निवडणूक रोखे आणि भ्रष्टाचाराचे धोके !

ऐन ‘लोकसभा २०२४’च्या निवडणुकांच्या पूर्वीच निवडणूक रोखे योजना न्यायालयाने थांबवण्यास सांगितल्यावर विदेशातून अधिक प्रमाणात काळे धन भारतात येऊन निवडणुकांवर परिणाम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे धन कसे थांबवणार ? हा प्रश्न आहे.

प्रभु श्रीराम अन् रामायण यांचा अवमान सातत्याने का ?

पुद्दुचेरी येथील महाविद्यालयात सादर करण्यात आलेल्या नाटकातून सीतामातेचा अवमान करण्यात आला. नाटकामध्ये तिला रावणासमवेत नाचतांना दाखवले, सीताहरणापूर्वी सीतामाता रावणाला गोमांस खाण्याविषयी विचारते…

निवडणुकांवर सहस्रो कोटी रुपयांचा खर्च आवश्यक आहे का ?

मागील लोकसभा, म्हणजे वर्ष २०१९ च्या निवडणुकीचा व्यय ६० सहस्र कोटी रुपये एवढा अवाढव्य झाला होता. त्यापूर्वीच्या म्हणजे वर्ष २०१४ मध्ये निवडणुकांवर ३० सहस्र कोटी रुपये व्यय झाला होता, म्हणजे मागील निवडणुकांच्या तुलनेत वर्ष २०१९ मधील व्यय दुप्पट झाला.

गुढीपाडव्याला शुभ संकल्प करूया !

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:च्या प्रकृतीनुसार केलेले संकल्प दैवी ऊर्जेमुळे निश्चितच फलद्रूप होतात. या निमित्ताने आपण काही संकल्प, निश्चय करून वर्षारंभाचा लाभ मिळवून घेऊ शकतो.

आधुनिक अर्थशास्त्राचा गाभा : ‘सेमीकंडक्टर’ उत्पादन !

तैवान सध्या आघाडीचा सेमीकंडक्टर उत्पादन करणारा देश असल्यामुळे आणि त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे भारताला या क्षेत्रात साहाय्य करून स्वयंपूर्ण बनवण्यात योगदान देत आहे.

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

भारताचा विचार करता भारतावर ६१३ बिलीयन डॉलरचे कर्ज आहे, तरी भारताकडे ५९५ बिलीयन डॉलर एवढे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे, म्हणजे भारताने ठरवले, तर तो त्याच्यावरील सर्व कर्ज आताही सहज फेडू शकतो.

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

कर्ज घेऊन सरकार विकास प्रकल्प चालू करते. त्यामुळे सहस्रोंना रोजगार मिळतो आणि त्याला लाभ देशाचा ‘जीडीपी’ वाढण्यात होतो.

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) : वर्तमान आणि भविष्य !

‘सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी (‘एआय’विषयी) मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना आणि ती प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न होतांना दिसतात. कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी सर्वांत अधिक चर्चा चालू झाली ती म्हणजे ‘ओपन एआय आस्थापना’च्या ‘चॅट जीपीटी’च्या आगमनामुळे !

बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.

मंदिरांमुळे उद्योगधंदे आणि लोककला यांचा झालेला विकास !

मंदिराच्या आध्यात्मिक लाभासह अन्य अनेक लाभ मोठ्या प्रमाणात भारतीय समाज अनेक पिढ्या अनुभवत आहे. याविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न ! यातून मंदिरांनी त्या त्या प्रदेशात अस्तित्वाने कसे कार्य केले आहे ? याची माहिती मिळते.