Piyush Goyal On US : आम्ही बंदुकीच्या धाकावर व्यवहार करत नाही !
सर्व चर्चा ‘भारत प्रथम’ या भावनेने चालू आहेत आणि ही प्रक्रिया वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यास उपयुक्त ठरेल.
सर्व चर्चा ‘भारत प्रथम’ या भावनेने चालू आहेत आणि ही प्रक्रिया वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यास उपयुक्त ठरेल.
महाबळेश्वर येथे ‘महापर्यटन उत्सव २०२५’चे आयोजन केले आहे. २ ते ४ मे या कालावधीत राज्यभरातून पर्यटक या उत्सवाला येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
राज्यातील कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेत लक्षणीय योगदान देते, रोजगार प्रदान करते, उत्पन्न निर्माण करते आणि विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देते, असे धारबांदोडा येथील एक तरुण शेतकरी श्री. वरद सामंत यांनी सांगितले.
रेल्वे कर्मचारी कप्तान सिंह यांनी दिलेल्या लढ्याला मिळाले यश
पंतप्रधान मोदी यांनी युनूस यांना सांगितले की, ‘निवडणुका लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. बांगलादेश लवकरच लोकशाही आणि स्थिर सरकार पाहील, अशी आशा आहे.’
पुणे येथील लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) (वय ८२ वर्षे) हे एक अत्यंत सन्मानित आणि अनुभवी लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते आहेत. आजही ते विविध विश्वविद्यालयांमध्ये अध्यक्षपदांवर असून ते युवकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
गळतीवर उपाययोजना न काढल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत ! धरणांना गळती लागण्यापूर्वी त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची सोय प्रशासनाकडे कशी नाही ? याचे उत्तर द्यायला हवे !
हिंदुत्वनिष्ठांनी पालिका आयुक्तांच्या चेहर्याला काळे फासले
घरपट्टी, पाणीपट्टी यांमध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेले ७०६ कोटी ६४ लाख रुपये जमेचे कोल्हापूर महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
साताऱा येथील कोरेगाव नगरपंचायत अंतर्गत चालू असलेल्या विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार सातारा जिल्हधिकारी यांच्या स्तरावर चौकशी करण्यात येत आहे.