तिवरे धरणाची होणार पुनर्बांधणी : ६२ कोटी ७४ लाख रुपये संमत

धरणाचे काम पूर्णपणे चित्रीकरणात करण्यात यावे, तसेच संबंधित तज्ञ अधिकार्‍यांनी कामावर प्रतिदिन उपस्थित रहावे, असे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

ISRO’s ‘Insat-3 DS’:‘इन्सॅट-३ डी.एस्.’ या इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण !

‘इन्सॅट-३ डी.एस्.’ उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल. यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल.

हिमालयात यंदा बर्फ न्यून पडण्याची कारणे काय ?

असाच अपुरा बर्फ पडत राहिला, तर या नदी खोर्‍यातील संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. बर्फवृष्टीशी संबंधित पर्यटन उद्योग अडचणीत आला आहे. ही धोक्याची चेतावणी आहे.

Earthquake In China: चीनच्या शिनजियांगमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप

चीनमधील भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. देहली-एन्.सी.आर्.मध्ये लोकांना भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवले.

संपादकीय : विमान आस्थापनांची असंवेदनशीलता !

विमान आस्थापनांची अकार्यक्षमता दूर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय कठोर पावले केव्हा उचलणार ?

‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.

Nepal Earthquake : भारत नेपाळच्या भूकंपग्रस्तांसाठी आणखी १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देणार ! – डॉ. एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर नेपाळच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. ४ जानेवारी या दिवशी त्यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांच्यासह सातव्या संयुक्त आयोगाची बैठक घेतली. या वेळी भारत आणि नेपाळ यांनी चार करारांवर स्वाक्षरी केली.

Japan Earthquake : जपानमध्ये ७.६ ‘रिक्टर स्केल’चा भूकंप : सुनामीची चेतावणी

यासह ‘जनतेने किनारी भाग सोडून इमारतीच्या वरच्या भागावर किंवा उंच ठिकाणी आश्रय घ्यावा’, असे आवाहनही जपान सरकारकडून करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका !

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या सरकारी यंत्रणांनी जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले होते. त्या अन्वये जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका आहे.

China Earthquake : चीनमधील भूकंपामध्ये आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू !

या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.२ इतकी होती. या भूकंपामुळे पाणी आणि वीजेच्या तारा यांची मोठी हानी झाली.