लोकसभा निकाल : इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे…!

लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल ! सत्ताधारी पक्षासह अनेक हिंदुत्वनिष्ठांनाही धक्का बसल्यासारखे झाले. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही अनपेक्षित निकाल लागले, असे वाटले. या निकालाविषयीच्या काही कारणांचा घेतलेला शोध !

भक्तीपरंपरेमुळे आक्रमकांपासून झाले भारतातील हिंदु संस्कृतीचे रक्षण !

सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्याही जिहादी धर्मांध छुप्या पद्धतीने हिंदु समाजावर अत्याचार करत आहेत. अशा वेळी हिंदूंना पुन्हा एकदा भक्तीमार्गाचा अवलंब, म्हणजे भक्ती करून देवाचा आश्रय घ्यावा लागणार आहे.

वैद्यकीय प्रवेशाचा ‘नीट’ गोंधळ !

ज्या दिवशी परीक्षा होती, त्या दिवशी पाटणा (बिहार) येथे १३ व्यक्तींना पेपर फोडण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. परीक्षेपूर्वी १० लाख आणि परीक्षा झाल्यावर उर्वरित रक्कम द्यायची, असे पेपर फोडणार्‍यांचे म्हणणे होते.

शेअर (समभाग विक्री) बाजार आणि घोटाळा ?

काहींना शेअर बाजार म्हणजे सट्टा किंवा जुगार असे वाटते. प्रत्यक्षात तो एका मोठ्या आणि निरंतर अभ्यासाचा भाग आहे. शेअर बाजाराची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे, त्यात लाखो कोटी रुपयांची उलाढाल काही घंट्यांमध्ये होत असते.

चांदीची ऐतिहासिक भाववाढ !

चांदीचे भाव बाजारात विक्रमी उच्चांक गाठत आहेत. एवढी भाववाढ गत अनेक वर्षांमध्ये झाली नव्हती, म्हणून ती ऐतिहासिक आहे. चांदीची भाववाढ अशी चालू राहिल्यास ती सोन्यालाही मागे टाकेल, अशी स्थिती आहे.

सोन्याचे भाव सातत्याने का वाढत असतात ?        

सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असली, तरी गत १० वर्षांत त्यात पुष्कळ वाढ झाली आहे. याचा मागोवा घेणारा लेख.

भारतीय रुपयाचे वाढते महत्त्व आणि अमेरिकी डॉलरची घसरगुंडी !

प्रसिद्ध अर्थतज्ञ नॉरिअय रूबेनी यांनी सांगितले, ‘भारतीय रुपयाच्या उदयामुळे डॉलरचे महत्त्व ६० टक्क्यांहून न्यून होऊन ते २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.

निवडणूक रोखे आणि भ्रष्टाचाराचे धोके !

ऐन ‘लोकसभा २०२४’च्या निवडणुकांच्या पूर्वीच निवडणूक रोखे योजना न्यायालयाने थांबवण्यास सांगितल्यावर विदेशातून अधिक प्रमाणात काळे धन भारतात येऊन निवडणुकांवर परिणाम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे धन कसे थांबवणार ? हा प्रश्न आहे.

प्रभु श्रीराम अन् रामायण यांचा अवमान सातत्याने का ?

पुद्दुचेरी येथील महाविद्यालयात सादर करण्यात आलेल्या नाटकातून सीतामातेचा अवमान करण्यात आला. नाटकामध्ये तिला रावणासमवेत नाचतांना दाखवले, सीताहरणापूर्वी सीतामाता रावणाला गोमांस खाण्याविषयी विचारते…

निवडणुकांवर सहस्रो कोटी रुपयांचा खर्च आवश्यक आहे का ?

मागील लोकसभा, म्हणजे वर्ष २०१९ च्या निवडणुकीचा व्यय ६० सहस्र कोटी रुपये एवढा अवाढव्य झाला होता. त्यापूर्वीच्या म्हणजे वर्ष २०१४ मध्ये निवडणुकांवर ३० सहस्र कोटी रुपये व्यय झाला होता, म्हणजे मागील निवडणुकांच्या तुलनेत वर्ष २०१९ मधील व्यय दुप्पट झाला.