Piyush Goyal On US : आम्ही बंदुकीच्या धाकावर व्यवहार करत नाही !

सर्व चर्चा ‘भारत प्रथम’ या भावनेने चालू आहेत आणि ही प्रक्रिया वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यास उपयुक्त ठरेल.

‘महापर्यटन उत्सवा’पूर्वी महाबळेश्वर येथील विकासकामे मार्गी लावा ! – श्री. संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा

महाबळेश्वर येथे ‘महापर्यटन उत्सव २०२५’चे आयोजन केले आहे. २ ते ४ मे या कालावधीत राज्यभरातून पर्यटक या उत्सवाला येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

धारबांदोडा येथील वरद सामंत यांच्या शेतीला भेट देऊन प्रशासकीय अधिकार्‍यांकडून कृषी पद्धतींचा अभ्यास

राज्यातील कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेत लक्षणीय योगदान देते, रोजगार प्रदान करते, उत्पन्न निर्माण करते आणि विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देते, असे धारबांदोडा येथील एक तरुण शेतकरी श्री. वरद सामंत यांनी सांगितले.

Railway Officer Stole Bed And Chair Case : रेल्वेचे पलंग आणि खुर्च्या चोरून नेणार्‍या अधिकार्‍यावर ११ वर्षांनंतर गुन्हा नोंदवला जाणार

रेल्वे कर्मचारी कप्तान सिंह यांनी दिलेल्या लढ्याला मिळाले यश

PM Modi Appeals Bangladesh : बांगलादेशात लवकर निवडणुका घ्या !

पंतप्रधान मोदी यांनी युनूस यांना सांगितले की, ‘निवडणुका लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. बांगलादेश लवकरच लोकशाही आणि स्थिर सरकार पाहील, अशी आशा आहे.’

देशविरोधी उग्रवादी, आतंकवादी यांना लगाम घालणारे मुत्सद्दी अधिकारी : लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) !

पुणे येथील लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) (वय ८२ वर्षे) हे एक अत्यंत सन्मानित आणि अनुभवी लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते आहेत. आजही ते विविध विश्वविद्यालयांमध्ये अध्यक्षपदांवर असून ते युवकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

रायगड जिल्‍ह्यातील धरणांना गळती लागल्याने पाणीसाठा न्यून !

गळतीवर उपाययोजना न काढल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत ! धरणांना गळती लागण्यापूर्वी त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची सोय प्रशासनाकडे कशी नाही ? याचे उत्तर द्यायला हवे !

Controversy Over Removal Of Religious Flag : दमोह (मध्यप्रदेश) येथे श्रीरामनवमी आणि चैत्र नवरात्री यांनिमित्त लावलेले भगवे ध्वज पालिकेने काढले !

हिंदुत्वनिष्ठांनी पालिका आयुक्तांच्या चेहर्‍याला काळे फासले

कोणतीही करवाढ नसलेले कोल्हापूर महानगरपालिकेचे ७०६ कोटी रुपये जमेचे अंदाजपत्रक सादर !

घरपट्टी, पाणीपट्टी यांमध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेले ७०६ कोटी ६४ लाख रुपये जमेचे कोल्हापूर महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

कोरेगाव नगरपंचायत विकासकामातील गैरव्यवहारांची जिल्हाधिकारी करणार चौकशी ! –  माधुरी मिसाळ, नगऱविकास राज्यमंत्री

साताऱा येथील कोरेगाव नगरपंचायत अंतर्गत चालू असलेल्या विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार सातारा जिल्हधिकारी यांच्या स्तरावर चौकशी करण्यात येत आहे.