पाकच्या सिंधमध्ये हिंदु शिक्षिकेचे अपहरण करून धर्मांतर

पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे एकता कुमारी या शिक्षिकेचे मियां मिट्ठू याने बलपूर्वक अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आल्याची घटना घडली आहे. मियां मिट्ठू याने आतापर्यंत शेकडो हिंदु तरुणींचे धर्मांतर केले आहे.

पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती देणारे मानाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांच्यावर प्राणघातक आक्रमण

धर्मांधांची जिहादी वृत्ती उघड करणार्‍यांना धर्मांध कधीतरी जिवंत ठेवतील का ? असे धर्मांध मानवतेचे शत्रू असून जगाने आता त्यांच्याविरोधात संघटित होऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि भारताने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !

वर्ष २०२० मध्ये बांगलादेशात १४९ हिंदूंच्या हत्या, तर २ सहस्र ६२३ हिंदूंचे धर्मांतर

भारतात अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी घटना घडतात.

जिहादी फतवा !

भारताच्या विरोधात किंवा हिंदूंच्या विरोधात काही बोलले, तर आपण नेस्तनाबूत होऊ’, एवढी दहशत भारत सरकारने जिहाद्यांच्या मनात निर्माण करणे अपेक्षित होते. परंतु भारताने ती निर्माण न केल्यामुळे झाकीर याच्यासारखा जिहादी हा हिंदूंच्या विरोधात अशी विधाने करतो.

पाकमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र हिंदू, शीख आणि ख्रिस्ती तरुणींचे होते धर्मांतर !

पाकमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आदी अल्पसंख्य समुदायातील १ सहस्र तरुणींचे प्रतिवर्षी अपहरण करून धर्मांतर ! पाकिस्तानातील स्वतंत्र मानवाधिकार आयोग सांगतो की, कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

धर्मांधांची धर्मनिरपेक्षता जाणा !

रायबरेली (उत्तरप्रदेश) येथे स्वच्छेने हिंदु धर्म स्वीकारून स्वतःच्या भूमीवर मंदिर बांधण्याचा प्रयत्न केल्यावर धर्मांध सरपंचाने साथीदारांसह देवप्रकाश पटेल यांच्या घराच्या दाराला बाहेरून कडी लावली. नंतर घराला आग लावून त्यांच्या कुटुंबाला जाळण्याचा प्रयत्न केला.

केरळमधील हिंदु ऐक्य वेदीच्या ४ कार्यकर्त्यांना अटक आणि सुटका !

‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे समांतर व्यवस्था उभारू पहाणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी हिंदूंवर कारवाई करणे, हे संतापजनक ! केरळमध्ये हिंदुद्वेषी, मुसलमानप्रेमी साम्यवाद्यांचे सरकार असल्याने हिंदूंवर विनाकारण कारवाई होते !

पाकच्या सिंधमध्ये पोलीस अधिकार्‍याच्या खोलीमध्ये दोघा हिंदूंची हत्या !

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंवर अत्याचार होतात, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या रक्षणार्थ धोरणात्मक पावले न उचलल्याचे फलित ! या हत्यांविषयी जगातील एकही मानवाधिकार संघटना बोलत नाही, हे लक्षात घ्या !

गोमंतकीय हिंदूंवर इन्क्विझिशनद्वारे अनन्वित अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोप यांनी भारतियांची माफी मागावी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘गोवा मुक्तीदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोवा इन्क्विझिशन’ – ख्रिस्त्यांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचा रंक्तरंजित इतिहास’ या विषयावर कार्यक्रम

पाकमध्ये शेकडो धर्मांधांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करून जाळले !  

हिंदूंनो, पाकमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होण्यासाठी भारतासह जगातील एकही देश पुढे येत नाही, हे लक्षात घ्या ! पाकच नव्हे, तर जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !