अज्ञान हेच शोकाचे सर्वांत मोठे कारण !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

देवा, हात कृपेचा असाच ठेव शिरी तू ।

हे दयानिधे, मजसी क्षमा कर तू । जसा आहे तसा, परि तुझाच आहे मी ।।हात कृपेचा असाच ठेव शिरी तू । देवा, सर्वभावे शरण आलो तुज मी ।।

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच !

अध्यात्मशास्त्रानुसार आणि संतांच्या मार्गदर्शनानुसार मंडपाची रचना पूर्व-पश्चिम अशी करण्यात आली होती आणि त्याप्रमाणेच इतर मंडपांसाठी अन् सुविधांसाठीची जागा ठरवण्यात आली.

सनातन धर्म टिकला, तर संपूर्ण विश्वात शांती अवश्य स्थापित होईल ! – पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, दत्त पद्मनाभ पीठ, तपोभूमी, कुंडई

सनातन संस्थेचे साधक सर्वत्र पसरलेले आहेत. अशाच प्रकारे अध्यात्माचा प्रचार करून सनातनची कीर्ती वाढत जावी, यासाठी माझे आशीर्वाद आहेत.

‘विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ’ याची अनुभूती घेणार्‍या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील सौ. सोनल कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४७ वर्षे ) !

गुरुदेवांच्या कृपेने मी सेवा करत असतांना माझ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण आपोआप वाढले होते.

एका वेळी एका विषयाचा पूर्ण अभ्यास करणे योग्य !

‘एका मासिकातील अनेक विषयांवरील लेख वाचण्यापेक्षा एका ग्रंथातील एक पूर्ण विषय अभ्यासणे अधिक महत्त्वाचे आहे…

पुण्य आणि पाप यांच्या कालमानाप्रमाणे पालटलेल्या व्याख्या !

मला एकाने विचारले, ‘कालमानाप्रमाणे पुण्य आणि पाप यांच्या व्याख्या पालटतात का ?’ मी म्हटले…

गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकाला स्वतःमध्ये पालट झाल्याचे जाणवणे

सत्संगात साधकांचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती ऐकल्यानंतर मला माझ्या साधनेच्या दृष्टीने अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

साधना करतांना आनंदावस्था आल्यावर शब्दांच्या पातळीला यावेसे वाटत नाही

साधना न करणारा मनुष्य हा भूतलावरील अन्य जिवांच्या स्तरावरचाच असतो ! 

‘या भूतलावरील ईश्वराने केवळ मनुष्यप्राण्याला साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठीचे क्रियमाण कर्म दिले आहे. बाकी सर्व जीव त्यांच्या प्रारब्धानुसार जीवन जगत असतात…