देवबंद (उत्तरप्रदेश) येथे १० मुसलमानांनी हिंदु धर्मात केला पुनर्प्रवेश

मी यशवीर महाराजांकडून शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर ते पुन्हा सनातन धर्मात आल्याचे घोषित करण्यात आले. यज्ञानंतर त्यांनी हिंदु नावेही धारण केली.

हिंदु मुली न मिळालेल्या हिंदु मुलांनी इतर धर्मियांच्या मुलींशी प्रेमविवाह करावा ! – Yuva Brigade President Chakravarti Sulibele

ते दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उल्लाळ तालुक्यात असलेल्या कुत्तर या गावी विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.

Banswara Church Converted To Mandir : बांसवाडा (राजस्थान) येथे हिंदु कुटुंबे पुन्हा हिंदु धर्मात आल्यावर चर्चचे झाले मंदिरात रूपांतर !

चर्चमधून मंदिरात रूपांतरित झालेल्या ठिकाणी भगवान भैरवाची मूर्ती पूर्ण विधी आणि धार्मिक विधींसह स्थापित केली जाणार आहे.  

हिंदु धर्मात ५० ख्रिस्‍ती कुटंबियांचा पुनर्प्रवेश ही हिंदु राष्‍ट्राची नांदी !

‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्‍ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्‍ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्‍या गुरुकुल आणि अग्‍नी समाज यांनी प्रयत्न केले.

Mohanji Bhagwat On RSS Ghar Wapsi : संघाने घरवापसी राबवली नसती, तर आदिवासी देशद्रोही बनले असते  !

तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केले उघड !

स्वप्नात देवता येणार्‍या फिरोज याने केली घरवापसी : ‘राहुल सनातनी’ असे नामकरण !

अद्वितीय अनुभूती आल्याने अहिंदू स्वत:हून हिंदु धर्म स्वीकारतात, तर अन्य पंथीय आमिषे दाखवून अथवा तलवारीच्या जोरावर लोकांचे धर्मांतर करतात !

छत्तीसगडमध्ये ख्रिस्ती झालेल्या ६५१ कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात ख्रिस्ती झालेल्या ६५१ कुटुंबांनी नुकताच हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ही सर्व कुटुंबे पूर्वी हिंदु होती.

Hapur Ghar Wapasi : हापूड (उत्तरप्रदेश) येथे ४५ कुटुंबांनी मुसलमानांनी स्वीकारला सनातन धर्म !

छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात साडेतीनशे वर्षांपूर्वी चालू केलेल्या शुद्धीकरणाच्या चळवळीला आता राजाश्रय मिळणे आवश्यक झाले आहे !

Chahatt Khanna GharWapsi : बुद्धीभेदामुळे मुसलमानाशी विवाह करून इस्लाम स्वीकारणार्‍या हिंदु अभिनेत्रीचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

मला इस्लामकडे नेण्यासाठी माझा बुद्धीभेद करण्यात आला होता. आता सनातन धर्मात परत आल्याने मला फार आनंद झाला आहे. ‘हिंदु धर्मातील प्रत्येक पैलू चुकीचा आहे’, असे मला सांगितले गेले !

Chhattisgarh GharVapsi : अंबिकापूर (छत्तीसगड) येथे २२ कुटुंबांतील १०० जणांनी केली ‘घरवापसी’ !

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे घेतले आशीर्वाद !