MP Udayanraje Bhosale On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे !

औरंगजेब आमच्या देशाचा, स्वराज्याचा, आमच्या राजांचा शत्रू होता. ज्यांचे कुणाचे औरंगजेबावर प्रेम असेल, ज्याला तिथे जाऊन डोके टेकवायचे असेल, त्याने ही कबर घेत औरंगजेब, त्याचे पूर्वज जिथून आले, तिथे चालते व्हावे !

अकबर बलात्कारी होता, तर औरंगजेबाने शेकडो मंदिरे पाडली !- Rajasthan Education Minister

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी विधानसभेत केली मोगलांची चिरफाड ! असा खरा इतिहास किती शिक्षणमंत्री या देशात सांगतात ? हा इतिहास शालेय पुस्तकांतून कधी शिकवला जाणार ?

संपादकीय : औरंग्याच्या पिलावळीची वळवळ रोखा !

मुसलमान आक्रमणकर्त्यांचा उदोउदो करणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी कायदा करा !

CM Yogi On SAMBHAL : संभलमध्ये जे हिंदूंचे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे !

अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

CM Yogi Adityanath UP : अबू आझमी याला उत्तरप्रदेशात पाठवा, आम्ही त्याच्यावर उपचार करतो !

असे केवळ योगी आदित्यनाथ हेच बोलू शकतात, इतरांमध्ये तसे बळ नाही; कारण योगी आदित्यनाथ संत आहेत. त्यांच्याकडे साधनेचे बळ आहे, ईश्‍वराचा, गुरूंचा आशीर्वाद आहे. प्रत्येक शासनकर्ता असा असेल, तर हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही !

‘औरंगजेब जुलमी नव्हता, तर अखंड भारत निर्माण करणारा होता !’ – काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद

काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?

FIR Against Abu Azmi : क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी अबू आझमींच्या विरोधात मुंबईत गुन्हा नोंद !

धर्मवीर संभाजी महाराजांवर ४० दिवस क्रौर्यतेने अत्याचार करून त्यांची हत्या करणार्‍या, हिंदु महिलांवर अत्याचार करणार्‍या, हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या आणि मंदिरे पाडणार्‍या औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणजे हिंदूंच्या भावनांचा अवमान आहे, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक !’ – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

‘छावा’ चित्रपट पहाणार्‍या हिंदूंनी केवळ त्याचे कौतुक न करता औरंगजेबाने त्याचे समर्थन करणार्‍या अबू आझमी यांना संघटितपणे वैध मार्गाने विरोध करत छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे धर्मकर्तव्य बजावा !

‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली !’ – आमदार रोहित पवार, शरद पवार गट

अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकातील लिखाण कधी रोहित पवार यांनी वाचले आहे का ? काफिरांना कशा प्रकारे मारा ? ही त्यांची शिकवण रोहित पवार यांना माहीत आहे का ? हिंदूंवर जिझिया कर लादणारा औरंगजेब हिंदूंची मनृस्मृती कधी ऐकून घेईल का ? शालेय विद्यार्थ्यालाही जे कळेल, ते न कळणारे म्हणे आमदार !

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी पसरवण्यात आलेले अपसमज आणि त्यांचे खंडण !

शंभूराजे स्वराज्याला सोडून गेले होते, हेच सकृत् दर्शनी सर्वत्र प्रसारित करायचे होते, तरच त्यांचे काम ते उत्तम प्रकारे करू शकले असते आणि मोगलांचा विश्वास संपादन करू शकले असते.