छत्रपती शिवराय आणि शुद्धीकरण मोहीम, म्हणजेच घरवापसी !
इस्लामी सत्तेच्या जुलूमी काळात जी माणसे हिंदु धर्म सोडून परधर्मात गेली होती, त्यांचे शुद्धीकरण करवून हिंदु धर्मात घेण्याचे कठीण काम छत्रपती शिवरायांनी केलेले आहे. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांच्या शुद्धीकरणाचा शिवकालीन इतिहासामध्ये उल्लेख आहे.