Uttarakhand Cities Renamed : औरंगजेबपूरचे शिवाजीनगर आणि मियांवालाचे रामजीवाला असे नामांतर !

उत्तरखंडमधील भाजप सरकारला हे शक्य आहे, तर अन्य राज्यांना ते का शक्य होत नाही ?

संपादकीय : वाघ्या आणि औरंग्या !

हिंदुद्वेष्ट्यांच्या षड्यंत्राला बळी न पडता हिंदूंनी गौरवशाली वाटेवर मार्गक्रमण करत रहावे !

छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाववाले नव्हते, तर त्यांना हिंदूंची स्वतंत्र सत्ता आणायची होती ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची स्पष्टोक्ती ! सांगली – छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाववाले नव्हते. त्यांनी हिंदवी धर्माच्या रक्षणासाठी लढा दिला, हा इतिहास आहे. आजचा इतिहास राजकारणासाठी मोडतोड करून सांगितला जात आहे. काही भाडोत्री संशोधकांकडून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा गलबला निर्माण केला जात आहे. हिंदूंची स्वतंत्र सत्ता आणायची हा ध्यास छत्रपती … Read more

रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा ! – छत्रपती युवराज संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची (कुत्र्याची) समाधी ३१ मेपूर्वी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

गेली १९ वर्षे अविरतपणे धर्मकार्य करणारे आणि ‘धर्मवीर १४’चा ध्वज तेवत ठेवणारे कोल्हापूर येथील ‘शंभु प्रतिष्ठान’ !

‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासा’च्या निमित्ताने !

RSS Dattatreya Hosabale On Aurangzeb : ‘गंगा-जमुनी तहजीब’विषयी बोलणार्‍यांनी औरंगजेबाला नायक बनवले !

गंगा-जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्‍या हिंदु अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती. तिचे पालन करण्यासाठी केवळ हिंदूंवरच दबाव आणला जातो !

पहिल्या बाजीरावांनी छत्रसालाकडून मिळवलेले राज्य आणि मराठ्यांनी पानिपतच्या युद्धानंतर काढलेला वचपा !

समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.

…द्विराष्ट्र सिद्धांताच्या वस्तूस्थितीमध्ये आज तरी काही भेद झाल्याचे दिसते का ?

‘जोपर्यंत कासीम, गझनी, घोरी, तैमूर, खिलजी, बाबर या इस्लामी आक्रमणकर्त्यांना आणि जहांगीर, अकबर, शहाजहां, औरंगजेब या अत्याचारी मोगल शासकांना मुसलमान स्वतःचा आदर्श मानतील, तोपर्यंत हिंदू-मुसलमान ऐक्य कदापि शक्य नाही.’

संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ भाळवणी आणि कारखेव येथे स्मारक उभारणार !

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात संताजी घोरपडे यांनी आपले कौशल्य दाखवत औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. त्याच्या साडेतीन लाखांच्या छावणीत ४०० ते ५०० मावळ्यांसह शिरून त्यांनी मुख्य तंबूचा कळस हिसकावून मोगल सैन्याला मराठा सैन्याची शक्ती दाखवून दिली.

पानीपत (हरियाणा) येथे मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार ! – जयकुमार रावल, राजशिष्टाचारमंत्री

पानीपतच्या युद्धात मराठा युद्धवीरांनी दाखवलेल्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार आहे. तेथील ‘कालाअंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारले जाईल, अशी माहिती राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.