अध्यात्माचे अनंतत्त्व !
‘या भूतलावर अध्यात्माच्या संदर्भात अनेक ग्रंथ आहेत. या ग्रंथांमधील ज्ञान संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त असे आहे; पण यातील काही ज्ञान सर्वसामान्यांना कळणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचा खर्या अर्थाने लाभ होत नाही…
‘या भूतलावर अध्यात्माच्या संदर्भात अनेक ग्रंथ आहेत. या ग्रंथांमधील ज्ञान संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त असे आहे; पण यातील काही ज्ञान सर्वसामान्यांना कळणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचा खर्या अर्थाने लाभ होत नाही…
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी साधिकेला आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, श्रीराममंदिरात भाविक कष्टाने कमावलेली रक्कम श्रद्धेने दान करतात, जेणेकरून त्याचा सदुपयोग धार्मिक आणि सामाजिक कार्यांसाठी होऊ शकेल. अशा परिस्थितीत जेव्हा दान केलेल्या रकमेचा गैरवापर किंवा चोरीसारख्या घटना समोर येतात, तेव्हा अत्यंत दुःख होते.
या अधिवेशनात हिंदु समाजाने आत्मसंरक्षणासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी ‘हर घर योद्धा’ अभियान आणि स्थानिक हिंदु संघटनांना बळकट करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
हिंदु नास्तिकतावादी विविध माध्यमांतून धर्माविषयी अपप्रचार करतात. त्यामुळे आपले लोक धर्मापासून लांब जात आहेत. हे रोखण्यासाठी आणि त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी साधूसंतांना समाजात जाऊन लोकांना धर्मशिक्षण द्यावे लागेल.
आपण मोगलांना पळवून लावले; पण अन्य पंथीय करत असलेल्या धर्मांतरावर विजय मिळवू शकलो नाही. धर्मांतरामागे खरे कारण गरिबी नसून ‘धर्महीनता’ आहे. त्यामुळे आपला धर्म शेवटच्या स्तरापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
‘आपल्याला लाभलेला मनुष्यदेह ही ईश्वराची एक अमूल्य देणगी आहे. जेव्हा काळानुसार वाढते वय, व्याधी किंवा अन्य कारणे यांमुळे देहस्थितीमध्ये पालट होतात, तेव्हा देहाला काही मर्यादा येतात…
भारताला सदैव महान सेनानींची आवश्यकता पडते. त्यांची महर्षि दधीचि यांच्यापासून स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांपर्यंत अखंड शृंखला चालत आलेली आहे. त्या सर्वांच्या मागे सातत्याने एक दैवी शक्ती कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते. ती शक्ती, म्हणजे ‘अध्यात्म’ आहे.
‘काही दिवसांपासून माझ्या मनात ‘धर्मकार्य करावे कि नाही ?’, असा नकारात्मक विचार येत होता. आता सत्संगात तुम्हाला पाहून ‘धर्मकार्य लगेच चालू करावे…
समाजाला संतांच्या मार्गदर्शनाचा लाभ होण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करा !