महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांच्या हिरवेकरणाचे षड्यंत्र केले उघड !

शिवकालीन गड-दुर्ग म्हणजे जिहादी धर्मांधांना पराभूत करून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक आहे. या प्रतिकांतून हिंदूंना क्षात्र आणि धर्म तेज प्राप्त होते.

यावल आणि चोपडा तालुक्यातील गडदुर्गांचेही संवर्धन व्हावे ! – हिंदु जनजागृती समिती

पारोळा गड अतिक्रमणमुक्त करण्याच्या निर्णयासाठी शासनाचे अभिनंदन !

आजच्या थोडक्यात महत्वाच्या बातम्या (०१ मार्च २०२५)

घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौक पर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर पॉड टॅक्सीसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे

विशाळगड आणि पन्हाळा गडांवरील अतिक्रमण तात्काळ काढण्याच्या सूचना ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

याचसमवेत विशाळगडावर नरवीरांच्या ज्या दुर्लक्षित समाध्या आहेत, तसेच गडांवर जी मंदिरे आहेत, त्यांचा जिर्णाेद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.

विशाळगड येथील वन विभागाच्या भूमीवरील अतिक्रमणे तातडीने काढा !

विशाळगडाचे पावित्र्य जतन करण्यासाठी वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने भुईसपाट करावीत, तसेच गडांचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी दिले.

रत्नदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’ असे लावलेला फलक समाजकंटकांनी तोडला

रत्नदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’, असे लिहिलेला फलक लावण्यात आला होता. २ अज्ञात व्यक्तींनी हा फलक तोडल्याचे समजले.

विशाळगडावरील अतिक्रमणे ३० दिवसांत काढून घ्या !

ही अतिक्रमणे न काढल्यास सरकारी प्राधिकरणाकडून पुढील सूचना न देता बांधकाम पाडले जाईल आणि त्याचा व्यय (खर्च) अतिक्रमणकर्त्यांकडून वसूल केला जाईल, असेही पुरातत्व विभागाच्या वतीने कळवण्यात आलेले आहे.

विशाळगडाच्या मुक्तीसाठी २३ जानेवारीला धरणे आंदोलन !

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवा, तेथील उरूस कायमस्वरूपी बंद करा, नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि नरवीर फुलाजी प्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळी शासनाच्या वतीने उचित स्मारक उभे करावे, या मागण्यांसाठी…

गड-दुर्गांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत ! – आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री

गठीत करण्यात आलेल्या समितीने कालबद्ध पद्धतीने अतिक्रमणे हटवण्याचे काम करावे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास सादर करावा. सर्व अतिक्रमणे हटवल्यानंतर पुनःश्च त्याठिकाणी अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता समितीने घ्यावी.

विशाळगड येथे होणार्‍या उरूसाला प्रशासनाने अनुमती नाकारली !

विशाळगड येथील अतिक्रमणाविषयी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना लढा देत असून पूर्ण अतिक्रमण निघाल्यावरच गड खुला करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.