धर्मांधांचा उन्मत्तपणा !
वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘बीसीसीआय’च्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या) कणखर धोरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान या देशांत कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही.
वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘बीसीसीआय’च्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या) कणखर धोरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान या देशांत कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही.
क्रिकेटपलीकडे जाऊन विचार केल्यास काळानुसार आज भारताने प्रत्येक क्षेत्रात जिंकणेच आवश्यक आहे. प्राचीन काळात भारत हा ‘विश्वगुरु’ होता.
स्वारगेट, पुणे येथील बसस्थानकातील वाहनतळात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर घडलेल्या अतीप्रसंगाने जनसामान्यांना हादरवून सोडले. या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सध्या पुष्कळ मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेला ‘छावा’ हिंदी चित्रपट पहाण्यात आला. त्यामध्ये अभिनेते अक्षय खन्ना यांनी केलेल्या भूमिकेतून औरंगजेब अत्यंत क्रूरकर्मा असल्याची झलक तरी देशवासियांना बघायला मिळाली.
गड-दुर्गांवरील पावित्र्य जपणे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी शौर्य निर्माण करणारे प्रसंग युवकांना सांगणे, हे गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा चालू झाले आहे…
भारतात संस्कृतला ‘देवभाषा’ मानले जाते; पण सध्याच्या परिस्थितीत तिला देवभाषेचा मान मिळतो का ? हा प्रश्नच आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना संस्कृत भाषा उत्तम प्रकार बोलता येते किंवा त्या भाषेचे अगदी थोडेच जाणकार आहेत.
राजमाता जिजाऊंनी बालशिवबांना रामायण, महाभारत यांतील पराक्रमाच्या कथा सांगितल्या. त्यातूनच छत्रपती शिवराय घडत गेले. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमान आक्रमकांवर विजय मिळवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
पुण्यासारख्या शहरात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. स्पर्धा परीक्षा असोत वा अन्य अभ्यासक्रम असो, विद्यार्थ्यांचा ओघ शहराच्या दिशेने वाढतच आहे.
एका आकडेवारीनुसार देशात वर्ष २००० पासून आजपर्यंत २ सहस्र ५०० हून अधिक सैनिक नक्षली कारवायांना बळी पडले आहेत. ही संख्या याच कालावधीत प्रत्यक्ष युद्धात बळी गेलेल्या जवानांच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे.
एखाद्या कलेचा रसिकतेने आस्वाद घेणे हे समजू शकतो. छायाचित्र काढणे हीसुद्धा एक कला आहे; परंतु अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे प्रसिद्ध करून तो एक नेहमीचा धंदा बनवणे आणि समाजाला त्यात गुंतवून ठेवणे, यातून काय मिळणार आहे ?