अज्ञान हेच शोकाचे सर्वांत मोठे कारण !
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
हे दयानिधे, मजसी क्षमा कर तू । जसा आहे तसा, परि तुझाच आहे मी ।।हात कृपेचा असाच ठेव शिरी तू । देवा, सर्वभावे शरण आलो तुज मी ।।
अध्यात्मशास्त्रानुसार आणि संतांच्या मार्गदर्शनानुसार मंडपाची रचना पूर्व-पश्चिम अशी करण्यात आली होती आणि त्याप्रमाणेच इतर मंडपांसाठी अन् सुविधांसाठीची जागा ठरवण्यात आली.
सनातन संस्थेचे साधक सर्वत्र पसरलेले आहेत. अशाच प्रकारे अध्यात्माचा प्रचार करून सनातनची कीर्ती वाढत जावी, यासाठी माझे आशीर्वाद आहेत.
गुरुदेवांच्या कृपेने मी सेवा करत असतांना माझ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण आपोआप वाढले होते.
‘एका मासिकातील अनेक विषयांवरील लेख वाचण्यापेक्षा एका ग्रंथातील एक पूर्ण विषय अभ्यासणे अधिक महत्त्वाचे आहे…
मला एकाने विचारले, ‘कालमानाप्रमाणे पुण्य आणि पाप यांच्या व्याख्या पालटतात का ?’ मी म्हटले…
सत्संगात साधकांचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती ऐकल्यानंतर मला माझ्या साधनेच्या दृष्टीने अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
साधना करतांना आनंदावस्था आल्यावर शब्दांच्या पातळीला यावेसे वाटत नाही
‘या भूतलावरील ईश्वराने केवळ मनुष्यप्राण्याला साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठीचे क्रियमाण कर्म दिले आहे. बाकी सर्व जीव त्यांच्या प्रारब्धानुसार जीवन जगत असतात…