नामजपाचे महत्त्व

ज्या वेळी वाईट विचार मनात येतील, त्या वेळी भगवंताचे नाम घेतले, तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. ‘मी’पणाचे दडपण आपोआप न्यून होत जाईल.

स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार

ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही…

नामस्मरणाचे महत्त्व सांगणारी सुवचने

अडचणी असल्या तरी नाम घेता येते; म्हणून नामस्मरण न करण्याविषयी सबबी सांगू नका. सबब सांगितली की, त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो.

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे हे पाप, तर ती ऐकणे महापाप !

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरून जाल, तर सारे काही तिथेच समाप्त होऊन जाईल.

‘ईश्वराचे अवतार असलेले ३ मोक्षगुरु लाभणे’, हे सनातनच्या साधकांचे अहोभाग्यच !

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

श्री गुरूंवरील निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती वाढवा !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी लागणारी सद्गुणांची शिदोरी जमा करा !

भगवंत सर्वांमध्ये आहे, हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागावे !

प्रपंचामध्ये व्यवहार होत असतांना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही, तेव्हा तिला ‘सहजसमाधी’, असे म्हणतात. ‘भगवंत चोहीकडे भरलेला आहे’, असे आपण नुसते तोंडाने म्हणतो; पण त्याप्रमाणे वागत नाही, हे आपले मूळ चुकते…

स्वार्थी आणि निःस्वार्थी यांच्यातील आध्यात्मिक भेद

‘भगवंताच्या सेवकांची जे सेवा करतात, ते त्याचे सर्वश्रेष्ठ सेवक होत’, असे शास्त्रे सांगतात. निःस्वार्थपरता हीच धर्माची कसोटी होय.