रत्नागिरीत कालिदास विद्यापीठ उपकेंद्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या वतीने रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

उपक्रम करत असतांना सामाजिक कार्याचे भान ठेवून, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने रक्तदान शिबिर हाही उपक्रम घेतला जातो.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या पार्श्वभूमीवर धारकर्‍यांकडून सामूहिक मुंडण !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत १ मास गोड पदार्थ न खाणे, १ वेळचे भोजन, तसेच आवडणारे पदार्थ व्यर्ज करतात.

शिवप्रेमींनी १० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ‘बलीदान मास’ पाळण्याचे श्री शिवप्रतिष्ठानचे आवाहन !’

या महिन्याभरात गोड-धोड न खाणे, कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, पायात चप्पल न घालणे, चहा-कॉफी न पिणे, पान-तंबाखू न खाणे, दूरदर्शन वा चित्रपट न पहाणे, दिवसभरात एक वेळचे जेवण करणे, कोणतीही नवीन खरेदी न करणे अशी बंधने स्वतःवर घालून घेत ते श्रद्धेने पाळले जाते.

छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण न केल्यास आंदोलन ! – साथीदार युथ फाऊंडेशन

१६ फेब्रुवारीपासून महापालिकेच्या दारात तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन ‘साथीदार युथ फाऊंडेशन’च्या वतीने उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले.

रत्नागिरीत ४ फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि ५ फेब्रुवारीला श्री विठ्ठलमूर्ती यांचे होणार अनावरण  

थिबा पॅलेस परिसरातील जिजामाता उद्यानात राज्यातील सर्वांत उंच  ५६ फुटी उंच पुतळा उभारण्यात आला आहे. यावर अनुमाने दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला विरोध करणार्‍या जिहादींना योग्य प्रत्युत्तर देऊ ! – नितेश राणे

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (‘सेन्सॉर बोर्डा’चे) प्रमाणपत्र मिळालेले नाही. या बोर्डामधील जिहादी विचारसरणी असणारा एक अधिकारी या प्रक्रियेत अडथळा आणत आहे.

Chhatrapati Sambhaji Censor Board : ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला अद्यापही मिळाले नाही सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र !

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने सरकारने या विषयाकडे लक्ष द्यावे, असेच हिंदूंना वाटते !

पालकमंत्री, आमदार, अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंद करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे महापालिकेत निवेदन

पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण असतांना त्याचे लोर्कापण करण्यात आले. या संदर्भात महापालिकेने उद्घाटनाच्या आदल्या दिवशी हे काम अद्याप अपूर्ण असून उद्घाटन अयोग्य असल्याचे पत्र प्रकाशित केले होते.