१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !

१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !

राज्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी, महिला शेतकरी, संस्था आणि कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या गौरवासाठी महाराष्ट्र शासनाने २०२३ अन् २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार घोषित केले आहेत.

अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद

अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद

वाडा, देवगड येथून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात

सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !

सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !

बाजार समितीला हा दर्जा मिळण्यासाठी वार्षिक शेतमाल आवक ८ लाख ३ सहस्र मेट्रिक टनांहून अधिक असणे आणि देशातील किमान २ किंवा त्याहून अधिक राज्यांतून तेथे शेतमालाची आवक होणे बंधनकारक आहे. 

ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार

ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार

ही चौकशी त्या त्या वेळीच होणे आवश्यक आहे आणि संबंधित दोषींवर कारवाई होणेही आवश्यक आहे !

शेतकर्‍यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !

शेतकर्‍यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !

शेतकरी अजित जाधव यांना दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देवकर यांच्यावर करण्यात आला

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना शासनाची भक्कम साथ; ३३२ लाभार्थ्यांना ७.२३ कोटींचे अनुदान वितरित

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना शासनाची भक्कम साथ; ३३२ लाभार्थ्यांना ७.२३ कोटींचे अनुदान वितरित

जिल्ह्यातील शेतीक्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. विशेषतः कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असून, त्यांच्या कार्यक्षमतेत आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना सरकारकडून मिळाले ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना सरकारकडून मिळाले ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य !

सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड ! फलोत्पादन क्षेत्राची सर्वांगीण वाढ करणे, उत्पादकता वाढविणे हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मुख्य उद्देश….

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे ऐतिहासिक त्रिभाजन !

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे ऐतिहासिक त्रिभाजन !

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याची अधिकृत अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आली आहे.

वाशी फळ बाजारामध्ये ‘निर्यात भवना’मागे आग !

वाशी फळ बाजारामध्ये ‘निर्यात भवना’मागे आग !

फळ बाजारामध्ये निर्यात भवनामागे स्वयंपाकाच्या चुलीतील विस्तवामुळे जवळील पालापाचोळा पेटून आग लागल्याची घटना दुपारी घडली. सुदैवाने ही आग वेळीच विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

‘तृणधान्य महोत्सवा’ने महिला उद्योजिका पुढे येतील ! – संतोष पाटील, जिल्हाधिकारी

‘तृणधान्य महोत्सवा’ने महिला उद्योजिका पुढे येतील ! – संतोष पाटील, जिल्हाधिकारी

तृणधान्य महोत्सवाने महिलांना स्वावलंबी बनवणे, हाच उद्देश धरून असे प्रदर्शन वारंवार भरवले जावे. या तृणधान्य महोत्सवामुळे अधिकाधिक महिला उद्योजिका पुढे येतील, असे मत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केले.