Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.
सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.
जनतेच्या आरोग्याचा विचार न करता केवळ महसुलासाठी अशी मागणी करणे सर्वथा अयोग्य ! अशा प्रकारच्या मागण्या म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असाच प्रकार आहे.
केवळ एका उद्यानाचे शुद्धीकरण करून हा प्रश्न सुटणारा नाही. काल सारसबाग, आज गंगा उद्यान, तर उद्या अन्य कोणतीही सार्वजनिक जागा यांच्या निशाण्यावर असू शकते. हिंदूंनो धर्मांधांच्या या छुप्या आक्रमणाविरोधात संघटित व्हा !
राजकीय अपयश आणि न्यून होणारा स्वतःचा जनाधार लपवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् हिंदु नेते यांना असे हिंदुद्रोही सातत्याने लक्ष्य करतात. विकास लवांडे यांची वक्तव्ये म्हणजे प्रसिद्धीसाठी आणि हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी रचलेले षड्यंत्रच आहे, हे सूज्ञ जनता ओळखून आहे.
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण आणि त्यानंतर ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभा तहकूब करावी, असा प्रस्ताव विरोधकांनी केला. या प्रस्तावाला गणेश बीडकर यांनी विरोध करून मतदानाने हा प्रस्ताव फेटाळून लावला.
‘विचारांची लढाई विचारांनी लढावी !, नैतिकता सांभाळली पाहिजे, हे कायद्याचे राज्य आहे, इथे लोकशाहीला आणि राज्यघटनेला मान्यता आहे, यानुसार सर्वांनी चालायला हवे…’ वगैरे वगैरे असे अनेक साक्षात्कार अचानक अनेकांना होऊ लागले आहेत.
‘वारकरी संप्रदायातील २० घुसखोर’, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीरपणे केली होती. लवांडे यांच्यासारखी मंडळी स्वतःला विद्वान समजून समाजात विष कालवण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत.
ट्रॅव्हल्स जिहाद’च्या (प्रवासी जिहाद) विरोधात आणि हिंदु महिलांच्या सुरक्षेसाठी ११ मे या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कायनेटिक चौक येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.
विकास लवांडे हे सकाळी प्रवचनाला जात असतांना संग्राम भंडारे आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना अडवले. या वेळी लवांडे यांनी हिंदु संतांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करत त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. या घटनेनंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘युगकार्य’ आहे’, हे ज्यांना समजले ते, म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय !