MP Death Penalty For Minor Rapist : मध्यप्रदेशात ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्याला फाशीची शिक्षा !
जर प्रत्येक बलात्कार्याला फाशी दिली गेली, तर अशा घटना थांबू शकतील !
जर प्रत्येक बलात्कार्याला फाशी दिली गेली, तर अशा घटना थांबू शकतील !
मध्यप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असूनही मुसलमानांप्रमाणेच धर्मांध ख्रिस्तीही कायद्याला जुमानत नाहीत, हेच स्पष्ट होते. यावरून नुसता कायदा करून नव्हे, तर त्यामध्ये कठोर शिक्षेचे प्रावधान करून त्याची तशी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे !
गृहयुद्ध कुणामुळे होऊ शकते, हे सर्वश्रुत आहे. वक्फ कायद्यामध्ये पालट करण्यावरूनच देशात आगडोंब उसळून अनेक ‘शाहीनबाग’ होण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. एकूणच के.के. महंमद यांनी गृहयुद्धाच्या शक्यतेचेच भयावह भविष्य वर्तवले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !
चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर महु (मध्यप्रदेश) येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण
प्रत्येक राज्यांनी असा कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारनेच हा कायदा संपूर्ण देशासाठी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी आता हिंदूंनीही दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
पुढे ‘संपूर्ण भारतभूमी ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे, औरंगजेबाने ती दान दिली आहे’, असे वक्फ बोर्डने म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे वक्फ बोर्ड विसर्जित करण्यातच देशहित आहे !
आजकाल धर्माची थट्टा करणार्या नेत्यांचा एक गट आहे. ते असे लोक आहेत, जे हिंदूंच्या श्रद्धेचा द्वेष करतात. ते आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरे यांवर आघात करतात.
महाकुंभाच्या वेळी झालेल्या गर्दीच्या वेळी भाविकांची तिकीट दरात भरमसाठ वाढ करून लूट करणार्या या विमान आस्थापनांवर केंद्र सरकारने कोणताही लगाम घातला नाही, हेही विसरता कामा नये !
जर आज हिंदु धर्म जिवंत असेल, तर त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण माळवा प्रांतात मोगलांना प्रवेश करू दिला नाही.
भंडारे परिवारातील तरुण कीर्तनकार श्री. ऐवज भंडारे यांनी त्यांच्या लग्नात येणार्या नातेवाइकांना जीवनासाठी उपयुक्त आध्यात्मिक ग्रंथ आणि पूजासाहित्य मिळावे, यासाठी सनातन संस्थेला आमंत्रित केले अन् संस्थेचे आध्यात्मिक ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यास सांगितले.