Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.

Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’

Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’

जनतेच्या आरोग्याचा विचार न करता केवळ महसुलासाठी अशी मागणी करणे सर्वथा अयोग्य ! अशा प्रकारच्या मागण्या म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असाच प्रकार आहे.

अहिल्यानगर येथील गंगा उद्यानामध्ये मुसलमान महिलांचे सामूहिक नमाजपठण !

अहिल्यानगर येथील गंगा उद्यानामध्ये मुसलमान महिलांचे सामूहिक नमाजपठण !

केवळ एका उद्यानाचे शुद्धीकरण करून हा प्रश्न सुटणारा नाही. काल सारसबाग, आज गंगा उद्यान, तर उद्या अन्य कोणतीही सार्वजनिक जागा यांच्या निशाण्यावर असू शकते. हिंदूंनो धर्मांधांच्या या छुप्या आक्रमणाविरोधात संघटित व्हा !

(म्हणे) ‘सरकार माझ्या हत्येची वाट पहात आहे !’ – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे

(म्हणे) ‘सरकार माझ्या हत्येची वाट पहात आहे !’ – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे

राजकीय अपयश आणि न्यून होणारा स्वतःचा जनाधार लपवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् हिंदु नेते यांना असे हिंदुद्रोही सातत्याने लक्ष्य करतात. विकास लवांडे यांची वक्तव्ये म्हणजे प्रसिद्धीसाठी आणि हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी रचलेले षड्यंत्रच आहे, हे सूज्ञ जनता ओळखून आहे.

पुणे येथील ‘मॉडर्न विद्यालया’च्या प्राचार्य अन् संस्थाचालक यांवर कारवाई करा !

पुणे येथील ‘मॉडर्न विद्यालया’च्या प्राचार्य अन् संस्थाचालक यांवर कारवाई करा !

‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण आणि त्यानंतर ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभा तहकूब करावी, असा प्रस्ताव विरोधकांनी केला. या प्रस्तावाला गणेश बीडकर यांनी विरोध करून मतदानाने हा प्रस्ताव फेटाळून लावला.

‘तेव्हां गेला होता कोठें राधासुता ! तुझा धर्म ?’

‘तेव्हां गेला होता कोठें राधासुता ! तुझा धर्म ?’

‘विचारांची लढाई विचारांनी लढावी !, नैतिकता सांभाळली पाहिजे, हे कायद्याचे राज्य आहे, इथे लोकशाहीला आणि राज्यघटनेला मान्यता आहे, यानुसार सर्वांनी चालायला हवे…’ वगैरे वगैरे असे अनेक साक्षात्कार अचानक अनेकांना होऊ लागले आहेत.

समाजाला दिशा देण्यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलणे चुकीचे नाही ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

समाजाला दिशा देण्यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलणे चुकीचे नाही ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

‘वारकरी संप्रदायातील २० घुसखोर’, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीरपणे केली होती. लवांडे यांच्यासारखी मंडळी स्वतःला विद्वान समजून समाजात विष कालवण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रस्ता बंद आंदोलन

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रस्ता बंद आंदोलन

ट्रॅव्हल्स जिहाद’च्या (प्रवासी जिहाद) विरोधात आणि हिंदु महिलांच्या सुरक्षेसाठी ११ मे या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कायनेटिक चौक येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.

वारकरी संप्रदायातील संत-महापुरुष यांच्याविषयी गरळओक करणारे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक !

वारकरी संप्रदायातील संत-महापुरुष यांच्याविषयी गरळओक करणारे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक !

विकास लवांडे हे सकाळी प्रवचनाला जात असतांना संग्राम भंडारे आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना अडवले. या वेळी लवांडे यांनी हिंदु संतांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करत त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. या घटनेनंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘युगकार्य’ आहे’, हे ज्यांना समजले ते, म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय !