वाहन सुरक्षेच्या दृष्टीने उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (HSRP) !
‘एच्.एस्.आर्.पी. नंबर प्लेट’मुळे चोरीची वाहने, बनावट क्रमांकाची वाहने ओळखणे सोपे होणार आहे. हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा या पाट्यांचा लाभ आहे.
‘एच्.एस्.आर्.पी. नंबर प्लेट’मुळे चोरीची वाहने, बनावट क्रमांकाची वाहने ओळखणे सोपे होणार आहे. हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा या पाट्यांचा लाभ आहे.
डुक्कर घरात पाळून किंवा घरावर आक्रमण करण्यास आलेल्या सैनिकांवर डुक्कर सोडून हिंदूंनी त्यांची घरे, गावे, प्रदेश मोगलांच्या आक्रमणांपासून वाचवला आहे.
भारतातील क्रमांक १ चे तंबू निर्मिती करणारे आस्थापन म्हणून ‘लल्लूजी अँड सन्स’ यांचे नाव घेतले जाते. या आस्थापनाचे मालक श्री. निखिल अग्रवाल यांच्याशी साधलेला संवाद येथे दिला आहे. या आस्थापनाला १०० वर्षे झाली असून आस्थापनाच्या मालकांची चौथी पिढी आता कार्यरत आहे.
६६ कोटींहून अधिक भाविकांच्या स्नानानंतर महाकुंभमेळ्याची सांगता झाली. या महाकुंभमेळ्यात अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे दर्शन झाले. त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
महाकुंभमेळ्याद्वारे हिंदु राष्ट्राच्या मागणीला गतीमानता येऊन ते साकार होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे, हे निश्चित !
कुंभमेळ्यात लोकांची गर्दी अखंड चालूच आहे. प्रशासनाने व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात येते; मात्र एक पत्रकार म्हणून कुंभक्षेत्री फिरतांना ज्या अडचणी, समस्या जाणवल्या त्या येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रयागराज येथे अगदी युगायुगांपासून कुंभमेळा भरत आहे. मोगलांच्या काळात कुंभमेळा चालू होता, त्यानंतर इंग्रजांच्या काळातही तो चालू राहिला. या कुंभमेळ्याला इंग्रजांनी विरोध केला होता.
महाकुंभातील काही घडामोडी या बातम्यांमधून कळतात, तर काही घडामोडींची माहिती मिळत नाही. अशा घडामोडींशी अवगत करण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करत आहोत.
हिंदूबहुल भारत देश हा जगाच्या पाठीवरील एक अद्भुत आश्चर्य आहे. भारताचा इतिहास किती आहे, याचा शोध घेतांना इतिहासालाही आश्चर्य वाटेल. भारताची व्याप्ती अखंड भारत दुभंगल्यानंतर अल्प झाली असली, तरी भारत नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या जगाला व्यापून आहे…
महाकुंभातील एकूणच व्यवस्था, सुविधा हा प्रशासकीय व्यवस्थेचा भाग आहे, तरी पूर्वापार हा महाकुंभ विशेष सुविधा, सवलती, व्यवस्था नसतांनाही चालू होता. कुंभमेळ्याचे महत्त्व हिंदु धर्मीयांना पूर्वापार माहिती असल्याने पृथ्वीवरच्या या सर्वांत मोठ्या धार्मिक मेळाव्याला निमंत्रण न देताही कोटी कोटी भाविक उपस्थित असतात.