अनेक शास्त्रे सांगणारी भारतीय संस्कृती !
संस्कृतीने जगातील मानवाच्या हिताचा जीवनमार्ग दर्शवला आहे आणि म्हणूनच ती महान आहे.
संस्कृतीने जगातील मानवाच्या हिताचा जीवनमार्ग दर्शवला आहे आणि म्हणूनच ती महान आहे.
प्रत्येक माणूस जन्मभर कमावणारा नसतो. कित्येक माणसे कधीच कमावती नसतात; पण म्हणून काही ती कुटुंबाबाहेर फेकली जात नसत. त्यांनासुद्धा घरात सन्मान्य वागणूक मिळायची.
‘विश्व हे ठिकाण अनादी आहे. येथे नियंत्रण करणारा राजा ईश्वर हाच आहे. त्याच्या राज्यांत न्यायालयात न्याय-अन्यायाचा निवाडा वेदाज्ञेनुसार होतो. वेदाच्या दृष्टीने जो अन्याय करतो, तो नरकात जातो आणि जो न्यायाने वागतो, तो स्वर्गात जातो. अशी ही विश्वव्यवस्था आहे.
स्वराज्यासाठी आत्मबलीदान करणार्या क्रांतीकारकांना स्वतःचा देश हवा होता कि धर्मशाळा हवी होती ?’
ज्या वेळी मानव संपूर्ण रानटी स्थितीत होते, तेव्हा अत्यंत उच्चतम तत्त्वज्ञान आणि शास्त्रे यांचे वेदघोष या भूमीत होत होते. जेव्हा जगातील लोकांना वस्त्रप्रावरणांचे ज्ञान नव्हते, तेव्हा येथे अत्यंत तलम रेशमी वस्त्रे निर्माण होत होती.
हिंदु धर्माचा इतिहास लाखो वर्षांपूर्वीचा आहे. ‘आर्य हे उत्तर ध्रुवावरून आले’, असे सांगणार्यांना खरेतर ही चपराकच आहे. आपण म्हणतो की, युगे २८ विटेवरी उभा !
‘हिंदु राष्ट्र्रवाद आणि राष्ट्रीयत्व यांविषयीची तीव्र जाणीव गेल्या ५० वर्षांत वाढली नाही. याचे कारण ती वाढवावी, अशी इच्छाशक्तीच या देशाच्या राजसत्तेत नव्हती. तिचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन ज्या प्रमाणात घडेल, त्याच प्रमाणात हे राष्ट्र्र बलशाली अन् स्वत्वपरिपूर्ण होईल. आमची भाषा सर्वश्रेष्ठ, संस्कृती, धर्म, इतिहास, आमच्या परंपरा सर्वश्रेष्ठ, अशी राष्ट्र्रीय अहंमन्यता आणि अनुकरणाचा प्रभाव यांमुळेच राष्ट्र्र … Read more
खर्या अर्थाने पाहिले, तर हिंदु धर्म हा परधर्मियांचा द्वेष करणारा नाही.
प.पू. जोशीबाबा बाहेरचे काही खात नाहीत; म्हणून कुंदाताईंनी पहाटे ४ वाजता उठून स्वतः त्यांचा स्वयंपाक, तसेच नैवेद्य बनवला होता. ही त्यांची सेवावृत्ती पाहून माझी भावजागृती झाली.