क्रिकेटचा उदो उदो नको !
सध्या फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा चालू असून अनेक देश त्यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे आशिया खंडातील ‘इराक-इराण’सारखे देशही या खेळात सहभागी होत असतांना भारत या खेळात नाही.
सध्या फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा चालू असून अनेक देश त्यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे आशिया खंडातील ‘इराक-इराण’सारखे देशही या खेळात सहभागी होत असतांना भारत या खेळात नाही.
नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध देवस्थानात दर्शनासाठी जाण्याचा योग आला. भाविक मंदिरात जातांना उपास्यदेवतेप्रती कृतज्ञता म्हणून श्रद्धेने दर्शनाला जातात; परंतु आजकाल मंदिर आणि मंदिर परिसराच्या आसपास बाजारीकरण झाल्यामुळे..
नागपूर येथील एका मदरशात (मुसलमानांचे धार्मिक स्थळ) १० अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार करणार्या अताय रसूल उर्फ तानिफ (वय २६ वर्षे) या शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एखाद्या भारतियाला जागतिक स्तरावर एखादा पुरस्कार देऊन सन्मानित केल्यावर भारतियांना त्याची ओळख होते. असेच एक प्राध्यापक अशोक सेन हे थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ‘स्ट्रिंग थिअरी’ या विषयात केलेले संशोधन विश्वाच्या मूलभूत रचनेला समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
पत्रकारिता, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची नोंद घेत दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर पाटील यांची प्रतिष्ठेच्या ‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे.
तिहेरी तलाक; गुन्हा नोंद, समुद्रकिनार्यावर तेलाचा तवंग याला उत्तरदायी कोण ?, पोलीसदलाच्या आधुनिकीकरणासाठी निधी संमत !, उद्वाहन यंत्रावरून हाणामारी !, रासायनिक रंग मिसळलेला चहा जप्त !
नुकतीच समोर आलेली एक बातमी मन सुन्न करणारी आहे. आईच्या अंत्यसंस्काराआधी तिच्या मुलींनी मालमत्तेची मागणी केली. ‘आधी मालमत्तेचे वाटे-हिस्से करा, मगच अंत्यविधी करा’, अशी अट घालत आईच्या निधनानंतर तिच्याच मुलींनी मालमत्तेसाठी वाद घातला.
महाबळेश्वरच्या कानाकोपर्यात ‘स्पा सेंटर’ची संख्या वेगाने वाढत आहे; मात्र यातील बहुतांश केंद्रांकडे आवश्यक अधिकृत अनुमतीपत्र नाहीत. ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली भलतेच ‘उद्योग’ राजरोसपणे चालू आहेत, अशी शंका स्थानिक नागरिकांना आहे.
अमेरिकेच्या एका ‘सिटी कौन्सिल’मध्ये (नगर परिषदेमध्ये) एका चर्चेच्या वेळी नेहा सुरतान या भारतीय तरुणीने हिंदु धर्म आणि भारतीय समुदाय यांचे सामर्थ्य अत्यंत प्रभावीपणे जगासमोर मांडले आहे.