भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी असिफला अटक !
धर्मांधांचा उद्दामपणा जाणा ! त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
धर्मांधांचा उद्दामपणा जाणा ! त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
खलिस्तान्यांचा विदेशातील वाढता उपद्रव रोखण्यासाठी भारताने मुळमुळीत भूमिकेत न रहाता कठोर होऊन खलिस्तान्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणणे आवश्यक आहे !
काँग्रेसचे बेगडी राष्ट्रप्रेम ! जी काँग्रेस आणि तिचे वरिष्ठ नेते धड राष्ट्रगीतही गाऊ शकत नाहीत, त्यांनी या देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य केले. हे भारताचे दुर्दैव !
वाळपई नगरपालिकेच्या अखत्यारीतील कचर्याचे संकलन करण्याच्या ठिकाणी अनेक राष्ट्रध्वज कचर्यात टाकलेले आढळले आहेत. ही गोष्ट अत्यंत गंभीर असून भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे.
उज्जैन (मध्यप्रदेश) येथील घटना
राष्ट्रध्वज जाळण्याचाही प्रयत्न !
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे लंडन येथे विधान
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! अशा धर्मप्रेमी अधिवक्त्याच हिंदु धर्माची खरी शक्ती होत !
महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या प्रसिद्धीसाठी लावलेल्या बॅनरवर राष्ट्रीय चिन्ह असणार्या अशोकचक्रावर उभा झाडू छापण्यात आला आहे.
अशा प्रकरणात प्रशासनाने योग्य चौकशी करून निर्णय घ्यावा !
अशा अधिकार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !