मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
केंद्रातील भाजप सरकारने याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! जर मणी सांगत आहेत, तेच सत्य उघड झाले, तर काँग्रेसवर बंदी घालून संबंधितांना कारागृहात टाकून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !