Swatantrya Veer Savarkar Movie : रामराज्य उपवास करून नाही, तर रावण, त्याचे भाऊ आणि त्याचे सैन्य यांचा वध करून मिळाले होते !
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या दुसर्या विज्ञापनात (ट्रेलरमध्ये) सावरकरांचा संवाद !
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या दुसर्या विज्ञापनात (ट्रेलरमध्ये) सावरकरांचा संवाद !
काँग्रेसचा इतिहास उगाळण्यासाठी मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट काढलेला नाही. सावरकरांची परिस्थिती आणि त्यांची विचारसरणी कोणत्या परिस्थितीत विकसित होत गेली, हे स्पष्टपणे दाखवण्यासाठी मी हा चित्रपट बनवला आहे.
शासनकर्त्यांनी मुसलमानांना मोठे करण्याचा घाट घातला नि कालांतराने हे षड्यंत्र देशावरच उलटले !
३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श कल्याणकारी राज्य निर्माण करून अन्याय आणि अत्याचार यांपासून समाजमुक्त करण्याचा प्रयत्न केला.
मुळात आता अशी मागणी करू लागू नये. देशात ज्या ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्याचा इतिहास आणि पुरावे आहेत, ते पुरातत्व विभागाने सरकारला सादर करावेत आणि सरकारने अशी सर्व ठिकाणी हिंदूंच्या कह्यात द्यावी !
हिंदूंची अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे मागणी
महाराष्ट्र मंदिर महासंघाची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी !
स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारताचा गेल्या ७६ वर्षांचा वस्तुनिष्ठ इतिहास ‘हिंदु’ जगासमोर अभावानेच कुणी मांडला असेल. हा इतिहास हिंदु समाजाला लक्षात आला असता, तर त्यांच्यावर होत असलेला अन्याय नि अत्याचार यांविरोधात तो संघटितपणे उभा राहिला असता…..
हिंदूंची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधण्यात आला, हा इतिहास आहे. प्रत्येक स्थळाविषयी अशी मागणी हिंदूंना करावी लागू नये, यासाठी आता केंद्र सरकारनेच पावले उचलणे आवश्यक !
ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.