NCERT : गुजरात दंगल आणि बाबरी पाडणे, या घटना शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही ! – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याचे आरोप फेटाळले !
अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याचे आरोप फेटाळले !
देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने पाश्चात्त्य शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम लागू केला. या अभ्यासक्रमात नैतिक मूल्यांना स्थान नसल्यामुळेच सद्यःस्थितीत समाजाचे झालेले अध:पतन हे काँग्रेसचे पाप आहे. याला छेद देऊन भारतीय संस्कृतीवर आधारित अभ्यास लागू करण्याचा सरकारचा निर्णय स्तुत्य आहे !
हिंदु धर्माची अपकीर्ती करणारा धडा वगळण्यास एन्.सी.ई.आर्.टी.ला भाग पाडणारे विवेक पांडे यांचे अभिनंदन !
नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके बनवण्याची प्रक्रिया चालू असल्याने यावर आता बोलणे घाईचे ठरणार असल्याचे स्पष्टीकरण
मुसलमानांना मदरशांतून कुराण शिकवले जात असतांना त्यांना अन्य शाळांमधून कुराण शिकवण्याची काय आवश्यकता आहे ?
साम्यवादी सरकारला हिंदूंच्या मतांचे मोल नाही, हेच यातून सिद्ध होते. आता ‘मोगलांचा इतिहास परत शिकवता कामा नये’, यासाठी तेथील हिंदूंनी साम्यवाद्यांवर संघटितपणे दबाव आणला पाहिजे !
केंद्रशासनाने देशातील सर्वच हिंदु राष्ट्रपुरुषांचा प्रेरणादायी इतिहास राष्ट्रीय स्तरावर शिकवून विद्यार्थ्यांमध्ये शौर्यजागृती करावी !
महमूद यांच्यासारख्या धर्मांध राजकारण्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ नये’, यासाठी कितीही जोर लावला, तरी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, हे त्यांनी जाणावे !
‘एन्.सी.ई.आर्.टी.’चे प्रमुख पुढे म्हणाले की, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२०’ नुसार शालेय शिक्षणासाठी ‘नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क’ सिद्ध केले जात आहे. नवीन धोरणानुसार २०२४ मध्ये पाठ्यपुस्तके छापली जातील.