‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली !’ – आमदार रोहित पवार, शरद पवार गट

अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकातील लिखाण कधी रोहित पवार यांनी वाचले आहे का ? काफिरांना कशा प्रकारे मारा ? ही त्यांची शिकवण रोहित पवार यांना माहीत आहे का ? हिंदूंवर जिझिया कर लादणारा औरंगजेब हिंदूंची मनृस्मृती कधी ऐकून घेईल का ? शालेय विद्यार्थ्यालाही जे कळेल, ते न कळणारे म्हणे आमदार !

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी पसरवण्यात आलेले अपसमज आणि त्यांचे खंडण !

शंभूराजे स्वराज्याला सोडून गेले होते, हेच सकृत् दर्शनी सर्वत्र प्रसारित करायचे होते, तरच त्यांचे काम ते उत्तम प्रकारे करू शकले असते आणि मोगलांचा विश्वास संपादन करू शकले असते.

History Needs To Be Rewritten : देशातील नागरिकांसमोर सत्य मांडण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकांचे पुनर्लेखन आवश्यक !

आक्रमकांचा उदोउदो करणारा इतिहास पुसून हिंदु राजांच्या शौर्याचे धडे तरुण पिढीला देणे आवश्यक आहे. हिंदु समाजाने या मागणीला व्यापक समर्थन देणे आवश्यक ! हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या या मागणीनिमित्त तिचे अभिनंदन !

Towns Villages Named Aurangzeb : देशात औरंगजेबाच्या नावावर १७७ शहरे आणि गावे !

भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटून गेल्यानंतरही मोगलांच्या गुलामगिरीची नावे अद्याप न पालटणे, हे हिंदूंना आणि त्यांनी आतापर्यंत निवडून दिलेल्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद होय !

“CHHAVA” Delhi Reaction : देहलीमध्ये युवकांनी अकबर आणि हुमायू नावाच्या रस्त्यांच्या फलकांना फासले काळे !

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर राजधानी देहलीमध्ये मोगल आक्रमकांच्या नावाचे रस्ते असणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतांना असे असू नये, अशीच हिंदूंना वाटते ! सरकारने तात्काळ ही नावे पालटली पाहिजेत !

ऐतिहासिक अभिव्यक्ती !

‘छावा’ने प्रत्येकाला हाती लेखणी घ्यायला लावली. हिंदूंनी आता ती लेखणी केवळ एका पोस्टपुरती मर्यादित न ठेवता राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील विचार समाजापर्यंत पोचवण्यासाठी ती नेहमी कार्यरत ठेवली पाहिजे.

 Allow Mahashivratri In Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याने महाशिवरात्रीला पूजा करण्याची अनुमती द्या !

भारतात अनेक ठिकाणी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मुसलमानांनी मशिदी अथवा दर्गे बांधले, हा इतिहास आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्वच ठिकाणांचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणणे आवश्यक आहे.

Aurangzeb Tomb : औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याचे थडगे सरकारने का सांभाळावे ?

छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलदाबाद येथे औरंगजेबाचे थडगे आहे. क्रूरकर्म्यांची थडगी जतन करण्याची जगामध्ये कुठेही प्रथा नाही. विशाळगडावरील बाजीप्रभु यांच्या समाधीपर्यंत जाण्यासाठी नीट रस्ताही नाही.

संपादकीय : आक्रमकांची प्रतिके नष्टच करा !

वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !

Demolish Aurangzeb’s Tomb : औरंगजेबाची कबर बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त करा ! – आमदार टी. राजा सिंह

हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.