छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे आणि ऐतिहासिक होण्यासाठी प्रयत्नशील ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

सर्वांना समवेत घेऊन प्रकल्प पुढे न्यायचा आहे. स्थानिकांच्या भावना जराही दुखावणार नाहीत, याची काळजी घेऊन त्यांच्या सहमतीने स्मारक उभे करायचे आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर… ?

छत्रपती संभाजी महाराज यांना जर दीर्घायुष्य लाभले असते, तर एक काय असे अनेक औरंगजेब आले असते, तरीही त्यांनी संपूर्ण भारत हा ‘मोगलमुक्त’ केला असता, यात शंका नाही;

छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा आबालवृद्धांपर्यंत पोचवून त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागृत करण्यात यशस्वी झालेला चित्रपट : ‘छावा’ !

‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवणारा ‘छावा’ हा चित्रपट प्रसारित झाला आणि देशभर राष्ट्रभक्तीची लाट उसळली. आपल्या राष्ट्रपुरुषांच्या शौर्यगाथा आबालवृद्धांपर्यंत पोचवून त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागृत..

‘संभाजी ब्रिगेड’संघटना आणि पक्ष यांची नोंदणी रहित करावी ! – ‘शिवधर्म फाऊंडेशन’ची मोर्चाद्वारे मागणी

‘संभाजी ब्रिगेड’संघटना आणि पक्ष यांची नोंदणी रहित करावी, या मागणीसाठी ‘शिवधर्म फाऊंडेशन’च्या वतीने मोर्चा काढण्यात आला

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणार्‍या ब्रिगेडवर तात्काळ कारवाई करा !

संभाजी ब्रिगेडने त्याच्या नावात पालट करून ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करावे, अन्यथा त्यांचा पक्ष आणि संघटना यांची मान्यता रहित करावी. अशी मागणी ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

‘संभाजी ब्रिगेड’ने नावात पालट न केल्यास संघटना आणि पक्ष यांची नोंदणी रहित करावी ! – दीपक काटे, शिवधर्म फाऊंडेशन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख नेहमी आदरार्थीच असला पाहिजे. असे असतांना ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेच्या नावात हा उल्लेख एकरी आहे.

MNS On Aurangzeb Tomb Row : छत्रपती संभाजीनगर येथे लावण्यात आले ‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, अशा लिखाणाचे फलक !

. . . या मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनालाच ते लक्षात आले पाहिजे !

सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा संमत करावा ! – उदयनराजे भोसले

काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पद्धतीने छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज, तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा अपमान होईल, असे भाष्य, टीपणी किंवा कृती करतात. त्यामुळे अशी मागणी त्यांनी केली.

…तर निजामाने कोणती मनुस्मृती वाचली ?

‘छावा’ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचा सत्य गौरवशाली इतिहास आणि बलीदान तरुणांना ज्ञात होऊन जागृती झाली. त्यामुळे इतिहासाशी सतत छेडछाड आणि अप्रामाणिकपणा करणार्‍या टोळ्या हादरल्या आहेत.

तळोजा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बलीदान मास आणि मूकपदयात्रा पार पडली !

तळोजा येथील फेज २ च्या सिडको वसाहतीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात धर्मवीर बलीदान मासाचा शेवटचा दिवस पार पडला. रात्री ८ वाजता मूकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथील मार्गांतून प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघाली.