हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
न्यायाधिशांना वेद आणि शास्त्र यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यांना वेदशास्त्रांचे ज्ञान नाही, त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेत रहाण्याचा अधिकार नाही, असा कायदा करायला हवा.
न्यायाधिशांना वेद आणि शास्त्र यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यांना वेदशास्त्रांचे ज्ञान नाही, त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेत रहाण्याचा अधिकार नाही, असा कायदा करायला हवा.
केंद्रातील भाजप सरकार आणि त्याच्याच अखत्यारीत असणारा पुरातत्व विभाग यांनी ताजमहालचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी जी वस्तूनिष्ठ माहिती आहे म्हणजे ‘ते हिंदूंचे मंदिर आहे’, हे आता जगाला सांगितले पाहिजे !
या याचिकेत याचिकाकर्त्यांनी ‘ताजमहाल’ हा भगवान शिवाला समर्पित असलेला ‘तेजोमहालय’ असल्याचे १०९ हिंदु पुरावे/प्रतीके ही सादर केली आहेत. या याचिकेद्वारे आगर्याच्या जिल्हा न्यायालयाच्या जुन्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील ऐतिहासिक ‘भोजशाळा’ हा केवळ एक पुरातन वास्तूचा वाद नसून तो भारताच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक अस्मिता यांच्याशी जोडलेला एक अत्यंत संवेदनशील विषय आहे.
श्रीरामजन्मभूमी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे जरी मुसलमान या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात गेले, तरी न्यायालय हिंदूंच्याच बाजूने निर्णय देईल, हे पुरातत्व विभागाच्या पुराव्याने स्पष्ट होते !
जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत अनेक मंदिरांच्या मुक्तीचे कार्य पूर्ण करणे, हे आमचे दायित्व समजून ते पूर्ण करणार.
शरिरात प्राण असेपर्यंत धर्मासाठी लढणार ! असा प्रण करणारे तसेच देशात ‘टेंपल वॉरियर्स’ (मंदिर लढवय्ये) अशी ओळख असलेले हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता !
पू. अधिवक्ता हरि शंकर जैन हे वयाच्या ७० व्या वर्षीही तरुणांना लाजवेल, अशा पद्धतीने हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी, मंदिरे पाडून मशिदी उभारलेल्या जागा पुन्हा हिंदूंना मिळाव्यात, यासाठी लढा संयत आविष्काराने देत आहेत !
सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मदिवस यांनिमित्त गोव्यात १७ ते १९ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
पू. हरि शंकर जैन यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती हनुमानाप्रमाणे अत्युच्च भक्तीभाव असणे…