात.