(म्हणे) ‘तिरंगा देशाचा ध्वज असतांना तो घरांवर का फडकावावा ?’
ज्यांचे तिरंगा, हा देश आणि येथील माती, यांच्यावर प्रेम नाही, ते असेच प्रश्न उपस्थित करणार ! अशा विधानांतून ते किती देशभक्त आहेत, हे लक्षात येते !
ज्यांचे तिरंगा, हा देश आणि येथील माती, यांच्यावर प्रेम नाही, ते असेच प्रश्न उपस्थित करणार ! अशा विधानांतून ते किती देशभक्त आहेत, हे लक्षात येते !
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दावा
उत्तरप्रदेशात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारे समाजवादी पक्षाचे भदोहीचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णु मिश्रा यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकार्यांना मारहाण केल्याचे प्रकरण
२६ वर्षांनंतर मिळणार न्याय हा अन्यायच आहे, असे म्हटले, तर चुकीचे काय ?
औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करून शासनाने काय साध्य केले ? नाव पालटल्याने कुठला विकास होणार आहे कि कुठली रोजगारनिर्मिती होणार आहे ? मुसलमानांचे नाव हटवून कोणता संदेश दिला जात आहे ?
‘भगवान शिव मनुष्य होते कि दगड ? तेथे शिवाचे लिंग सापडले आहे कि दगड ? शिवलिंग असते, तर ते विरघळले असते’, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते लाल बिहारी यादव यांनी ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावरून केले आहे.
एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या महिला नेत्याचे पक्षाने समर्थन केलेले समाजवादी पक्षाच्या नेत्यांना कसे रूचेल ? हिंदूंनी या पक्षाचा हिंदुद्वेष लक्षात ठेवून त्याला मतपेटीद्वारे प्रत्युत्तर द्यावे !
लाल बिहारी यादव यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या विरोधात असे विधान केले असते, तर त्यांची हत्या करण्याचा फतवा अद्याप निघाला असता आणि इस्लामी देशांतून त्यांना विरोध झाला असता !