वक्फ आणि ‘पूजा स्थळ’ हे कायदे रहित करा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय
मंदिर महासंघाने चांगले कार्य हाती घेतले आहे. सर्वांनी मिळून शासनावर हिंदुहिताचे कायदे व्हावेत, यासाठी दबाव निर्माण करू शकतो.
मंदिर महासंघाने चांगले कार्य हाती घेतले आहे. सर्वांनी मिळून शासनावर हिंदुहिताचे कायदे व्हावेत, यासाठी दबाव निर्माण करू शकतो.
आताच्या काळात तलवारीच्या जोरावर नव्हे, तर लेखणीच्या जोरावर युद्ध जिंकले, असे आपण म्हणू शकतो. मंदिरांची पुनर्स्थापना करणे हे ईश्वरी कार्य आहे आणि त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे.
या वेळी सनातन संस्थेच्या वतीने त्यांचे औक्षण केले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. भूषण भोळे आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक, गोरक्षक, गोशाळा चालक आणि आसाराम बापू संप्रदायाचे साधक श्री. हेमंत उपरे हे उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता पिता-पुत्र पू. हरि शंकर जैन आणि विष्णु शंकर जैन यांना पुरस्कार घोषित !
हिंदूंच्या नेत्यांना, तसेच त्यांच्या बाजूने लढणार्यांना वेचून वेचून ठार मारण्याचा धर्मांधांचा नेहमीच प्रयत्न होत आला आहे. ही स्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
आरोपी वारिस याने दिली स्वीकृती
वारिस यानेच या वेळी २ मुसलमान तरुणांची केली होती हत्या
मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या मंदिरांचे मशिदींमध्ये रूपांतर केले. ही धार्मिक स्थळे हिंदूंना परत मिळण्यासाठी अधिवक्ता विष्णु शंकर जैन प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते धर्मांधांच्या डोळ्यांत खुपत असणार, हे निश्चित ! समस्त हिंदु समाजाने हिंदुत्वनिष्ठ जैन यांच्या मागे खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक !
डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, कथावाचक देवकीनंदन ठाकूर, अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय, अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदींनी या याचिका प्रविष्ट केल्या आहेत.
हा कायदा तत्कालीन काँग्रेस सरकारने संमत केलेला आहे. त्याला संसदेद्वारेच रहित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन यासाठी सरकारकडे मागणी करत दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
मुळात हे शब्द तत्कालीन काँग्रेस सरकारने राज्यघटनेत दुरुस्ती करत घातले होते. त्यामुळे हे शब्द सध्याच्या केंद्र सरकारने पुन्हा राज्यघटनेत दुरुस्ती करत ते काढले पाहिजेत !