संपादकीय : आक्रमकांची प्रतिके नष्टच करा !

वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !

Demolish Aurangzeb’s Tomb : औरंगजेबाची कबर बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त करा ! – आमदार टी. राजा सिंह

हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.

संपादकीय : छावा : नवा इतिहास घडवण्‍याची प्रेरणा !

‘छावा’मुळे इतिहास जाणून नवा इतिहास घडवण्‍यासाठी हिंदूंनी संघटित होणे, हीच छत्रपती संभाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल !

 चिंचबांध येथील सूर्यमंदिरात उरूस साजरा  करण्यास अनुमती दिली, तर हिंदू महाआरती करतील !

पोलिसांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.

‘श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान’चा गेली ३५ वर्षे चालू असणारा ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास’ आणि ‘मूकपदयात्रा’ उपक्रम !

सर्व हिंदूंनी नवरात्र आणि गणेशोत्‍सव यांप्रमाणेच ‘धर्मवीर बलीदानमास’ हिंदु धर्माचा अविभाज्‍य आचार म्‍हणून पाळला पाहिजे. हा मास कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर पाळणे प्रत्‍येक हिंदूचे धर्मकर्तव्‍य आहे, राष्‍ट्रकर्तव्‍य आहे आणि तीच खरी स्वातंत्र्याची प्रखर उपासना आहे !’

Oppose To Maharana Pratap Statue : मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास मुसलमान संघटनेचा विरोध

हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने सरकार मुसलमानांच्या मतांसाठी पुतळा दुसर्‍या ठिकाणी उभारण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या !

कसबा, संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची नित्यपूजा करण्याचे व्रत

संगमेश्वरची ओळख ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कट करून, फितुरी करून पडकले गेले ते गाव’, अशी झाली आहे.

भारतीय स्‍वातंत्र्यलढ्याचा इतिहास – वर्ष १९४६ मधील नौदलाचे बंड !

भारतीय स्‍वातंत्रलढ्याचा इतिहास लिहितांना साधारणपणे सत्‍याग्रह आणि अहिंसक मार्गाने केले जाणारे आंदोलन याला अधिक महत्त्व दिले जाते. ‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ ही भारतीय स्‍वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना आहे. याविषयी संक्षिप्‍त विवरण येथे दिले आहे.

विद्यार्थ्‍यांना हिंदु राजांचे श्रेष्‍ठत्‍व शिकवा !- महंत अरुण दासजी महाराज, जगन्‍नाथ धाम शिबिर

ज्‍या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्‍त्रियांवर अत्‍याचार केले, त्‍याच्‍याविषयी आपल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांना ‘अकबर श्रेष्‍ठ होता’, असे शिकवण्‍यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ होते ?’, हे शिकवले पाहिजे.

हिरव्या ‘बॉलीवूड’करांना भगवे प्रत्युत्तर : ‘छावा’ !

हा चित्रपट म्हणजे ‘गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिमसारख्या अधोविश्‍वातील धर्मांध गुंडांच्या हातातील कठपुतळी बनलेल्या आणि धर्मांधांची तळी उचलण्यासाठी आतंकवाद्यांना हिंदु नावे देऊन त्यांना अपकीर्त करणार्‍या ‘बॉलिवूड’करांना ‘भगवे प्रत्युत्तर’च आहे !