मान्यवरांनी उलगडलेली सनातन संस्थेची वैशिष्ट्ये !

सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !

Bhojshala Survey : २२ मार्चपासून धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे होणार वैज्ञानिक सर्वेक्षण !

२९ एप्रिलपर्यंत सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार !

Adina Mosque Adinath Temple : मालदा (बंगाल) येथील अदीना मशीद हिंदूंचे मंदिर तोडून बांधण्यात आल्याने हिंदूंना तेथे पूजा करण्याची अनुमती द्या !

मुळात आता अशी मागणी करू लागू नये. देशात ज्या ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्याचा इतिहास आणि पुरावे आहेत, ते पुरातत्व विभागाने सरकारला सादर करावेत आणि सरकारने अशी सर्व ठिकाणी हिंदूंच्या कह्यात द्यावी !

Dhar Bhojshala Case : धार (मध्यप्रदेश) : भोजशाळेच्या सर्वेक्षणासंदर्भात इंदोर उच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला आदेश !

हिंदु पक्षाने वर्ष १९०२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचे वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करण्याची केली आहे मागणी !

Gyanvapi ASI Report : सरकारने ज्ञानवापीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे ! – अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

भारत सरकारने या प्रकरणी पुढील पावले उचलावीत आणि ते स्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे. तसेच संपूर्ण परिसर हिंदूंच्या हातात देण्याचा कायदा करावा. अयोध्येप्रमाणे येथेही मंदिर बांधले पाहिजे जेणेकरून पूजा प्रारंभ होईल.

सर्व हिंदु मंदिरे स्वतंत्र होतील, त्या दिवशी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

अयोध्येत उभारलेले श्रीराममंदिर आणि पुन्हा नव्याने बांधण्यात येणारी बाबरी मशीद यांविषयी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मांडलेली भूमिका येथे देत आहोत.

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणासाठी जात असतांना सहस्रावधी मुसलमानांनी आमच्या गाडीला घातला होता घेराव !

ज्ञानवापी प्रकरणातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितल्या आठवणी

ज्ञानवापीची एक इंच भूमीही आम्ही देणार नाही ! – पू. (अधिवक्ता) हरीशंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मी स्पष्ट सांगू इच्छितो की, सनातन धर्मियांच्या काशीमधील भोलेनाथाची एक इंच भूमीही आम्ही देणार नाही. मुसलमान समाज (हिंदूंची) क्षमा मागून अनधिकृत नियंत्रण हटवेल, असे मात्र होऊ शकते, असे सडेतोड वक्तव्य पू. (अधिवक्ता) हरीशंकर जैन यांनी ‘एक्स’द्वारे ट्वीट करून केले.

हिंदूसंघटनासाठी आध्‍यात्मिक शक्‍तीचा मार्ग गुरुजींनी दाखवला ! – (पू.) अधिवक्‍ता हरिशंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ईश्‍वरस्‍वरूपात अवतरित झाले आहेत. ते प्रेरणास्रोत आहेत. त्‍यांनी संपूर्ण समाज आणि मानवजात यांना जी शिकवण दिली आणि जो मार्ग दाखवला, त्‍यावर मार्गक्रमण करून आपण संपूर्ण देशाला पुष्‍कळ पुढे घेऊन जाऊ शकतो अन् संपूर्ण मानवजातीची सेवा करू शकतो….

लोकांच्या भावना दुखावू नयेत; म्हणून कुतूबमीनार परिसरातील देवतांच्या मूर्ती नीट ठेवण्यात याव्यात !

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पुरातत्व विभागाच्या हे का लक्षात येत नाही ? नेहमीच हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा !