प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सनातन संस्था विश्वशांतीचे कार्य करत आहे. सनातनचे साधक भाग्यवान आहेत की, त्यांना प.पू. डॉ. आठवले यांच्यासारखे सद्गुरु लाभले आहेत. या आश्रमात साधक सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वत:चे मूल्यांकन करत आहेत. – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

भारतियांचे राष्ट्रीय महापातक !

भारतियांचे राष्ट्रीय महापातक !

भारतातील सामान्य जनतेला जोपर्यंत चांगले शिक्षण देण्यात येत नाही, तिला पोटभर अन्न मिळत नाही आणि तिची योग्य प्रकारे यथायोग्य काळजी घेण्यात येत नाही, तोपर्यंत कितीही राजकारण केले, तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही.’

गुरुपौर्णिमेपूर्वीच जयपूर (राजस्थान) येथील साधकांनी अनुभवला गुरुपौर्णिमा सोहळा !

गुरुपौर्णिमेपूर्वीच जयपूर (राजस्थान) येथील साधकांनी अनुभवला गुरुपौर्णिमा सोहळा !

गुरुपौर्णिमा (२९ जुलै २०२६) जवळ येऊ लागल्यावर प्रत्येक साधक श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तळमळीने प्रयत्नरत असतो. अशा वेळी गुरुपौर्णिमेच्या पूर्वी प्रत्यक्ष श्री गुरूंचे मार्गदर्शन लाभणे, याहून अनमोल असे साधकासाठी काय असू शकते ?

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

सेवा करतांना स्वतःला ‘या सेवेतून माझी साधना झाली का ? माझी भावजागृती झाली का ? मला आनंद मिळाला का ?’, असे प्रश्न विचारावेत. आपला प्रवास हा बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे व्हायला हवा.

सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

आपण करत असलेला प्रत्येक संपर्क हा एक भावप्रयोग असायला हवा. प्रत्येक क्षणी आपली भावजागृती व्हायला हवी. संपर्काची सेवा करतांना ‘आपल्या मनात किती प्रमाणात भाव जागृत होता ?’, याची नोंद ठेवावी.

या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !

या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !

पाताळातील वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अडचणी आणून त्यांना साधना करण्यापासून परावृत्त करत असणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘पुढील काळात अशा अडचणी वाढणार आहेत आणि त्यावर साधकांनी साधना वाढवणे हाच उपाय आहे’, असे आधीच सांगितलेले असणे…

सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !

सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !

जीवनात कधीही भगवंताला दोष देऊ नये आणि जीवनातील कोणत्याही गोष्टीचा त्रागा करून दुःखी होऊ नये. भगवंत कुणालाही दुःख देत नाही. आपणच चुकीची कामे करून दुःखी होतो. तो चांगल्या कार्यासाठी कदाचित् आपली परीक्षा घेत असेल.

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ !

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ !

‘गुरुदेवांनी कलियुगातील सर्वसाधारण मनुष्याला सहज आकलन होणारी, साधी अन् सोपी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची प्रक्रिया सांगून मानवजातीच्या कल्याणाचे मर्मच सांगितले आहे.

साधकांच्या आध्यात्मिक आई सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव !

साधकांच्या आध्यात्मिक आई सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव !

‘सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव या धर्मप्रचारक आहेत. दोघीही श्री गुरूंच्या चरणी एकरूप झाल्या आहेत. मला साधनेत त्यांनी पदोपदी केलेले साहाय्य आणि अनुभवलेली त्यांची प्रीती याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !

‘कलीच्या प्रभावाने काही साधक-जिवांना संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना संतांच्या चैतन्याचा अपेक्षित असा लाभ करून घेणे कठीण होते. साधक संत आणि सद्गुरु यांना ‘देह’ म्हणून पहातात.