हिंदु राष्ट्रासाठी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ हिंदु कार्यकर्त्यांसाठी एक आधारस्तंभ !

पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वास्तूवरील अतिक्रमणावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, मग ‘कुर्बानी’ वर त्वरीत निर्णय कसा दिला ?,

जेजुरीचे खंडोबा मंदिर आणि गड कोटाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा !

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचे खंडोबा मंदिर आणि गड कोटाला पुरातत्व खात्याने राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा घोषित केला आहे. याविषयीचे पत्र श्री मार्तंड देवस्थानला पाठवण्यात आले आहे.

श्री तुळजाभवानीदेवी मंदिराचा चुकीच्या पद्धतीने चालू असलेला जिर्णाेद्धार तात्काळ थांबवा !

श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Bangladesh Lord Vishnu Statue Discovered : बांगलादेशात तलावात सापडली भगवान विष्णूची मूर्ती !

गेल्या ४ वर्षांत ४ ठिकाणी सापडल्या भगवान विष्णूच्या मूर्ती

Taj Mahal : ताजमहाल सर्वाधिक कमाई करणारे संरक्षित स्मारक !

गेल्या ५ वर्षांत तिकीट विक्रीतून पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकांमध्ये ताजमहाल हे सर्वाधिक उत्पन्न करणारे स्मारक ठरले आहे.

भारत मुसलमानबहुल देश असता, तर कधीच धर्मनिरपेक्ष झाला नसता ! – Archaeologist KK Muhammed

पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर संरक्षित राष्‍ट्रीय स्‍मारकांच्‍या सूचीतून वगळा !

माजी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रशासनाकडे मागणी

पुरातत्व विभागाकडील गड जतन करण्यासाठी राज्याकडे द्या !

महाराष्ट्रात राज्य पुरातत्व विभागाकडे ६२ गड-दुर्ग आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी राज्यशासन प्रयत्नरत आहे. केंद्रशासनाच्या अखत्यारित असलेले गड-दुर्गही राज्यशासनाकडे दिल्यास त्यांची डागडुजी आणि जतन अत्यंत प्रभावीपणे करता येईल.

पोलिसांवर आक्रमण करणार्‍यांना सोडणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथे घडलेली दंगल सुनियोजित होती; येथे एक ट्रॉली भरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर दगड जमा करून ठेवले होते. मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. वाहनांची जाळपोळ झाली. काही ठराविक घरांना, तसेच आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले.

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काहीही झाले, तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन (प्रशंसा) आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी दिली.