सूत्रांच्या सांगण्यावरून माहिती देणे बंद करा !
निधी वाटपात शिवसेनेच्या मंत्र्यांना वाट पहावी लागत असल्याची वृत्ते काही माध्यमांनी प्रसारित केली होती. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.
निधी वाटपात शिवसेनेच्या मंत्र्यांना वाट पहावी लागत असल्याची वृत्ते काही माध्यमांनी प्रसारित केली होती. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.
शिवचरित्र प्रत्येक भारतियाला, प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे. छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका, अशी मी हात जोडून विनंती करतो. देश आणि जगही त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
दत्त मंदिरालगतचे भूखंड देवस्थान ट्रस्टकडे विनाशर्त हस्तांतरित करण्यासाठी भावेश पाटील यांनी १२ एप्रिलपासून आमरण उपोषणाची चेतावणी दिली होती.
खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन त्यात ‘हे भूखंड देवस्थान ट्रस्टकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करावेत, तसेच श्री दत्त मंदिराला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ म्हणून मान्यता द्यावी’, अशी सूचना केली आहे.
‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ आणि आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गाण्याच्या प्रकरणात विनोदी कलाकार कुणाल कामरा ५ एप्रिल या दिवशी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित झाले नाहीत.
प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार (वय ८७ वर्षे) यांचे ४ एप्रिल या दिवशी सकाळी येथील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जात होते.
या प्रसंगी ‘सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान’चे महंत पू. रामगिरी महाराज यांची वंदनीय उपस्थित होती, तर शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाण्यातून विडंबन करून त्यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी मुंबई येथील खार पोलीस ठाण्यात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरुद्ध ३ नवीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
औरंगजेबाने शंभूराजेंचे हाल-हाल केले, छळ केला, यात त्याची क्रूरता आपल्याला दिसली, तर शंभूराजांचे शौर्यही आपण पाहिले आहे. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, जी भावना जनतेची आहे, तीच आमची भावना आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.