चंदननगर (जिल्हा पुणे) येथे ९० झोपड्या आगीच्या भक्षस्थानी !
आगीमुळे वस्तीतील विविध ठिकाणच्या १५ सिलेंडरचे स्फोट झाले.
आगीमुळे वस्तीतील विविध ठिकाणच्या १५ सिलेंडरचे स्फोट झाले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेतील काही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, तर काही कामे पूर्ण होणार नाहीत – अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बाबा भिडे पूल काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे.
‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’चा प्राथमिक निष्कर्ष !
शहरातील सांडपाणी वाहिन्या स्वच्छतेसाठी १३ गाड्या खरेदी करण्यासाठी ९५ कोटी रुपये महापालिकेला राज्यशासनाला द्यावे लागणार होते; मात्र हे पैसे गाड्या आल्यानंतर टप्प्याटप्प्याने जसे काम पूर्ण होईल, तसे दिले जातील.
शहरातील खासगी रुग्णालयातील ‘शहरी गरीब योजने’तील ‘डायलिसिस’चे दर ५० टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस महापालिकेच्या समितीने केली आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने शिवार फेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण, गाळायुक्त शिवार या संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावरून महानगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत मनमानी आणि अंदाधुंद कारभार चालू असल्याचे दिसून येते.
पुणे-नगर रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील ‘जलद बस मार्ग’ (बी.आर्.टी.) काढण्यास महापालिकेच्या हालचाली चालू.
सामाजिक कार्यकर्त्या कनीझ सुखरानी यांनी शहरातील पदपथांच्या दुरवस्थेविषयी जनहित याचिका प्रविष्ट केली होती !