कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !

कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !

शेतकर्‍यांची हानी होऊ नये, यासाठी विज्ञानाधारित, कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आणि निर्यातक्षम उपाय विकसित करणे हे संशोधन संस्था, कृषी विद्यापिठे आणि शासन यंत्रणा यांचे मूलभूत कार्य आहे; मात्र त्यात गंभीर त्रुटी राहिल्या आहेत.

‘महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगा’चे अध्यक्ष पाशा पटेल ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित !

‘महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगा’चे अध्यक्ष पाशा पटेल ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित !

नवी दिल्ली येथे आयोजित १७ व्या ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये प्रतिष्ठित ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ (कृषी नेतृत्व पुरस्कार) देऊन सन्मानित करण्यात आले.

पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास ५ वर्षांची बंदी

पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास ५ वर्षांची बंदी

खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून शेतकर्‍यांनी ३१ जुलैपूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक

प्रशांत महासागरातील पालटत्या हवामान स्थितीमुळे यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !

१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !

राज्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी, महिला शेतकरी, संस्था आणि कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या गौरवासाठी महाराष्ट्र शासनाने २०२३ अन् २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार घोषित केले आहेत.

अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद

अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद

वाडा, देवगड येथून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात

सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !

सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !

बाजार समितीला हा दर्जा मिळण्यासाठी वार्षिक शेतमाल आवक ८ लाख ३ सहस्र मेट्रिक टनांहून अधिक असणे आणि देशातील किमान २ किंवा त्याहून अधिक राज्यांतून तेथे शेतमालाची आवक होणे बंधनकारक आहे. 

ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार

ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार

ही चौकशी त्या त्या वेळीच होणे आवश्यक आहे आणि संबंधित दोषींवर कारवाई होणेही आवश्यक आहे !

शेतकर्‍यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !

शेतकर्‍यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !

शेतकरी अजित जाधव यांना दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देवकर यांच्यावर करण्यात आला

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना शासनाची भक्कम साथ; ३३२ लाभार्थ्यांना ७.२३ कोटींचे अनुदान वितरित

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना शासनाची भक्कम साथ; ३३२ लाभार्थ्यांना ७.२३ कोटींचे अनुदान वितरित

जिल्ह्यातील शेतीक्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. विशेषतः कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असून, त्यांच्या कार्यक्षमतेत आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होत आहे.