भारतीय सैनिकांच्या स्मारकाची विटंबना अतिशय वेदनादायक ! – यदुवीर वडेयर, खासदार, भाजप
शहरातील जे.सी. नगरमध्ये असलेले ‘म्हैसुरू लान्सर्स हायफा स्मारक’ हे भारतीय सैनिकांनी पहिल्या महायुद्धात दिलेल्या बलीदानाची आठवण करून देणारे एक पवित्र स्थळ आहे.
शहरातील जे.सी. नगरमध्ये असलेले ‘म्हैसुरू लान्सर्स हायफा स्मारक’ हे भारतीय सैनिकांनी पहिल्या महायुद्धात दिलेल्या बलीदानाची आठवण करून देणारे एक पवित्र स्थळ आहे.
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणामध्ये पाकचा सहभाग असल्याची माहिती देण्यासाठी भारतीय खासदारांचे अनेक गट विदेशात गेले आहे. यांपैकी एक गट मॉस्को येथे पोचला होता.
माझ्यावर विश्वास दाखवून राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, यासाठी मी आभारी आहे – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अशा धमक्या दिल्या जात आहेत. पाकला नष्ट केल्यास असले प्रकार आपोआप बंद होतील, हे निश्चित !
केवळ पाकिस्तानीच नाही, तर भारतातील पाकप्रेमी, तसेच जिहादी मुसलमान यांनाही सरकारने धडा शिकवण्याची वेळ आली आहे !
पाकमधील बहुतेक सैन्याधिकारी आणि राजकीय नेते भारतासमवेत युद्ध चालू झाल्यानंतर विदेशात पळून जाणार आहेत, हे तेथील जनतेलाही ठाऊक आहे. यांपैकी मारवत हे एक असून ते उघडपणे ही गोष्ट सांगत आहेत !
‘भगवान परशुराम की जय’, ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘जय श्रीराम’च्या जयघोषात आणि ढोल-ताशा, टाळ-मृदूंगाच्या गजरात हिंदूंचे आराध्य दैवत आणि भगवान विष्णूचे सहावे अवतार श्री भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त मध्य पुणे येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
बंगालचे पोलीस कधीतरी हिंदूंच्या बाजूने बोलतील का ?
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर कथित बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा नोंदवला, पुढे खटला चालू झाला. त्यानंतर त्यांच्या संप्रदायाला ओहोटी लागली. तरीही त्यांचे अनेक भक्त ‘अखिल भारतीय श्री योग वेदांत सेवा समिती’ आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत आहेत.
सर्वसामान्य व्यक्ती ३० ते ३५ वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर त्याला इतके निवृत्ती वेतन मिळते, तर केवळ ५ वर्षांसाठी खासदार झालेल्यांना इतके निवृत्ती वेतन कशासाठी ?