केरळम् : मदरसा शिक्षकाशी लग्न ठरल्याने अप्रसन्न झालेल्या १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या
मुबशिरा असे तिचे नाव असून ती कैथक्कड-पय्यांकी बिस्मिल्ला रोड येथील रहिवासी यू. अब्दुल रहमान आणि यू. एम्. फातिमा यांची कन्या होती.
बंगालमध्ये धर्म आधारित साहाय्य योजना होणार बंद !
बंगालच्या शुभेंदू अधिकारी सरकारच्या मंत्रीमंडळाने जुन्या सरकारांपासून चालत आलेल्या काही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Tumkuru Madrasa : तुमकूरू (कर्नाटक) येथे मौलवीचा अत्याचार सहन न झाल्याने मदरशातील २४ मुले पळाली !
देशातील बहुतेक मदरशांमध्ये उणे-अधिक प्रमाणात हीच स्थिती असतांनाही सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार मदरशांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देऊन त्यांना पोसण्याचे काम करत आहे, हे लज्जास्पद !
सरकारी तिजोरीवर सर्वांचा समान हक्क : विशिष्ट धर्मीय शिक्षणासाठीच्या निधीला विरोध !
मदरशांना आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांतून दिला जाणारा हा निधी केवळ अनावश्यकच नाही, तर तो भारतीय राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वांना हरताळ फासणारा आहे. याविषयीची काही सूत्रे समजून घेऊया.
मदरशांचे ५० लाख रुपयांचे सरकारी अनुदान थांबवा !
महाराष्ट्र सरकारने ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’अंतर्गत राज्यातील ३०८ मदरशांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. करदात्या हिंदूंच्या पैशांची ही उधळपट्टी असून हा निर्णय राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाचा भंग करणारा आहे.
Motihari Madrasa Sealed : मोतिहारी (बिहार) – मदरशात पिस्तूल सापडल्यानंतर मदरशाला टाळे ठोकले
मदरसे हे गुन्हेगारी आणि आतंकवाद यांचे अड्डे बनले आहेत, हे वास्तव पुन्हा एकदा समोर आणणारी ही घटना !
संपादकीय : अशा मदरशांना टाळे का ठोकू नये ?
मदरशांवरील निधी अपहाराच्या आरोपाविरोधात कुणी अवाक्षरही न काढणे, हा अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचा प्रकार होय !
Maharashtra Madarsa Grant : महाराष्ट्र सरकारकडून ३०८ मदरशांना ५० लाख रुपयांचे अनुदान संमत !
निधर्मी देशातील सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळांसाठी नव्हे, तर केवळ मदरशांना दिले जाणारे हे अनुदान म्हणजे केलेले लांगूलचालनच होय ! यासाठी हिंदूंचा कररूपी पैसा वापरला जातो ! मदरशांची चौकशी करण्याऐवजी त्यांच्यावर निधीची खैरात करण्याचा प्रकार जनतेला कसा रुचेल ?
पाकिस्तान हे आतंकवाद्यांसाठी सुरक्षित केंद्र ! – Congress Research Service
अमेरिकेतून अशा प्रकारचे अहवाल प्रसिद्ध होत आहेत आणि त्यांचेच राष्ट्राध्यक्ष अशा देशाला मांडीवर बसवून भारताला त्रास देत आहेत !