Crimson Crescent – Mayank Jain : चित्रपट निर्माते मयंक जैन यांच्या ‘क्रिमसन क्रेसेंट – द लास्ट क्वार्टर’ या “डॉक्युमेंटरी”चा प्रोमो (लघुपट) प्रदर्शित !

या डॉक्युमेंटरीमध्ये पाकपुरस्कृत ‘आय.एस्.आय.’च्या फोफावलेल्या आतंकवादी कारवाया, मदरशांतील धार्मिक कट्टरता, घुसखोरी, तसेच हिंसेचे समर्थन करणारा नाझीवाद, साम्यवाद आणि जिहादवाद या विचारधारा, यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

हिंदूंना जाणीवपूर्वक खलनायक दाखवून मुसलमानांचे उदात्तीकरण करणारा मल्याळम चित्रपट ‘एल् २ -‘एम्पुरान’ !

चित्रपटाच्या माध्यमातून केरळमधील साम्यवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या बाजूने, तर हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांच्या विरोधात एक ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न !

Manoj Kumar Dies at 87 : मुंबई येथे अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन !

प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार (वय ८७ वर्षे) यांचे ४ एप्रिल या दिवशी सकाळी येथील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जात होते.

Ban Chhawa Movie Says Shahabuddin : शाहबुद्दीन (म्हणे) ‘छावा’ चित्रपटामुळे देशात दंगली होत असल्याने त्याच्यावर बंदी घाला !’

दंगली हिंदूंमुळे नाही, तर मुसलमानांमुळे होत आहेत. त्यांना चित्रपटात दाखवलेले सत्य स्वीकारता येत नसल्याने ते दंगली घडवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मौलाना मागणी का करत नाहीत ?

Vineet Kumar On Shooting Chhaava Climax : ‘छळाच्या दृश्यांमध्ये खर्‍या वेदना दाखवल्या असत्या, तर लोक ते सहन करू शकले नसते !’

‘छावा’ चित्रपटात कवी कलश यांची भूमिका साकारणारे अभिनेते विनीत कुमार सिंह यांचे वक्तव्य

हिंदूंनो, जातीजातींत द्वेष पसरवणार्‍यांपासून सावध होऊन एकसंध राष्ट्राची निर्मिती करा !

हिंदूंनो सावधान ! वेळीच जागे व्हा ! ‘एक आहात, तर सुरक्षित आहात’ आणि ‘विखुरलात, तर नष्ट व्हाल’ (बटेंगे तो कटेंगे) या घोषवाक्यांची पावलोपावली आवश्यकता आहे, हे रोहित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. त्यामुळे अशांची दुकाने कायमस्वरूपी बंद होतील, असा धडा त्यांना मतपेटीद्वारे शिकवा !’

संपादकीय : औरंग्याच्या पिलावळीची वळवळ रोखा !

मुसलमान आक्रमणकर्त्यांचा उदोउदो करणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी कायदा करा !

कथित धर्मनिरपेक्ष चित्रपटसृष्टी !

मे २०१३ मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आलेला एस्. दुलगज दिग्दर्शित ‘संभाजी १६८९’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित होता; मात्र परिनिरीक्षण मंडळाने काही दृश्ये आणि भित्तीपत्रकांवर आक्षेप घेतला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी पसरवण्यात आलेले अपसमज आणि त्यांचे खंडण !

शंभूराजे स्वराज्याला सोडून गेले होते, हेच सकृत् दर्शनी सर्वत्र प्रसारित करायचे होते, तरच त्यांचे काम ते उत्तम प्रकारे करू शकले असते आणि मोगलांचा विश्वास संपादन करू शकले असते.

“CHHAVA” Delhi Reaction : देहलीमध्ये युवकांनी अकबर आणि हुमायू नावाच्या रस्त्यांच्या फलकांना फासले काळे !

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर राजधानी देहलीमध्ये मोगल आक्रमकांच्या नावाचे रस्ते असणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतांना असे असू नये, अशीच हिंदूंना वाटते ! सरकारने तात्काळ ही नावे पालटली पाहिजेत !