Andhra Pradesh Cancelled Mumtaz Hotel Project : तिरुमला मंदिराजवळील ‘मुमताज हॉटेल’ प्रकल्प अखेर रहित
आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा निर्णय
आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा निर्णय
इफ्तार मेजवानी आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणारे पोलीस हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना कधी दिसत नाहीत ! असे पोलीस अन्य धर्मियांची पाठराखण करत असल्याचा विचार हिंदूंच्या मनात आल्यास चुकले कुठे ?
हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर अशा प्रकारे बंदी घालता येऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !
जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !
मद्रास विद्यापिठाने ‘भारतात ख्रिस्ती धर्मप्रचार कसा करायचा ?’ आणि ‘या धर्माची आवश्यकता काय ?’ या विषयांवर आयोजित केलेले व्याख्यान अखेर रहित करण्याचा निर्णय घेतला.
हिंदू असेच संघटित राहिले, तर यापुढे हिंदूंच्या सणांना अनुमती नाकारण्याचे कुणाचेच धाडस होणार नाही !
कोलकाता महानगरपालिकेत हिंदुद्रोही तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यानेच हा आदेश देण्यात आला, हे वेगळे सांगायला नको !
जर संभलमध्ये असे होऊ शकते, तर आता देशात सर्वत्रच असे करणे आवश्यक आहे. देशात १८ हून अधिक राज्यांत, तसेच केंद्रात भाजपचे सरकार असतांना हे अशक्य नाही, असेच कायदाप्रेमी हिंदूंना वाटते !
२५ वर्षे नाशिक महानगरपालिका प्रशासन झोपले होते का ? कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्यांवरही कठोर कारवाई करा !
‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आगामी ऐतिहासिक हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐतिहासिक तथ्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे लक्षात आले होते.