संपादकीय : पाताळयंत्री हिंदुभेदी पुरोगामी यंत्रणा !
हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !
हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !
अशी धोरणे केवळ हिंदुत्वनिष्ठांनाच लागू होतात आणि त्यांच्यावरच कारवाई होते, तर जिहादी आतंकवादी, त्यांचे समर्थकआदींवर तक्रार करूनही अशी कारवाई कधी होतांना दिसत नाही.
बांगलादेशात इस्लामिक धर्मांध जमावाकडून हिंदूंची घरे, मंदिरे लुटली जात आहेत. हिंदूंवर आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. या सर्व घटना दडपून टाकण्यासाठी आणि जे होत आहे, ते कसे योग्य आहे, हे पटवून सांगण्यासाठी जगभरातील सामाजिक माध्यमे पुढे सरसावली आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांविषयी ‘विकीपीडिया’वर आक्षेपार्ह लिखाण आढळले. या प्रकरणी ते लिखाण काढून टाकण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. असे लिखाण केले गेल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.
एकीकडे ‘महाकुंभ २०२५’चे जगभर कौतुक होत असतांना दुसरीकडे सामाजिक माध्यमांतून चुकीची माहिती देणारे व्हिडिओ आणि दिशाभूल करणार्या बातम्या प्रसारित करून सनातन धर्माच्या सर्वांत मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक अशा महाकुंभ मेळाव्याची अपर्कीती करण्यात येत आहे.
‘इंडिगो’ आणि ‘अकासा’ यांनीच प्रयागराजच्या भाड्यांमध्ये केलेल्या वाढीमध्ये कपात केली आहे. केंद्र सरकारने सांगूनही अन्य आस्थापने दाद देत नाहीत, यावरून ‘त्या उद्दाम झाल्या आहेत कि व्यवस्थेमधील इच्छाशक्ती अल्प पडत आहे ?’
सर्वसाधारण सश्रद्ध हिंदु जनतेचे आर्थिक कंबरडे मोडण्याचाच हा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने विमानभाढेवाढीवर लगाम लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !
महाराष्ट्रात व्यवहारात मराठीचा वापर वाढण्यासाठी आंदोलने करावी लागणे, हे दुर्दैवी आहे. मराठी माणसांत स्वभाषेचा अभिमान जागृत झाल्याविना ही स्थिती पालटणार नाही !
‘सोनिया गांधी विदेशी आहेत; म्हणून त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही’, ‘मुसलमान दंगल करतात, तेव्हा तो देशद्रोह मानला जातो, हिंदू दंगल करतात, तेव्हा ते धार्मिक कर्तव्य मानले जाते’, असे लेखात आहे.
हीन आणि अश्लील कृत्याचे उदात्तीकरण अन् पाठीशी घालण्याचे काम ‘बीबीसी’सारखी वृत्तसंस्था करते. याउलट साधना आणि राष्ट्रकार्य करणार्या नागा साधूंवर मात्र टीका करते.