सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सेवा आणि नामजप’ यांविषयी केलेले मार्गदर्शन !
आपण देवाला साहाय्यासाठी रात्रं-दिवस कधीही हाक मारतो, आपल्याला देवासारखे व्हायचे आहे, म्हणजे रात्रं-दिवस सेवा करायला हवी !
आपण देवाला साहाय्यासाठी रात्रं-दिवस कधीही हाक मारतो, आपल्याला देवासारखे व्हायचे आहे, म्हणजे रात्रं-दिवस सेवा करायला हवी !
‘एकदा सत्संगात कु. वेदिका खातू यांनी विचारलेल्या प्रश्नांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.
पारायणात सहभागी होऊ इच्छिणार्या भाविकांनी स्वत:चे नाव नोंदणीसाठी ७०२०६ ५६८०९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
साधकांच्या मनात नकारात्मक आणि टोकाचे विचार येण्यामागे पू. संदीप आळशी यांनी सांगितलेली कारणे…
आश्रमात आल्यावर मला साधकांचे दर्शन झाले. साधकांचे दर्शन म्हणजे दिव्य आत्म्याचे दर्शन आहे. आपण जसे यात्रेला जातो, त्याप्रमाणेच जीवन हीसुद्धा एक यात्रा आहे. भाग्याचे जीवनात ५ टक्के, कर्माचे २० ते २५ टक्के, तर संकल्पाचे जीवनात ७० ते ७५ टक्के महत्त्व आहे.
‘श्रीरामा’चा जप करत अनेक साधू-संत मुक्तीच्या पदाला पोचले आहेत. प्रभु श्रीरामाच्या नामाच्या उच्चाराने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. ज्या लोकांना ध्वनीविद्या अवगत आहे, त्यांना या शब्दाचा अपरंपार महिमा ठाऊक आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
संकटाच्या वेळी, पूजा करतांना किंवा इतरांशी बोलतांना नामाची आठवण होते; पण बसून नामजप करायला गेलो की, मन एकाग्र होत नाही…
साधकांनो, ‘तन, मन आणि धन यांपैकी तन आणि मन अर्पण करणे, हे सर्वांत श्रेष्ठ असते. केवळ धन अर्पण केल्याने अध्यात्मात प्रगती होत नाही…
काही दिवसांपासून किंवा काही मासांपासून असे होते की, ‘माझ्या मनात एखादा विचार येतो…