“Fact Vid” Disrespecting Hindu Dharma : हिंदुद्वेष्टे ‘फॅक्ट व्हिड’ फेसबुक खाते कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश !

अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! अशा धर्मप्रेमी अधिवक्त्याच हिंदु धर्माची खरी शक्ती होत !

पाषाण (पुणे) येथील समस्त हिंदूंनी उभारलेल्या ‘सुतारवाडी नागरी कृती समिती’चा संघर्षमय लढा !

कब्रस्तानातील अवैध बांधकाम पाडण्यासाठी नागरिकांना लढा द्यावा लागणे, हे पोलीस आणि प्रशासन यांसाठी लज्जास्पद !

Udaipur Congress Muslim Appeasement : उदयपूर (राजस्थान) येथे मदरशासाठी केलेले भूमीचे वाटप रहित करण्याची हिंदूंची मागणी

मुळात देशातील अनेक मदरसे बंद करण्याची आवश्यकता असतांना सरकार नवीन मदरसे निर्माण करण्यासाठी भूमीचे वाटप करतेच कसे ?

सुतारवाडी (पुणे) येथील कब्रस्‍तानातील अवैध बांधकामावर महापालिकेची कारवाई !

अवैध मशीद बांधण्‍यात येईपर्यंत महापालिका झोपली होती का ? अशा अवैध मशिदींवर कारवाई होण्‍यासाठी लोकांना लढा का द्यावा लागतो ?

Netflix Series IC 814 Row : भविष्यात आम्ही कलाकृतींमध्ये राष्ट्राच्या भावनांचा आदर राखू !

वादग्रस्त वेबसिरीजच्या प्रकरणी ‘नेटफ्लिक्स’चे सरकारला आश्‍वासन !

Noida Temple Bell Pollution Notice : मंदिरातील घंटेचा आवाज न्‍यून करण्‍याच्‍या उत्तरप्रदेश प्रदूषण मंडळाच्‍या नोटिसीला विरोध झाल्‍यावर मंडळाने नोटीत घेतली मागे !

ध्‍वनीप्रदूषण कुठेही होऊ नये. जर कुठे होत असेल, तर त्‍याच्‍यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी; मात्र अशी कारवाई सर्वत्र झाली पाहिजे. मशिदी सोडून केवळ मंदिरांवर कारवाई होत असेल, तर तो अन्‍याय होईल !

Bhojshala ASI Report : भोजशाळा हिंदूंचे स्थान असल्याचे सर्वेक्षणातून उघड !

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचा सर्वेक्षण अहवाल पुरातत्व विभागाकडून उच्च न्यायालयात सादर

भक्तीपरंपरेमुळे आक्रमकांपासून झाले भारतातील हिंदु संस्कृतीचे रक्षण !

सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्याही जिहादी धर्मांध छुप्या पद्धतीने हिंदु समाजावर अत्याचार करत आहेत. अशा वेळी हिंदूंना पुन्हा एकदा भक्तीमार्गाचा अवलंब, म्हणजे भक्ती करून देवाचा आश्रय घ्यावा लागणार आहे.

अखेर सांगली येथील वटवृक्षाच्या कट्ट्यावरील ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके महापालिकेने हटवले !

वटपौर्णिमेला शेकडो महिलांकडून वटवृक्षाची मनोभावे पूजा ! हिंदुत्वनिष्ठांनी पाठपुरावा केला नसता, तर हा वटवृक्ष मुक्त झालाच नसता !

धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात घेण्याचे प्रयत्न आणि त्याविषयी आलेले अनुभव

आम्ही सनातन धर्मापासून लांब गेलेल्या एकेका व्यक्तीला स्वधर्मात परत आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एकेक मंदिर उभारण्याचे पुण्य आम्हाला मिळते, या भावनेतून कार्य आरंभले आहे.