पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !
गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी अशा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे.
गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी अशा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे.
सनातन धर्मग्रंथांनुसार युगपरिवर्तन हे केवळ एका कालखंडाचा अंत नाही, तर एक व्यापक नैसर्गिक, आध्यात्मिक आणि वैश्विक घटना असते. जेव्हा एका युगातून दुसर्या युगात संक्रमण होते, तेव्हा हे परिवर्तन संपूर्ण ब्रह्मांडात स्पष्टपणे अनुभवले जाते.
सांगली, सातारा, बारामती आदी ठिकाणांहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना
मागे अनेकांनी दरड कोसळण्याच्या भीतीमुळे ‘कोकण रेल्वेचा प्रकल्प करू नये’, असे मत व्यक्त केले होते; मात्र तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी धाडसी निर्णय घेत कोकण रेल्वे उभारली.
६ जुलैचा पाऊस केवळ अतीवृष्टीचा दिवस ठरला नाही, तर त्याने शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार आणि नागरिक या सर्वांच्या उत्तरदायित्वाची कठोर परीक्षा घेतली.
युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे.
दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारशांना शासनाच्या वतीने तातडीने ४ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
पुढील वर्षी युरोपमधील ३४ टक्के लोकसंख्या पाण्यासाठी त्रस्त असेल !
६ जुलै या दिवशी अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच घाटमाथा परिसराला मोठ्या प्रमाणात बसला.
खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून शेतकर्यांनी ३१ जुलैपूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.