माधवनगर (जिल्हा सांगली) येथे रेल्वेचे नवीन टर्मिनल उभे करण्याची प्रवासी आणि व्यापारी यांची मागणी !

जिल्ह्यातील माधवनगर येथे रेल्वेच्या मालकीची जागा उपलब्ध असल्याने प्रवासी आणि व्यापारी यांच्या लाभासाठी ‘या जागेवर ५ प्लॅटफॉर्मचे नवीन सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल उभे करावे’, अशी मागणी सांगली जिल्ह्यातील प्रवासी आणि व्यापारी वर्गातून होत आहे.

देशद्रोही दंगलखोरांना चिरडण्यासाठी लष्करी बळाचा वापर करावा !

बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात सांगली येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने निदर्शने!

सत्यम गांधी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त !

ते यापूर्वी डहाणू येथे प्रकल्प अधिकारी तथा पालघरचे साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पहात होते.

सांगली शहरातील भटकी कुत्री पकडण्याची महापालिकेकडून मोहीम चालू !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात किरकोळ दुखापत !

सांगली जिल्ह्यात २५ हून अधिक ठिकाणी भावपूर्ण वातावरणात सामूहिक गदापूजन !

सांगली जिल्ह्यात १२ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भक्त, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुसलमान आणि ख्रिस्ती दफनभूमीच्या जागेची जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः जाऊन पहाणी करावी ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मुसलमान आणि ख्रिस्ती समाजातील बांधवांसाठी दफनभूमीचा प्रश्न पुष्कळ महत्त्वाचा झाला आहे.

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा परवाना रहित करून प्रशासनावर गुन्हे नोंद करावेत !

सांगली येथे मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने !

ठाकरे गटाने संसदेत ‘वक्फ सुधारणा’ विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पक्षाचे त्यागपत्र ! – नितीन काळे

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार आणि भगवा ध्वज यांच्याशी तडतोड करत आहे. त्यामुळे मी पक्षाचे त्यागपत्र देत आहे.’’ असे श्री. नितीन काळे यांनी कळवले आहे

सावळज येथे सर्पदंश झाल्याने विवाहितेचा मृत्यू !

तालुक्यातील सावळज येथे कावेरी प्रेम चव्हाण या विवाहितेला त्या झोपलेल्या असतांना नागाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला. गावातील रुग्णालयाला सुटी असल्याने स्थानिक पातळीवर उपचार मिळाले नाहीत.

हिंदूंना न्याय मिळण्यासाठी देशात ‘एन्.आर्.सी.’ लागू झालीच पाहिजे ! – डॉ. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

महाराष्ट्र राज्य ‘घुसखोरांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाऊ नये, यासाठी हिंदूंनी वेळीच जागृत व्हावे !