अतिक्रमण, अनधिकृत वाहतूक यांमुळे पुणे शहरातून वहाणाऱ्या मुठा उजवा कालव्याला गळती !
प्रशासन अतिक्रमणे हटवत का नाही ? कालव्याची गळती जनतेच्या जिवावर बेतणारी आहे, हे लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
प्रशासन अतिक्रमणे हटवत का नाही ? कालव्याची गळती जनतेच्या जिवावर बेतणारी आहे, हे लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
कात्रज परिसराचा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश होऊन २५ वर्षे झाली, तरी मूलभूत सुविधा आणि विकास होत नाही. जाणीवपूर्वक डावलले जात असून नव्याने समाविष्ट ३४ गावांची तीच अवस्था आहे.
लक्षावधी रुपयांचा होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी संबंधितांना कठोर शासन करणेच महत्त्वाचे ! अशा लाचखोर अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांनी आणखी किती जणांकडून लाच घेतली आहे, याचे अन्वेषण करून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; कारवाईस टाळाटाळ !
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसने २८ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन केले.
लोकसंख्येच्या निकषाचे पालन झालेले नाही, प्रभाग रचना करतांना समानता दिसत नाही, सोसायट्यांचे भाग तोडण्यात आले आहेत, असे आक्षेप हरकती-सूचनांद्वारे नोंदवण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेत किरीट सोमय्या आले असतांना झालेल्या गोंधळाच्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बापू मानकर यांच्यासह ३५० ते ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायर्यांवर सत्काराचा कार्यक्रम झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र टाकून पायर्यांची शुद्धी केली !
सर्वत्रच्या बनावट आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई हवी !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?