Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.

(म्हणे) ‘सरकार माझ्या हत्येची वाट पहात आहे !’ – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे

(म्हणे) ‘सरकार माझ्या हत्येची वाट पहात आहे !’ – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे

राजकीय अपयश आणि न्यून होणारा स्वतःचा जनाधार लपवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् हिंदु नेते यांना असे हिंदुद्रोही सातत्याने लक्ष्य करतात. विकास लवांडे यांची वक्तव्ये म्हणजे प्रसिद्धीसाठी आणि हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी रचलेले षड्यंत्रच आहे, हे सूज्ञ जनता ओळखून आहे.

वारकरी संप्रदायातील संत-महापुरुष यांच्याविषयी गरळओक करणारे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक !

वारकरी संप्रदायातील संत-महापुरुष यांच्याविषयी गरळओक करणारे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक !

विकास लवांडे हे सकाळी प्रवचनाला जात असतांना संग्राम भंडारे आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना अडवले. या वेळी लवांडे यांनी हिंदु संतांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करत त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. या घटनेनंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘युगकार्य’ आहे’, हे ज्यांना समजले ते, म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय !

वारकरी संप्रदायाची जाणीवपूर्वक अपकीर्ती करणार्‍या विकास लवांडे यांचा सिल्लोड येथे तीव्र निषेध !

वारकरी संप्रदायाची जाणीवपूर्वक अपकीर्ती करणार्‍या विकास लवांडे यांचा सिल्लोड येथे तीव्र निषेध !

संप्रदायाची जाणीवपूर्वक अपकीर्ती केल्याच्या निषेधार्थ समस्त वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळी यांच्या वतीने तहसीलदार अंकिता दहिभाते यांना २४ एप्रिल या दिवशी निवेदन देण्यात आले.

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

वारकरी संप्रदाय कुणाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बांधील नाही; पण खोट्या अपप्रचाराला कुणी फसू पडू नये; म्हणून पंढरीरायाच्या कृपाप्रसादाने अन् संतश्रेष्ठ ज्ञानोबा-जगद्गुरु संत तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने केलेला हा प्रयत्न…!

हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या शरदचंद्र पवारांचे ढोंगी पुरोगामित्व !

हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या शरदचंद्र पवारांचे ढोंगी पुरोगामित्व !

‘मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वारकर्‍यांमध्ये फूट पाडणारे एक मोठे वक्तव्य केले. अर्थात् वारकरी सूज्ञ असल्याने पवारांच्या या वक्तव्याला ते भुलले नाहीत; परंतु स्वतःचा कार्यभाग साधल्याविना विषय सोडतील, तर ते पवार कसले ?

(म्हणे) ‘बाहेरच्या उपर्‍यांनी छत्रपतींवर बोलावे, हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी

(म्हणे) ‘बाहेरच्या उपर्‍यांनी छत्रपतींवर बोलावे, हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी

मिटकरी यांनी केवळ पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचाच नव्हे, तर सत्य इतिहास नाकारून छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांचाही अवमान केला आहे. त्यासाठी त्यांच्याच विरोधात कुणाला तक्रार करावीशी वाटली, तर चूक ते काय ?

वारकरी संप्रदायातील ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि त्यांच्या पक्षाला कुणी दिला ?

वारकरी संप्रदायातील ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि त्यांच्या पक्षाला कुणी दिला ?

अमुक लोक ‘घुसखोर’ आहेत, हे ठरवण्याचा अधिकार विलास लवांडे आणि त्यांच्या पक्षाला कुणी दिला ? या संदर्भात पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायाच्या वतीने विविध ह.भ.प. महाराजांनी एकत्र येऊन भूमिका स्पष्ट केली आहे.

कां हे नष्ट करिती निंदा…?

कां हे नष्ट करिती निंदा…?

एखाद्या भूताच्या हातून त्याचे सावज सुटल्यानंतर ते ‘माझे खाद्य गेले, माझे खाद्य गेले !’, असा आक्रोश करते, तीच अवस्था समस्त पुरोगामी म्हणवणार्‍या; पण समाजात पूर्णतः नास्तिकता पसरवण्याचा उद्देश असणारी मंडळी प्रचंड अस्वस्थ आहेत.