गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर ५९ वर्षांनंतर अशी मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘गोव्याच्या कुंकळ्ळीवासियांनी ४३७ वर्षांपूर्वी कुंकळ्ळी येथे पोर्तुगीज सत्तेला आव्हान दिले. कुंकळ्ळी येथील विरांनी स्वराज्यासाठी लढा दिल्याच्या कृतीचा कुंकळ्ळीवासियांना अभिमान आहे. १६ महानायकांच्या हौतात्म्याचा इतिहास जगापुढे येण्याची आवश्यकता आहे