J&K Encounter : कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील चकमकीत ५ आतंकवादी ठार, तर ४ पोलीस वीरगतीला प्राप्त
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जोपर्यंत त्यांचा निर्माता, म्हणजे पाकिस्तानला भारत नष्ट करत नाही तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यामुळे भारत मुळावर कधी घाव घालणार ?