देवबंद (उत्तरप्रदेश) येथे १० मुसलमानांनी हिंदु धर्मात केला पुनर्प्रवेश
मी यशवीर महाराजांकडून शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर ते पुन्हा सनातन धर्मात आल्याचे घोषित करण्यात आले. यज्ञानंतर त्यांनी हिंदु नावेही धारण केली.
मी यशवीर महाराजांकडून शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर ते पुन्हा सनातन धर्मात आल्याचे घोषित करण्यात आले. यज्ञानंतर त्यांनी हिंदु नावेही धारण केली.
ते दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उल्लाळ तालुक्यात असलेल्या कुत्तर या गावी विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
चर्चमधून मंदिरात रूपांतरित झालेल्या ठिकाणी भगवान भैरवाची मूर्ती पूर्ण विधी आणि धार्मिक विधींसह स्थापित केली जाणार आहे.
‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्या गुरुकुल आणि अग्नी समाज यांनी प्रयत्न केले.
तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केले उघड !
अद्वितीय अनुभूती आल्याने अहिंदू स्वत:हून हिंदु धर्म स्वीकारतात, तर अन्य पंथीय आमिषे दाखवून अथवा तलवारीच्या जोरावर लोकांचे धर्मांतर करतात !
छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात ख्रिस्ती झालेल्या ६५१ कुटुंबांनी नुकताच हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ही सर्व कुटुंबे पूर्वी हिंदु होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात साडेतीनशे वर्षांपूर्वी चालू केलेल्या शुद्धीकरणाच्या चळवळीला आता राजाश्रय मिळणे आवश्यक झाले आहे !
मला इस्लामकडे नेण्यासाठी माझा बुद्धीभेद करण्यात आला होता. आता सनातन धर्मात परत आल्याने मला फार आनंद झाला आहे. ‘हिंदु धर्मातील प्रत्येक पैलू चुकीचा आहे’, असे मला सांगितले गेले !
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे घेतले आशीर्वाद !