मुंबईत गोवंडी परिसरात तब्बल ७२ मशिदी आणि मदरसे, सर्वांवरील भोंगे अनधिकृत !
अनधिकृत भोंग्यांची सूची देणारे; मात्र त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?
अनधिकृत भोंग्यांची सूची देणारे; मात्र त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?
या प्रसंगी ‘सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान’चे महंत पू. रामगिरी महाराज यांची वंदनीय उपस्थित होती, तर शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उत्तराखंडमध्ये जर अशी कारवाई होत असेल, तर अन्य भाजपशासित राज्यांत ती केली गेलीच पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मदरसे चालू होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? केंद्रात आणि १८ राज्यांत भाजपचे सरकार असल्याने आता सर्वत्रच अशी कारवाई झाली पाहिजे !
मदरशांत शिकणार्या मुलांकडून बलात्कार, हत्या यांसारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचे सातत्याने समोर येते. यावरून त्यांना देण्यात येणार्या शिक्षणाचे अन्वेषण झाले पाहिजे, तसेच देशभरातील मदरशांना ताळे ठोकले पाहिजे !
एखाद्या गुरुकुलात शिक्षकाकडून अशी घटना चुकून जरी घडली असती, तर हिंदुद्रोही हिंदूंवर तुटून पडले असते; मात्र येथे मदरशाची घटना असल्याने सारे काही शांत आहे !
अनधिकृत मदरसा बंद करण्यासाठी ग्रामस्थ ४ दिवस उपोषण करूनही त्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? याचेही उत्तर प्रशासनाने जनतेला द्यायला हवे !
संपादकीय भूमिकाअवैध मदरसा उभारला जात असतांनाच पालिकेने त्याला विरोध का केला नाही ? विहिंपला कारवाई होण्यासाठी पाठपुरावा का करावा लागला ? अशी निष्क्रीयता करणार्या संबंधित अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे !
उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने आता मंदिर सापडल्यानंतर या भागात पुन्हा हिंदूंना वसवण्याचा आणि संरक्षण पुरवण्याचाही प्रयत्न केला पाहिजे !
मदरशाचे अवैध बांधकाम होत असल्याचे प्रशासन किंवा पोलीस कुणाच्याही लक्षात कसे आले नाही ? ते लक्षात आल्यावरही वेळीच कारवाई का केली नाही ? स्थानिकांना याविषयी तक्रार का करावी लागते ?