Asaramji Bapu Gets Bail : ११ वर्षे ४ महिन्यांनंतर पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना जामीन !
३१ मार्चपर्यंत त्यांना हा जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात जावे लागण्याची शक्यता आहे.
३१ मार्चपर्यंत त्यांना हा जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात जावे लागण्याची शक्यता आहे.
जालना शहरात भव्य संकीर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आशीर्वाद स्वरूप अखंड दिव्य ज्योतीसह उत्साहपूर्ण साधकांचा समावेश होता.
कथित बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पू. आसारामजी बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाने १७ दिवसांचा पॅरोल संमत केला आहे.
कथित बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पू. आसारामजी बापू यांनी गुजरात उच्च न्यायालयात शिक्षा रहित करण्याची मागणी केली आहे. ‘या प्रकरणात अनेक वर्षे कारागृहात असल्याने मला झालेली शिक्षा रद्द करावी’, अशी मागणी पू. बापू यांनी न्यायालयात केली
प्रकृतीच्या कारणावरून न्यायालयाने हा पॅरोल दिला आहे. महाराष्ट्रातील माधवबाग येथे उपचारासाठी जाण्याची न्यायालयाने अनुमती दिली आहे.
खोट्या आरोपांखाली जोधपूर कारागृहात ठेवलेले ८६ वर्षीय संत पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना पॅरोल (संचित रजा) आणि आयुर्वेदाच्या उपचारांचा अधिकार मिळावा. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कारागृहात जाण्यापूर्वी ट्रायजेमिनल न्युराल्जिया आणि पाठदुखी यांचा त्रास होत होता.
अशक्तपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, न्यूमोनिया यांसह अनेक आजारांनी ते ग्रस्त आहेत. त्यांच्या हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा अल्प होत आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यांचा तुरुंगातच वेदनादायी मृत्यू होण्याची भीती आहे.
या आंदोलनात श्री योग वेदांत सेवा समितीचे मुंबईतील विविध भागांतील एकूण ३५० हून अधिक साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक या वेळी उपस्थित होते. उ.बा.ठा. गटाचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही या वेळी उपस्थित होते.
कथित आरोपाखाली मागील ११ वर्षांपासून जोधपूर कारागृहात असलेल्या ८६ वर्षीय पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची प्रकृती चिंताजनक आहे.
सनातन धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणार्या संतांच्या बाजूने बोलण्याचे धाडस कुणीही करू शकत नाही का ? बापूंवर अन्याय होत असून त्यांच्या मानवी हक्कांचे हनन होत आहे.