संपादकीय : आक्रमकांची प्रतिके नष्टच करा !
वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !
वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !
हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.
‘छावा’मुळे इतिहास जाणून नवा इतिहास घडवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, हीच छत्रपती संभाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल !
पोलिसांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.
सर्व हिंदूंनी नवरात्र आणि गणेशोत्सव यांप्रमाणेच ‘धर्मवीर बलीदानमास’ हिंदु धर्माचा अविभाज्य आचार म्हणून पाळला पाहिजे. हा मास कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर पाळणे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे, राष्ट्रकर्तव्य आहे आणि तीच खरी स्वातंत्र्याची प्रखर उपासना आहे !’
हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने सरकार मुसलमानांच्या मतांसाठी पुतळा दुसर्या ठिकाणी उभारण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या !
संगमेश्वरची ओळख ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कट करून, फितुरी करून पडकले गेले ते गाव’, अशी झाली आहे.
भारतीय स्वातंत्रलढ्याचा इतिहास लिहितांना साधारणपणे सत्याग्रह आणि अहिंसक मार्गाने केले जाणारे आंदोलन याला अधिक महत्त्व दिले जाते. ‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना आहे. याविषयी संक्षिप्त विवरण येथे दिले आहे.
ज्या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले, त्याच्याविषयी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना ‘अकबर श्रेष्ठ होता’, असे शिकवण्यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ होते ?’, हे शिकवले पाहिजे.
हा चित्रपट म्हणजे ‘गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिमसारख्या अधोविश्वातील धर्मांध गुंडांच्या हातातील कठपुतळी बनलेल्या आणि धर्मांधांची तळी उचलण्यासाठी आतंकवाद्यांना हिंदु नावे देऊन त्यांना अपकीर्त करणार्या ‘बॉलिवूड’करांना ‘भगवे प्रत्युत्तर’च आहे !