महाकुंभनगरीतील भव्य तंबू नगरींचे रचनाकार ‘लल्लूजी अँड सन्स’ !

भारतातील क्रमांक १ चे तंबू निर्मिती करणारे आस्थापन म्हणून ‘लल्लूजी अँड सन्स’ यांचे नाव घेतले जाते. या आस्थापनाचे मालक श्री. निखिल अग्रवाल यांच्याशी साधलेला संवाद येथे दिला आहे. या आस्थापनाला १०० वर्षे झाली असून आस्थापनाच्या मालकांची चौथी पिढी आता कार्यरत आहे.

महाकुंभमेळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

६६ कोटींहून अधिक भाविकांच्या स्नानानंतर महाकुंभमेळ्याची सांगता झाली. या महाकुंभमेळ्यात अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे दर्शन झाले. त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

प्रयागराज महाकुंभमेळ्यात अनुभवलेले हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे समज-अपसमज !

महाकुंभमेळ्याद्वारे हिंदु राष्ट्राच्या मागणीला गतीमानता येऊन ते साकार होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे, हे निश्चित !

महाकुंभमेळ्यातील वाहतूक खोळंबा आणि गर्दी नियंत्रणाचा बोजवारा !

कुंभमेळ्यात लोकांची गर्दी अखंड चालूच आहे. प्रशासनाने व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात येते; मात्र एक पत्रकार म्हणून कुंभक्षेत्री फिरतांना ज्या अडचणी, समस्या जाणवल्या त्या येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

कुंभमेळ्याला असलेला ब्रिटिशांचा विरोध : हिंदूंच्या संघटनाचे माध्यम !

प्रयागराज येथे अगदी युगायुगांपासून कुंभमेळा भरत आहे. मोगलांच्या काळात कुंभमेळा चालू होता, त्यानंतर इंग्रजांच्या काळातही तो चालू राहिला. या कुंभमेळ्याला इंग्रजांनी विरोध केला होता.

महाकुंभमेळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

महाकुंभातील काही घडामोडी या बातम्यांमधून कळतात, तर काही घडामोडींची माहिती मिळत नाही. अशा घडामोडींशी अवगत करण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करत आहोत.

२६ जानेवारी गौरवशाली भारत !

हिंदूबहुल भारत देश हा जगाच्या पाठीवरील एक अद्भुत आश्‍चर्य आहे. भारताचा इतिहास किती आहे, याचा शोध घेतांना इतिहासालाही आश्‍चर्य वाटेल. भारताची व्याप्ती अखंड भारत दुभंगल्यानंतर अल्प झाली असली, तरी भारत नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या जगाला व्यापून आहे…

प्रयागराज येथील महाकुंभातील आध्यात्मिकता आणि धार्मिकता !

महाकुंभातील एकूणच व्यवस्था, सुविधा हा प्रशासकीय व्यवस्थेचा भाग आहे, तरी पूर्वापार हा महाकुंभ विशेष सुविधा, सवलती, व्यवस्था नसतांनाही चालू होता. कुंभमेळ्याचे महत्त्व हिंदु धर्मीयांना पूर्वापार माहिती असल्याने पृथ्वीवरच्या या सर्वांत मोठ्या धार्मिक मेळाव्याला निमंत्रण न देताही कोटी कोटी भाविक उपस्थित असतात.

आखाडा परिचय : आवाहन आखाडा

हिंदु धर्म तत्कालीन विविध विचारसरणींच्या अथवा तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने झाकोळला जात होता, तसेच त्याच्या अनुयायांची दिशाभूल होत होती. भविष्यात हिंदु धर्मावर वाढत्या संकटांचा विचार करून आद्यशंकराचार्यांनी भारताच्या ४ दिशेला ४ पिठांची स्थापना केली. या पिठांच्या अंतर्गत जे साधू एकत्र येतील, त्यांना शास्त्रासह शस्त्र चालवण्याचेही ज्ञान असले पाहिजे. त्यामुळे आखाड्यांची निर्मिती झाली.

यंदाचा भव्य-दिव्य होणारा प्रयागराजचा (उत्तरप्रदेश) ‘महाकुंभ’ !

कुंभक्षेत्रातील विविध व्यवस्थांची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. या व्यवस्था करणे, हे काही सोपे काम नाही. त्यातही विविध समस्या, अडचणी यांचा सामना प्रशासनाला करावा लागतो.