भारतीय चित्रपटांमधील हिंदुविरोधी षड्यंत्र !
भारतात चित्रपट हे समाजाला दिशा देणारे आणि समाजात परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे. चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि विज्ञापने यांचा आपल्या अंतर्मनावर पुष्कळ परिणाम होतो.
भारतात चित्रपट हे समाजाला दिशा देणारे आणि समाजात परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे. चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि विज्ञापने यांचा आपल्या अंतर्मनावर पुष्कळ परिणाम होतो.
गोव्यात तालिबानचा प्रवक्ता येऊन उघडपणे भाषण करून गेला, अलीकडेच काही आतंकवादी गोव्यात रहात असल्याचे उघड झाले. एका पाद्र्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. अशा घटनांविषयी यांना कधी चर्चासत्रे का घ्यावीशी वाटत नाहीत ?
वास्को (गोवा) येथे भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलतांना गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअर याच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असून यावरून गोव्यात वाद निर्माण झाला. या विषयावर ‘गोवा न्यूज हब’ या वृत्तवाहिनीवर ‘हब गजाली’ या कार्यक्रमांतर्गत चर्चासत्र ..
आपल्या परंपरेत स्त्रीला केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर शक्ती, संस्कार आणि सृजन यांची अधिष्ठात्री म्हणून पाहिले गेले आहे. स्त्री ही कुटुंबाची आधारस्तंभ, समाज घडवणारी शक्ती आणि राष्ट्राच्या प्रगतीची केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच स्त्रीचा सन्मान राखणे, हे केवळ कर्तव्य नसून संस्कृतीचे रक्षण आहे;
‘दूरदर्शन’चे ‘फ्री डिश चॅनेल्स’ पहाण्यासाठी कोणत्याही वेगळ्या ‘सेट-टॉप बॉक्स’ची आवश्यकता भासणार नाही, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी दिली.
युद्धाच्या बातम्या असोत किंवा अन्य घटनांच्या संदर्भातील बातम्या, वृत्तवाहिन्यांकडून त्यांना सनसनाटी स्वरूप देऊन जनतेमध्ये भीती निर्माण केली जात असल्याने अशा वाहिन्यांवर कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यासह यांचे परवानेच रहित करणे आवश्यक झाले आहे !
यापूर्वीचे लोकप्रतिनिधी शहराची हद्दवाढ करण्यासाठी सकारात्मक नव्हते; मात्र आता परिस्थिती तशी नाही. शहराचा विकास होण्यासाठी हद्दवाढ अत्यावश्यक आहे.
‘शाळकरी मुलांचे वय लक्षात घेऊन त्यांना सुसंस्कारित करून आणि त्याच्यातील दोष दूर करून त्यांना खेळण्याची संधी दिली जाते’, असा संदेश ‘सोनी’ वाहिनीने समाजाला दिला असता, तर . . . आजच्या काळात मानसिक अन् भावनिक आधार देण्यासाठी पुरेशी ठरली असती.
असे सांगण्याची वेळ येणे, हे संतापजनक !
हिंदुद्वेष नसानसांत भिनलेल्या बीबीसीच्या विरुद्ध दंड थोपटणे काळाची आत्यंतिक आवश्यकता आहे. यासाठी ही ‘डॉक्युमेंट्री’ एक महत्त्वाचे पाऊल असून हिंदूंनी बीबीसीचा भारतातून नायनाट करण्यासाठी आता कटिबद्ध झाले पाहिजे !