‘बकरी ईद’ आणि ‘उरूस’ यांच्या निमित्ताने विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास न्यायालयाची अनुमती !
न्यायमूर्तींनी वर्ष २०२४ ला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवत ‘बकरी ईद’ आणि ‘उरूस’ यांच्या निमित्ताने प्राण्यांचा बळी देण्यास अनुमती दिली. मूळ याचिके वरील पुढील सुनावणी ८ जून या दिवशी होईल.