कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून भाविकांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे.
पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून भाविकांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे.
केंद्रातील भाजप सरकार आणि त्याच्याच अखत्यारीत असणारा पुरातत्व विभाग यांनी ताजमहालचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी जी वस्तूनिष्ठ माहिती आहे म्हणजे ‘ते हिंदूंचे मंदिर आहे’, हे आता जगाला सांगितले पाहिजे !
या याचिकेत याचिकाकर्त्यांनी ‘ताजमहाल’ हा भगवान शिवाला समर्पित असलेला ‘तेजोमहालय’ असल्याचे १०९ हिंदु पुरावे/प्रतीके ही सादर केली आहेत. या याचिकेद्वारे आगर्याच्या जिल्हा न्यायालयाच्या जुन्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.
रासायनिक वज्रलेपनाचे प्रयोग सातत्याने फसत असतांना तो पुन्हा नवीन ठिकाणी करण्याच्या प्रशासनाच्या अट्टहासामुळे धर्महानी होत आहे !
या यशानंतर समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी आवाहन केले की, अधिकाधिक हिंदु महिलांनी महात्मा फुले वाडा येथे जमून उत्साहात वटवृक्षाचे पूजन करावे आणि आपली धार्मिक परंपरा जपून या विजयाचा आनंद साजरा करावा.
न्यायालयाचा निर्णय हा मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मशास्त्रीय भूमिकेचा विजय आहे. या निर्णयाविषयी आम्ही समाधानी आहोत, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.
दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ? अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टहास का केला जात आहे ?
अशी मागणी का करावी लागते ? इतर धर्मियांच्या संदर्भात असे धाडस प्रशासनाने दाखवले असते का ?
मोरगाव येथील श्री मयुरेश्वर गणपति मंदिरात ऐतिहासिक अनमोल ठेवा उजेडात आला आहे. राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाच्या वतीने मंदिरात चालू असलेल्या संवर्धन आणि जीर्णोद्धार यांच्या कार्यात अत्यंत दुर्मिळ असे २ प्राचीन ‘ताम्रपट’ (तांब्याच्या पट्ट्यांवरील शिलालेख) सापडले आहेत.
प्रशासन देवतांच्या मूर्तींच्या संदर्भातील कुठलाही निर्णय धर्माचार्यांना विचारून का घेत नाही ? अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात त्यांचा असा मनमानीपणा करण्याचे धाडस झाले असते का ?