Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !
‘राधा-कृष्ण’ यांच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करतांना प्रथम त्यांच्या प्रेमातील आध्यात्मिक स्तर समजून घ्यावा !
‘राधा-कृष्ण’ यांच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करतांना प्रथम त्यांच्या प्रेमातील आध्यात्मिक स्तर समजून घ्यावा !
भारतीय संगीताच्या सुवर्णयुगात, म्हणजे १९६०-७० च्या दशकात मराठी गानविश्वात आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवणार्या ‘लता’ आणि ‘आशा’ यांच्या तोडीस तोड ठरावा, असा आणखी एक दैवी आवाज ३१ मे या दिवशी या पृथ्वीतलावरून लोपला.
भारतातील सिनेमाचा मनोरंजनापलीकडे जाऊन लाखो लोकांच्या सांस्कृतिक ओळखीवर एक अद्वितीय आणि दूरगामी प्रभाव आहे. ज्याला अनेकदा ‘बॉलीवूड’ म्हटले जाते, तो एका व्यापक चित्रपटसृष्टीचा केवळ एक भाग आहे, ज्यामध्ये विविध प्रादेशिक उद्योगांचा समावेश आहे.
कनिष्ठ न्यायालयातील भ्रष्टाचारावर भाष्य करणार्या ‘करुप्पू’ या तमिळ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने या वेळी फेटाळून लावली. न्यायमूर्ती जी.आर्. स्वामीनाथन् आणि न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायणन् यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.
वर्ष २०१५ मध्ये आलेला ‘देऊळबंद’ हा मराठी चित्रपट प्रत्येकाला भावला होता. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सुंदर जोडणी केली होती. या चित्रपटात राघव शास्त्री या वैज्ञानिकाचा संघर्ष सादर करतांना देशभक्तीचा सुंदर मुलामा होता.
भारतीय राजकारणाचे सिनेमाशी नेहमीच एक विलक्षण नाते राहिले आहे. पडद्यावरील पौराणिक देवतांपासून खर्या आयुष्यातील तारणहार नेत्यांपर्यंत पडद्यावरून वास्तवात आलेल्या या स्थित्यंतराने अनेकदा नाट्यमय परिणाम घडवले आहेत; पण क्वचितच टिकाऊ राजकीय यश मिळवले आहे.
भारतात चित्रपट हे समाजाला दिशा देणारे आणि समाजात परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे. चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि विज्ञापने यांचा आपल्या अंतर्मनावर पुष्कळ परिणाम होतो.
‘बंगालमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चित्रपटगृहांमधून दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु आम्ही पराभव मानला नाही. निवडणुकीच्या काळात आम्ही ‘द बंगाल फाइल्स’ अधिकाधिक लोकांपर्यंत (लपून) पोचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या पद्धतीने लढा चालू ठेवला.
केवळ ‘राजा शिवाजी’ या नावामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात असून यामुळे महाराजांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य न्यून होत आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूमध्ये चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यास नुकताच नकार दिला.