प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सनातन संस्था विश्वशांतीचे कार्य करत आहे. सनातनचे साधक भाग्यवान आहेत की, त्यांना प.पू. डॉ. आठवले यांच्यासारखे सद्गुरु लाभले आहेत. या आश्रमात साधक सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वत:चे मूल्यांकन करत आहेत. – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?

काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?

जैन कवी नरहरीने अकबराच्या राजवाड्यावर गोवधबंदीसाठी गायींचा मोर्चा नेला होता.

कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !

कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !

जेथे दही घुसळल्याचा आवाज येत नाही, जेथे छोटी छोटी बालके नाहीत, जेथे वडील मंडळींच्या वडीलपणाचा आदर नाही, ती कसली आली आहेत घरे ? ती तर अरण्ये होत !’

छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !

छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !

‘छत्रपती संभाजीराजांचे ईश्वरनिष्ठ मन त्यांच्या काव्यातून प्रकट होते. शंभूराजांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत आणि ‘नायिकाभेद’, ‘नखशिख’ अन् ‘सातसतक’ हे हिंदी काव्यग्रंथ लिहिले. यातील रचनांवरून शंभूराजांची मनःस्थिती समजू शकते.

अनेक शास्त्रे सांगणारी भारतीय संस्कृती !

अनेक शास्त्रे सांगणारी भारतीय संस्कृती !

संस्कृतीने जगातील मानवाच्या हिताचा जीवनमार्ग दर्शवला आहे आणि म्हणूनच ती महान आहे.

सर्वांना सामावून घेणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !

सर्वांना सामावून घेणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !

प्रत्येक माणूस जन्मभर कमावणारा नसतो. कित्येक माणसे कधीच कमावती नसतात; पण म्हणून काही ती कुटुंबाबाहेर फेकली जात नसत. त्यांनासुद्धा घरात सन्मान्य वागणूक मिळायची.

अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !

अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !

‘विश्व हे ठिकाण अनादी आहे. येथे नियंत्रण करणारा राजा ईश्वर हाच आहे. त्याच्या राज्यांत न्यायालयात न्याय-अन्यायाचा निवाडा वेदाज्ञेनुसार होतो. वेदाच्या दृष्टीने जो अन्याय करतो, तो नरकात जातो आणि जो न्यायाने वागतो, तो स्वर्गात जातो. अशी ही विश्वव्यवस्था आहे.

सर्वधर्मसमभावामुळे देशाची धर्मशाळा झाली !

सर्वधर्मसमभावामुळे देशाची धर्मशाळा झाली !

स्वराज्यासाठी आत्मबलीदान करणार्‍या क्रांतीकारकांना स्वतःचा देश हवा होता कि धर्मशाळा हवी होती ?’