जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
श्री संप्रदायाच्या जुने गोवे (बायंगीणी) उपपिठातील एका कार्यक्रमात धर्मांतरित ११५ जणांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला.
श्री संप्रदायाच्या जुने गोवे (बायंगीणी) उपपिठातील एका कार्यक्रमात धर्मांतरित ११५ जणांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला.
शामली येथील आयुष मलिक याने पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला आहे. आयुषने यापूर्वी मुसलमान तरुणी चांदणी कुरेशी हिने केलेल्या बुद्धीभेदामुळे तिच्याशी विवाह केला होता आणि धर्मांतर केले होते.
इस्लामी सत्तेच्या जुलूमी काळात जी माणसे हिंदु धर्म सोडून परधर्मात गेली होती, त्यांचे शुद्धीकरण करवून हिंदु धर्मात घेण्याचे कठीण काम छत्रपती शिवरायांनी केलेले आहे. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांच्या शुद्धीकरणाचा शिवकालीन इतिहासामध्ये उल्लेख आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महान धर्मरक्षक आणि द्रष्टे युगपुरुष होते. आजपासून ३५० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९ जून १६७६ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी सेनापती नेताजी पालकर यांचे ‘शुद्धीकरण’ करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने प्रवेश दिला होता.
जगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १ लाख ५४ सहस्र ७६६ हून अधिक जणांनी केली ‘घरवापसी’ !
परधर्मियांच्या पाशातून मुक्त होऊन मूळ धर्मात येण्याची संधी मिळाली, याविषयी पुनर्प्रवेशित बांधवांनी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला.
सहस्रो हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देण्यासाठी कष्ट घेतल्याने सन्मान
विशाल याने सांगितले की, त्याला लहानपणापासूनच सनातन धर्माबद्दल ओढ होती. बकरी ईदच्या दिवशी निष्पाप प्राण्यांचे दिले जाणारे बळी पाहून तो त्रस्त झाला होता, म्हणूनच त्याने सनातन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
आदिवासी समाज भोळा आणि अशिक्षित असल्याने इतर धर्मीय त्यांचे अज्ञान आणि गरिबी यांचा अपलाभ घेऊन आमीषे दाखवून धर्मांतर करत आहेत. हिंदु धर्मातील बांधव परधर्मात जाणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे.
कवर्धा जिल्ह्यात असलेल्या पंडरिया भागात अनुमाने २०० गरीब आदिवासींनी घरवापसी केली. या लोकांमध्ये चर्चच्या एका पाद्र्याचाही समावेश आहे, हे विशेष.