शेतकर्‍यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !

शेतकर्‍यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !

शेतकरी अजित जाधव यांना दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देवकर यांच्यावर करण्यात आला

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना शासनाची भक्कम साथ; ३३२ लाभार्थ्यांना ७.२३ कोटींचे अनुदान वितरित

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना शासनाची भक्कम साथ; ३३२ लाभार्थ्यांना ७.२३ कोटींचे अनुदान वितरित

जिल्ह्यातील शेतीक्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. विशेषतः कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असून, त्यांच्या कार्यक्षमतेत आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना सरकारकडून मिळाले ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना सरकारकडून मिळाले ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य !

सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड ! फलोत्पादन क्षेत्राची सर्वांगीण वाढ करणे, उत्पादकता वाढविणे हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मुख्य उद्देश….

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे ऐतिहासिक त्रिभाजन !

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे ऐतिहासिक त्रिभाजन !

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याची अधिकृत अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आली आहे.

वाशी फळ बाजारामध्ये ‘निर्यात भवना’मागे आग !

वाशी फळ बाजारामध्ये ‘निर्यात भवना’मागे आग !

फळ बाजारामध्ये निर्यात भवनामागे स्वयंपाकाच्या चुलीतील विस्तवामुळे जवळील पालापाचोळा पेटून आग लागल्याची घटना दुपारी घडली. सुदैवाने ही आग वेळीच विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

‘तृणधान्य महोत्सवा’ने महिला उद्योजिका पुढे येतील ! – संतोष पाटील, जिल्हाधिकारी

‘तृणधान्य महोत्सवा’ने महिला उद्योजिका पुढे येतील ! – संतोष पाटील, जिल्हाधिकारी

तृणधान्य महोत्सवाने महिलांना स्वावलंबी बनवणे, हाच उद्देश धरून असे प्रदर्शन वारंवार भरवले जावे. या तृणधान्य महोत्सवामुळे अधिकाधिक महिला उद्योजिका पुढे येतील, असे मत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केले.

‘५० किलो’च्या सूत्रावरून नवी मुंबईतील कांदा-बटाटा बाजारातील आवक निम्म्यावर

‘५० किलो’च्या सूत्रावरून नवी मुंबईतील कांदा-बटाटा बाजारातील आवक निम्म्यावर

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारामध्ये ५० किलोपर्यंतची गोणी उचलण्यावर माथाडी कामगार ठाम आहेत. परिणामी आजही अनेक व्यापार्‍यांकडील कांदा-बटाटा उतरवला गेला नाही.

भारतीय शेतकर्‍यांची कोणतीही हानी न करणारा करार ! – Union Minister Piyush Goyal

भारतीय शेतकर्‍यांची कोणतीही हानी न करणारा करार ! – Union Minister Piyush Goyal

काही लोक भारतीय शेतकर्‍यांची चिंता करण्याचे ढोंग करतात; पण त्यांना त्यांची चिंता नाही. ‘भारत आणि अमेरिका यांच्यातील या व्यापारी करारामुळे भारतीय शेतकर्‍यांची हानी होईल’, हे दावे खोटे आहेत.

कृषीक्षेत्रात ‘एआय’ला केंद्रस्थान ! – दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

कृषीक्षेत्रात ‘एआय’ला केंद्रस्थान ! – दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

१ कोटी शेतकर्‍यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यास केंद्रशासन साहाय्य करणार !

महिला शेतकर्‍यांसाठी २३ जानेवारीला मुंबईत चर्चासत्र !

महिला शेतकर्‍यांसाठी २३ जानेवारीला मुंबईत चर्चासत्र !

या करारांतर्गत शेतकरी महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत विषयावर २३ जानेवारी या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.