विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी योग्य ती कार्यवाही करा !
विशाळगड येथे झालेल्या अनधिकृत बांधकामांविषयी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्या पुढाकाराने ‘विशाळगड मुक्ती आंदोलना’च्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते.
विशाळगड येथे झालेल्या अनधिकृत बांधकामांविषयी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्या पुढाकाराने ‘विशाळगड मुक्ती आंदोलना’च्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठीच या किल्ल्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे येणार्या पिढीला गड-दुर्ग प्रेरणा देतील. त्यामुळे या किल्ल्यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवायला हवा; जेणेकरून त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची भावना निर्माण होईल, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांचा सगळीकडे प्रसार व्हावा, या हेतूने लालबाग येथील ‘राजे फाऊंडेशन’ (महाराष्ट्र राज्य) ही संस्था गेल्या दशकापासून मुंबई, तसेच महाराष्ट्रात कार्यरत आहे.
गड-किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणावर प्रशासन स्वतःहून कारवाई कधी करणार ?
विशाळगडावर मद्य-मांस बंदीच्या संदर्भातील आदेश यापूर्वीच निघाले असून ते आदेश कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी शिष्टमंडळास दिले आहेत.
आतापर्यंत नौसेना दिवस नवी देहली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुरातत्व विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील प्राचीन स्मारकांची दुरवस्था झाली आहे. भरती प्रक्रियेनंतरही यामध्ये सुधारणा होण्यासाठी राज्यशासनाने दक्ष रहाणे आवश्यक आहे !
वराज्याची साक्ष देणार्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रोहिडेश्वराच्या (रोहिडा) प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुज नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्याची डागडुजी, दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
गडदुर्गांच्या संदर्भात निष्क्रीय रहाणार्या पुरातत्व विभागातील संबंधितांवर सरकारने कठोर कारवाई करावी !
कोंढणपूर फाट्याजवळ भ्रमणभाषला ‘नेटवर्क’ची समस्या आहे. तरीही ‘ऑनलाईन पेमेंट’ सुविधा उपलब्ध करण्यास काही अडचण नाही. पुढील १० दिवसांमध्ये याविषयी कार्यवाही करू.