(म्हणे) ‘एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत नाही, तर कुराण शिकवा !’ – समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर्रहमान बर्क
मुसलमानांना मदरशांतून कुराण शिकवले जात असतांना त्यांना अन्य शाळांमधून कुराण शिकवण्याची काय आवश्यकता आहे ?
मुसलमानांना मदरशांतून कुराण शिकवले जात असतांना त्यांना अन्य शाळांमधून कुराण शिकवण्याची काय आवश्यकता आहे ?
मदरशांमध्ये काय शिकवले जाते ? तेथे शिकणारे पुढे देश आणि समाज यांसाठी काय करतात ?, यांविषयी मौर्य कधी तोंड उघडतील का ?
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘आतापर्यंत ४ हातांचे मूल जन्माला आले नाही, तर ४ हातवाली लक्ष्मी (देवी) कशी जन्माला येऊ शकते ?’, असे ट्वीट केले आहे.
‘हिंदु धर्माविषयी सतत अशा प्रकारची विधाने करूनही कारवाई न होणारे देशातील एकमेव नेते !’, असे मौर्य यांच्याविषयी कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये ! असा प्रकार केवळ भारतातच आणि तोही हिंदु धर्माविषयीच होऊ शकतो.
मौर्य हे सातत्याने हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. त्यामुळे त्यांचे केवळ कान न टोचता न्यायालयाने त्यांना शिक्षाच द्यायला हवी, असेच हिंदूंना वाटते !
समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला यांना प्रत्येकी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा स्थानिक न्यायालयाने केली आहे. मुलगा अब्दुल्ला याचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवल्याच्या प्रकरणी ही शिक्षा करण्यात आली आहे.
गुन्हेगारांचा भरणा असलेल्या समाजवादी पक्षावर बंदी घालणेच योग्य ठरेल !
भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली पॅलेस्टाईनच्या भारतातील राजदूतांची भेट !
इस्रायली लोकांवर केलेल्या आक्रमणांविषयी अवाक्षरही नाही !
हिंदु राष्ट्राची मागणी करणारे हे देशाला रसातळाला घेऊन जाणार्या, मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या आणि मौर्य यांच्या वक्तव्यांना खपवून घेणार्या धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीचे विरोधक आहेत, हे लक्षात घ्या !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! मुसलमानांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्मबांधवांना जसे साहाय्य करतात, तसे किती हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंना साहाय्य करतात ?