सुनीता विल्यम्स यांच्या निमित्ताने…!
सुनीता विल्यम्स यांच्या निमित्ताने प्रत्येकच मनुष्याने आपले आत्मनिरीक्षण करावे, मनोधैर्य तपासावे. आपण स्वतःच्या समस्यांची कुरकूर करत त्यात अडकून राहिलो आहोत का ?
सुनीता विल्यम्स यांच्या निमित्ताने प्रत्येकच मनुष्याने आपले आत्मनिरीक्षण करावे, मनोधैर्य तपासावे. आपण स्वतःच्या समस्यांची कुरकूर करत त्यात अडकून राहिलो आहोत का ?
नुकतेच अजमेर येथील एका हिंदी वृत्तपत्रात आलेली बातमी वाचनात आली. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आय.सी.एम्.आर्.)’च्या वतीने ‘जे.एल्.एन्. मेडिकल कॉलेज, अजमेर’ आणि ‘श्रीराम इन्स्टिट्यूट’ यांच्या…
‘एखाद्या शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यापूर्वी आधी त्याची चौकशी केली पाहिजे. दुर्भावना न बाळगता केलेल्या शिक्षेसाठी शिक्षकांचा गुन्हेगारी प्रकरणापासून बचाव केला पाहिजे’,…
शालेय विभागाच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष ३० एप्रिलपर्यंत असते, म्हणजे प्रत्यक्ष शाळा या दिवसापर्यंत चालू असतात. १ मे या दिवशी वार्षिक निकाल लागतात आणि त्यानंतर १५ जूनपर्यंत शाळांना सुटी देतात.
गुढीपाडव्याला हिंदूंचा नववर्षदिन आपण नुकताच साजरा केला. प्रभु श्रीरामचंद्र वनवासाहून परत आले, तो हाच शुभदिवस होता. अयोध्येसाठी प्रभूंचा स्वागतदिन होता.
प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही हिंदु परंपरा आहे. ती बंद पाडण्याचे धोरण संस्कृती विध्वंसक जोपासत आहेत. याला काय म्हणावे ?
सध्या महाराष्ट्रात महावितरणच्या वतीने सर्वत्र प्लास्टिक वेष्टन असलेल्या तारा बसवण्याचे काम चालू आहे. त्यासाठी सर्वत्रच्या उघड्या तारा काढण्याचे काम चालू आहे. भविष्यात प्लास्टिक आच्छादन असलेल्या वीजवाहिन्या आपल्याला सर्वत्र दिसतील.
म. ज्योतिराव फुले यांचे तत्कालीन अनुयायी सत्यशोधक समाजाचे भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे यांचे पणतू मल्हारराव डुंबरेगुरुजी यांचे ९१ व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
लाखो जीव घेणार्या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली ! का बरं ? मनाने तो दुर्बल होता का ? मग अशी वेळ त्याच्यावर का आली ? सर्वांच्याच मनात ही उत्सुकता असते. सुंदर विचार देणारे सानेगुरुजी आत्मघात करून घेतात.
नववर्ष म्हणजे एका पर्वातून दुसर्या पर्वामध्ये जाणे. आपल्या नववर्षाचा प्रारंभही विशिष्ट दिवशीच होतो. तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. त्या दिवशी निसर्गसुद्धा एका पर्वातून दुसर्या पर्वात जातो.