भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी (वय ८९ वर्षे) यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे !

‘प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षयः ।’, म्हणजे प्रारब्धकर्मांचे परिणाम हे भोगूनच संपवावे लागतात. ते कर्म भोगण्यानेच क्षय वा नाश होतो. – भारताचार्य पू. सु.ग. शेवडे  

भारतीय इतिहासातील गोंधळ !

१२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्वातंत्र्याचा सत्य इतिहास प्रकाशित न होणे आणि त्यामागील कारणांचा मागोवा’ हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत.

भारतीय इतिहासातील गोंधळ !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे होऊनही त्याचा इतिहास अधिकृतपणे आणि सत्य स्वरूपात लिहिला न जाणे, हे भारतियांना लज्जास्पद !

हिंदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

गायी, वासरे आणि बैल यांना केव्हाही मारण्यात येणार नाही, अशी राष्ट्रीय व्यवस्था ‘हिंदु राष्ट्रा’त असेल !

हिंदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

परदेशात गाय हा केवळ उपयुक्त पशू असल्यामुळे आणि तिच्याकडे भारताप्रमाणे आदराने बघत नसल्याने तिच्या हाडांची पावडर नामवंत टूथपेस्टमध्ये उपयोगात आणतात. गोमाता म्हणून गोग्रास घालणारे आम्ही प्रतिदिन सकाळी हा टूथपेस्टचा ‘गोग्रास’ आमच्या मुखात खुशाल घालतो.

हिदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोवंशांची सद्यःस्थिती, अथर्ववेद आणि ऋग्वेद यांतील गोमाहात्म्य, शास्त्रकर्त्यांनी गोसेवेचे सांगितलेले महत्त्व, गायीचे महत्त्व अधोरेखित करणारे काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ अन् पंचगव्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

हिदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

गायीचे दूध, दही, तूप, मूत्र आणि गोमय या ५ वस्तूंचे वेगवेगळ्या प्रमाणांतील मिश्रण वेगवेगळ्या रोगांवर अत्यंत उपयुक्त आहे.

गोपालन आणि भारतीय राज्यघटना !

गायीच्या शेणापासून उत्तम खत निर्माण करता येते. शेणात पालापाचोळा, कडबा, कचरा आणि माती मिसळून शेणाच्या २५ पट खत सिद्ध होते,

गोपालन आणि भारतीय राज्यघटना !

‘भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात देशाच्या धोरणांविषयी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यातील ४८ वे कलम ‘गोवंश हत्याबंदी’ याविषयीचे आहे. यात स्पष्ट म्हटले आहे,

जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण !

पू. शेवडेगुरुजींच्या वाणीतील ब्राह्मतेजामुळे उपस्थितांना चैतन्यासह धर्माचे ज्ञान मिळत होते आणि क्षात्रतेजामुळे कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आलेल्या वाईट शक्ती दूर पळून गेल्या.