J&K Encounter : कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील चकमकीत ५ आतंकवादी ठार, तर ४ पोलीस वीरगतीला प्राप्त

काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जोपर्यंत त्यांचा निर्माता, म्हणजे पाकिस्तानला भारत नष्ट करत नाही तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यामुळे भारत मुळावर कधी घाव घालणार ?

UAE Released Indian Prisoners : रमझानच्या काळात संयुक्त अरब अमिरातने सुटका केलेल्या बंदीवानांमध्ये ५०० भारतियांचा समावेश !

या सुटकेचा उद्देश या बंदीवानांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडणे आणि त्यांना समाजात परत आणणे हा आहे, असे सांगण्यात आले आहे.

Pakistan – Balochistan Tension : बलुचिस्तानात बलूच स्वातंत्र्यसैनिकांचे वर्चस्व : पाक सैन्याची पकड सैल !

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याची पकड आता बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टापुरती मर्यादित आहे. आता कुणालाही या भागात प्रवेश करण्यासाठी बलूच स्वातंत्र्यसैनिकांची अनुमती घ्यावी लागते.

Donald Trump Iftar Party : ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केले इफ्तार पार्टीचे आयोजन !

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्याविषयी त्यांनी अमेरिकन मुसलमानांचे आभार मानले. ‘मी राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत तुमच्यासमवेत राहीन’, असे आश्वासन ट्रम्प यांनी मुसलमानांना दिले.

Bangladesh Muhammad Yunus Visit To China : बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस चीनच्या दौर्‍यावर

भविष्यात चीन बांगलादेशी भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करू शकतो. हे लक्षात घेऊन भारताने सतर्क आणि युद्धसज्ज होणे आवश्यक !

रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन !

मुलुंड येथील मुंबई महानगरपालिकेच्या एम्.टी. अगरवाल रुग्णालयाचे पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ती इमारत लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे

गुढीपाडव्यानिमित्त पनवेलमधील विचुंबे, देवद आणि उसर्ली ग्रामस्थांसाठी हिंदु नववर्ष स्वागतयात्रा ! 

आपण आपल्या परिवार आणि मित्रांसह पारंपरिक वेशात नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त हिंदूंना करण्यात आले आहे.

पुणे येथे खोटे आस्थापन स्थापन करून ११० जणांची फसवणूक !

घन कचरा व्यवस्थापन क्षेत्राशी संलग्न खोटे (बनावट) आस्थापन स्थापन केले. आस्थापनाने भाडेतत्त्वावर मोटार, दुचाकी, जेसीबी यंत्र अशी वाहने घेण्यात आली. या वाहनांची परस्पर विक्री करून ११० जणांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

अनेक मंदिरांच्या भूमी बळकावणारा वक्फ कायदा रहित करा ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ यवतमाळ येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन

वक्फ कायद्याविषयी समस्त हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने शत्रू संपत्ती कायदा करून हिंदूंची संपत्ती कह्यात घेतली, तर भारत सरकारने वक्फ कायदा करून हिंदूंची संपत्ती बळकावण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला दिला.

पुणे येथील अभियंता तरुणीवर मुंबईमध्‍ये धर्मांधांचा सामूहिक अत्‍याचार !

भारतात शिक्षेची कार्यवाही तात्‍काळ होत नाही. त्‍यामुळे धर्मांधांना कायद्याची भीती वाटत नाही.