हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन ही केवळ भावनिक श्रद्धा नसून ही घटना वारकरी परंपरा आणि संत साहित्य यांचा पवित्र गाभा आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन ही केवळ भावनिक श्रद्धा नसून ही घटना वारकरी परंपरा आणि संत साहित्य यांचा पवित्र गाभा आहे.
स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्यांना हिंदु संतांचे अलौकिकत्व पचत नसल्यानेच ते वारंवार अशी विधाने करत आहेत. वारकरी संप्रदायाने अशांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! आध्यात्माचा काडीचा अभ्यास नसणार्यांना वैकुंठगमनासारख्या अत्युच्च पातळीची स्थिती काय कळणार ?
पुणे येथील उद्योजक केतन अग्रवाल (वय २६ वर्षे) याच्या हत्येप्रकरणी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे निर्देश २५ जून या दिवशी विधानसभेचे तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी सरकारला दिले आहेत.
सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.
जनतेच्या आरोग्याचा विचार न करता केवळ महसुलासाठी अशी मागणी करणे सर्वथा अयोग्य ! अशा प्रकारच्या मागण्या म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असाच प्रकार आहे.
केवळ एका उद्यानाचे शुद्धीकरण करून हा प्रश्न सुटणारा नाही. काल सारसबाग, आज गंगा उद्यान, तर उद्या अन्य कोणतीही सार्वजनिक जागा यांच्या निशाण्यावर असू शकते. हिंदूंनो धर्मांधांच्या या छुप्या आक्रमणाविरोधात संघटित व्हा !
राजकीय अपयश आणि न्यून होणारा स्वतःचा जनाधार लपवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् हिंदु नेते यांना असे हिंदुद्रोही सातत्याने लक्ष्य करतात. विकास लवांडे यांची वक्तव्ये म्हणजे प्रसिद्धीसाठी आणि हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी रचलेले षड्यंत्रच आहे, हे सूज्ञ जनता ओळखून आहे.
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण आणि त्यानंतर ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभा तहकूब करावी, असा प्रस्ताव विरोधकांनी केला. या प्रस्तावाला गणेश बीडकर यांनी विरोध करून मतदानाने हा प्रस्ताव फेटाळून लावला.
‘विचारांची लढाई विचारांनी लढावी !, नैतिकता सांभाळली पाहिजे, हे कायद्याचे राज्य आहे, इथे लोकशाहीला आणि राज्यघटनेला मान्यता आहे, यानुसार सर्वांनी चालायला हवे…’ वगैरे वगैरे असे अनेक साक्षात्कार अचानक अनेकांना होऊ लागले आहेत.
‘वारकरी संप्रदायातील २० घुसखोर’, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीरपणे केली होती. लवांडे यांच्यासारखी मंडळी स्वतःला विद्वान समजून समाजात विष कालवण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत.