छत्रपती शिवराय आणि शुद्धीकरण मोहीम, म्हणजेच घरवापसी !

छत्रपती शिवराय आणि शुद्धीकरण मोहीम, म्हणजेच घरवापसी !

इस्लामी सत्तेच्या जुलूमी काळात जी माणसे हिंदु धर्म सोडून परधर्मात गेली होती, त्यांचे शुद्धीकरण करवून हिंदु धर्मात घेण्याचे कठीण काम छत्रपती शिवरायांनी केलेले आहे. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांच्या शुद्धीकरणाचा शिवकालीन इतिहासामध्ये उल्लेख आहे.

१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती

१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महान धर्मरक्षक आणि द्रष्टे युगपुरुष होते. आजपासून ३५० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९ जून १६७६ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी सेनापती नेताजी पालकर यांचे ‘शुद्धीकरण’ करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने प्रवेश दिला होता.

जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

जगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १ लाख ५४ सहस्र ७६६ हून अधिक जणांनी केली ‘घरवापसी’ !

परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

परधर्मियांच्या पाशातून मुक्त होऊन मूळ धर्मात येण्याची संधी मिळाली, याविषयी पुनर्प्रवेशित बांधवांनी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला.

प्रबल प्रताप सिंह जुदेव प्रतिष्ठित ‘हिंदु केसरी’ पुरस्काराने सन्मानित !

प्रबल प्रताप सिंह जुदेव प्रतिष्ठित ‘हिंदु केसरी’ पुरस्काराने सन्मानित !

सहस्रो हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देण्यासाठी कष्ट घेतल्याने सन्मान

Khandwa Madhya Pradesh Gharvapsi : बकरी ईदच्या दिवशी निष्पाप प्राण्यांच्या बलीदानामुळे त्रस्त बिलाल बनला ‘विशाल’ !

Khandwa Madhya Pradesh Gharvapsi : बकरी ईदच्या दिवशी निष्पाप प्राण्यांच्या बलीदानामुळे त्रस्त बिलाल बनला ‘विशाल’ !

विशाल याने सांगितले की, त्याला लहानपणापासूनच सनातन धर्माबद्दल ओढ होती. बकरी ईदच्या दिवशी निष्पाप प्राण्यांचे दिले जाणारे बळी पाहून तो त्रस्त झाला होता, म्हणूनच त्याने सनातन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

धर्मांतर रोखणे काळाची आवश्यकता ! – मिलिंद परांडे, संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद

धर्मांतर रोखणे काळाची आवश्यकता ! – मिलिंद परांडे, संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद

आदिवासी समाज भोळा आणि अशिक्षित असल्याने इतर धर्मीय त्यांचे अज्ञान आणि गरिबी यांचा अपलाभ घेऊन आमीषे दाखवून धर्मांतर करत आहेत. हिंदु धर्मातील बांधव परधर्मात जाणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे.

छत्तीसगडमध्ये २०० गरीब आदिवासींची ‘घरवापसी !

छत्तीसगडमध्ये २०० गरीब आदिवासींची ‘घरवापसी !

कवर्धा जिल्ह्यात असलेल्या पंडरिया भागात अनुमाने २०० गरीब आदिवासींनी घरवापसी केली. या लोकांमध्ये चर्चच्या एका पाद्र्याचाही समावेश आहे, हे विशेष.

Bijnor Ghar Wapsi : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलाचा हिंदु धर्मात पुर्नप्रवेश !

Bijnor Ghar Wapsi : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलाचा हिंदु धर्मात पुर्नप्रवेश !

बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या धर्मांधांवर पोलिसांनी काय कारवाई केली ?, हेही जनतेला कळले पाहिजे !

मुसलमान प्राध्यपकाचा हिंदु धर्मात प्रवेश करण्याचा अर्ज फेटाळणार्‍या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्‍यांवर अलाहाबाद उच्च न्यायालय अप्रसन्न !

मुसलमान प्राध्यपकाचा हिंदु धर्मात प्रवेश करण्याचा अर्ज फेटाळणार्‍या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्‍यांवर अलाहाबाद उच्च न्यायालय अप्रसन्न !

उत्तरप्रदेशात ही स्थिती आहे, तर अन्य राज्यांत कशी असेल ?